मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ परिवर्तन — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

त्या सगळ्या उच्चभ्रू बायका. नवरे अत्यंत श्रीमंत, म्हणून याही श्रीमंती मिरवणाऱ्या. पैसा मिळवायला कष्ट करावे लागतात, याची काडीमात्र जाणीव नसणाऱ्या —-

गीता अशीच, हाय सोसायटी लेडी. मस्त शोफरड्रिव्हन कार मधून फिरावे, खूप खरेदी करावी, क्लब मध्ये जावे, हेच आयुष्य. गीताला दोन मुले. समीर आणि सायली. सायली चांगली शिकली आणि 

तिच्या मध्यम वर्गीय मैत्रिणीच्या भावाच्या प्रेमात पडली. गीता म्हणाली, ” सायली, अग कोण शोधलास हा इतका सामान्य मुलगा? काय ग तो साधा चार खोल्यांचा फ्लॅट आणि काय ती माणसं. तुझा निभाव लागणार नाही असल्या घरात. मी किती छान मुलगे बघत होते तुझ्यासाठी. ‘

सायली शांतपणे म्हणाली, “ आई, बस झाल्या तुझ्या त्या श्रीमंत आणि उच्च कल्पना. मला नाही आवडत ते मूर्ख श्रीमंत मुलगे. मला खात्री आहे, मी कपिल बरोबर नक्की सुखी होईन. काय ग कमी आहे त्याच्यात? एवढा छान शिकलेला, किती चांगला पगार आहे त्याला. आई, मी कपिलशीच लग्न करणार. बाबांना सुद्धा फार आवडलाय कपिल. सून आण हो तुझ्या असल्या उच्च हाय ब्रो सोसायटीची. ” 

सायलीपुढे गीताचे काहीही चालले नाही. — खरं तर कपिल मध्ये नाव ठेवायला जागाच नव्हती. दिसायला छान, वागायला अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा होता तो. त्याचे आईवडील, बहीण सगळे खूप चांगले, आणि सायली त्यांना फार आवडायची. पण गीताला ही मंडळी अजिबात आवडत नव्हती. तिचा क्लब, हाय फाय मैत्रिणींमध्ये हे कुटुंब अगदीच मध्यमवर्गीय ठरणार होते.

सायलीला छान नोकरी लागली, आणि तिने कपिलशी लग्न केले.

”अग निदान, वेगळी तरी रहा सायली. कशी राहणार तू त्या चारच खोल्यात. ?” गीताने खरोखरच्या काळजीने विचारले.

“ आई, मी काका काकूंबरोबरच रहाणार सध्या तरी. उगीच का म्हणून मी वेगळी राहू? बघू नंतर. ” सायली खूषच होती सासरी.

गीताला आता समीरच्या लग्नाचे वेध लागले. समीर कॅनडाला जॉब करत होता. समीर बेताचा, फार काही हुशार नाही, पण कॅनडामधून त्याने थोडे थोडे कोर्सेस केले, आणि बऱ्यापैकी नोकरीही मिळवली. त्याला कॅनडाची सिटिझनशिप मिळाली आणि गीताचे हात गगनाला टेकले.

“समीर, आता मुली बघायला लागूया ना रे? करायचंय ना यंदा लग्न? तू कुठे ठरवले असलेस तर सांग. नाही तर मी आता बघायला लागणार मुली तुला. ” 

“ हो आई, बघा तुम्ही जरूर. मला फोटो पाठवत रहा, मग पुढे बघूया, काय काय होते ते. ”

गीताने मुली बघण्याची मोहीम हाती घेतली. विवाह मंडळात समीरचे नाव नोंदवले. दरम्यान गीताची मामी तिला म्हणाली, “ अग, आपल्या सीमाची मुलगी आहे लग्नाची. विचारू का, करतेय का लग्न तिचे? तुमच्या तोडीसतोड आहेत हो ते श्रीमंत. ”

गीता म्हणाली, ” हो, विचार मामी. सगळी माहिती काढ. मुलगी काय शिकलीय, तयार आहे का परदेशी कायम रहायला, ते विचार, आणि त्यांना मला फोन करायला सांग. ”

दोन दिवसांनी, गीताला फोन आला. — “ मी अजिताची आई बोलतेय. तुमच्या मामीनी मला तुमचा नंबर दिला. तुमचा मुलगा लग्नाचा आहे ना?” 

त्यांनी त्यांच्या मुलीची सगळी नीट माहिती सांगितली. पत्रिका मेल करते, आणि बाकी सगळेही मेलवर पाठवते म्हणाल्या. — सगळी माहिती, प्रथमदर्शनी तरी योग्य वाटली गीताला. तिने रविला, तिच्या नवऱ्याला हे दाखवले, आणि आपण मुलगी बघायला त्यांच्या घरी जाऊया का असे विचारले. अजिताच्या आईवडिलांना तसा फोन गेला, आणि चार दिवसांनी दोघे दिघ्यांच्या घरी मुलगी बघायला गेले.

त्यांचा मोठा बंगला, थाटमाट, नुसत्या चहासाठी केलेले भरभरून पदार्थ, सगळं बघून गीता खूष झाली. अजिता चहा घेऊन आली. किती सामान्य होती ती दिसायला. आणि शिक्षणही नुसती आर्टस् ची डिग्री. — गीताला आणि रवीला प्रथमदर्शनी ती मुळीच आवडली नाही. पण अजिताच्या आईने खुबीने सुचवले,

“ एकुलती एक मुलगी आमची, हे सगळे तिचेच तर होणार आहे पुढे. ” 

गीताने समीरला तिचा फोटो पाठवला.

“ आई, किती ग सामान्य मुलगी आहे ही. मला मुळीच नाही आवडली. तू कितीही वर्णने केलीस ना, तिच्या श्रीमंतीची, तरी ही मुलगी मला अजिबात नको. मला बायको चांगली, हुशार स्मार्ट हवीय. बंगले दागिने नको आहेत. प्लीज केवळ श्रीमंती बघून नको ग असल्या मुली बघू आई. ” 

गीताला त्याचे म्हणणे अजिबात आवडले नाही, पण समीर हट्टी होता. गीताने मुली बघण्याची मोहीम चालू ठेवली, पण तिच्या चौकटीत बसेल अशी मुलगी मिळेना.

एक दिवस समीरचा फोन आला, “ आई, मी लग्न ठरवतोय. माझ्याच ऑफिसमध्ये काम करणारीआहे ती. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण ती मराठी मुलगी आहे अग. नुकतीच इथे बदलून आलीय, आणि मूळची कनेडीअन सिटीझन आहे. तिचे आईवडील खूपच वर्षांपूर्वी इथे सेटल झाले, आणि ही मोना इथेच जन्मली म्हणून सिटीझन झाली. मी गेले वर्षभर तिला भेटतोय, पण नक्की नव्हते आमचे, म्हणून तुम्हाला नाही सांगितले. मी फोटो पाठवतो. आता मुली बघू नकोस. चांगली आहे मोना आणि तिची सगळी फॅमिली. ”

गीताला आनंदच झाला. त्याचे त्यानेच ठरवले, ते उत्तमच झाले की. आणि पुन्हा तिकडची, मिळवती मुलगी. गीताने दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, आणि सगळी माहिती विचारली. समीर पुढच्याच महिन्यात लग्न करणार म्हणत होता. पण गीताला आणि तिच्या नवऱ्याला कॅनडाचा व्हिसा इतक्या लवकर मिळणे शक्य नव्हते.

“ अरे समीर, जरा उशिरा करा ना लग्न. एवढी काय घाई आहे रे? नाहीतर इकडे भारतात येऊन करा. ” 

“ नाही ग शक्य. मोनालाही व्हिसाचा प्रॉब्लेम नाही का येणार? आणि तिच्या आईवडिलांना पुढच्याच महिन्यात वेळ आहे. नंतर ते भारतात येणार आहेत. मोनाच्या आजी खूप आजारी आहेत, म्हणून जायलाच हवेय त्यांना. तिकीटेही बुक झाली आहेत त्यांची. ”

गीताने आणि रवीने लगेच व्हिसाची डेट मिळवायचा प्रयत्न केला, आणि नशिबाने, त्यांना लग्नाच्या तारखे अगोदरचा व्हिसा मिळालाही. मोठ्या आनंदाने त्यांनी हे समीरला सांगितले, आणि तोही खूषच झाला.

विमानाची तिकिटे बुक केली, आणि गीताची खरेदीची लगीनघाई सुरू झाली. नव्या सूनबाईसाठी, गीताने हौसेने खूप खरेदी केली. नवीन गळ्यातले, कानातले, मंगळसूत्र घेतले. हौसेने हिऱ्याची अंगठी, नेकलेसही घेतले. दरम्यान, विडिओ कॉलवर मोना समीरशी त्यांना बोलता आले, बघता आले. छान होती मोना दिसायला. तरतरीत होती, आणि चांगली वाटली बोलायला. चांगले बोलत होती मराठी.

ठरलेल्या दिवशी गीता रवी कॅनडाला पोचले. मोना आणि समीर दोघेही आले होते एअरपोर्टवर त्यांना न्यायला. गीताला, रवीला अतिशय आनंद झाला त्या दोघांना बघून. गीताला वाटले, बरेच झाले. ही मुलगी नशिबात होती समीरच्या.

जेटलॅग गेल्यावर, मोनाने त्यांना आपल्या आईवडिलांकडे नेले. अतिशय सामान्य वस्तीत त्यांचे घर होते. गीताला आश्चर्यच वाटले, इतकी वर्षे परदेशात राहूनही, हे इतक्या साध्या अपार्टमेंट हाऊसमधेच राहतात अजून?– मोनाचे आईवडील, बाहेर आले. अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. — म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?” 

– क्रमशः भाग पहिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.

२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.

इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.

एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.

साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-5… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-5…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

अविद्ये भासे त्रिधा

संवित्ति परि नासे भेदा

जाणिजे त्रिपुटीचा अभेद

ज्ञानावाचून भासेल भेद

त्रिपुटी जरी का अभेद

कां वागवे तो हा भेद?

वागवे तो,अज्ञानींसाठी

ज्ञाने मावळे दावीआधी ती॥२१॥

 

अविद्ये दृश्याचा अविर्भाव

त्यायोगे द्रष्टत्व होई संभव

दृश्य द्रष्ट्यात अंतर नसता

दृष्टी पांगळी होई पाहता॥२२॥

 

दृश्य असे तेथे द्रष्टत्व

दृश्य नसता कैसे द्रष्टत्व

दृश्य नसता दृष्टीज्ञान

कोणा करी प्रकाशमान॥२३॥

 

दृश्यापाठी दृष्टत्व येई

दोहींच्या योगे दर्शन होई

विचारे दृश्यत्व नाश पावता

द्रष्टा दृष्टी भावाची नष्टता॥२४॥

 

एवं अविद्ये कारणे त्रिपुटी

ज्ञानमार्गे ती मावळे उठाउठी॥२५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसळ-चपाती… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ उसळ-चपाती…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या. . !”

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली. . मंडळी गाडीतून उतरली.

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. . !

अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं. . अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही. . ‘ अण्णा कानडीतनं बोलत होते.

रामण्णाही ओळखीचं हसले. . थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. . आणि त्यांचा निरोप घेतला. .

साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –

“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.

स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा. . आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.

“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार. . !”

“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा. . !”

“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?”

रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती. . साथीदार मंडळी गप्प होती. . गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते. .

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.

तात्पर्य – हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत.🙏🏻

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #190 ☆ व्यंग्य – पुराना दोस्त  ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य  पुराना दोस्त  । इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 190 ☆

☆ व्यंग्य ☆ पुराना दोस्त 

‘हेलो, गुल्लू बोलता का?’

‘यहाँ कोई गुल्लू नहीं है। रांग नंबर।’

‘थम्मा, थम्मा। क्या तुम मिस्टर जी सी वर्मा के मकान से नईं बोलते?’

‘हाँ, वहीं से बोलता हूँ।’

‘तो मेरे को मिस्टर गुलाबचंद से बात कराओ न।’

‘मैं गुलाबचंद बोल रहा हूं।’

‘अर्रे गुल्लू, कैसा है भाई?’

‘आप कौन?’

‘सोच तो। मैं कौन?’

‘नहीं समझा।’

‘अर्रे मैं गुप्पी, गोपीनाथ। हम 1968 में साथ साथ धन्नालाल स्कूल में पढ़ते थे। तू मेरे को भूल गया, लेकिन मैं तेरे को नहीं भूला। मैं पुराने दोस्तों को कब्भी नईं भूलता।’

‘सॉरी, मुझे कुछ याद नहीं। अभी क्या कर रहे हो?’

‘नाप-तौल इंस्पेक्टर हूँ। दुकानदारों से वसूली करता हूँ। मज़े में हूँ’।’

‘इस शहर में कब से है?’

‘पन्द्रह साल से।’

‘इत्ते साल में कभी फोन नहीं किया?’

‘क्या बताऊँ! कई बार सोचा, लेकिन हो नहीं पाया। चलो, अब भूल सुधार लेते हैं। डिनर पर घर आ जाओ। कब आ सकते हो?’

‘ऑफिस आ जाओ। बैठ के बात कर लेते हैं।’

‘ठीक है। बाई द वे, अखबार में तुम्हारे ऑफिस का विज्ञापन देखा था, ऑफिस असिस्टेंट के लिए।’

‘निकला था।’

‘मेरे तीसरे बेटे, यानी तुम्हारे भतीजे लट्टू ने बताया। उसकी बड़ी इच्छा है तुम्हारे अंडर में काम करने की। कह रहा था जब चाचाजी हैं तो होइ जाएगा।’

‘अभी क्या करता है?’

‘समाज सेवा। मुहल्ले में बहुत पापुलर है। पुलिसवाले उसके बारे में उल्टा-सीधा बोलते हैं, लेकिन वह बहुत अच्छा लड़का है।’

‘नहीं हो पाएगा। एक आदमी पहले से काम कर रहा है। उसी को रेगुलर करने के लिए विज्ञापन निकाला है।’

‘उसे लटका रहने दो। पहले भतीजे को ले लो। आपकी सेवा करेगा।’

‘आई एम सॉरी। नहीं हो पाएगा।’

‘अरे, क्या सॉरी! आप चाहो तो सब हो सकता है। न करना हो तो बात अलग है। फालतू तुमको बोला।’

‘इसे छोड़ो। यह बताओ कि ऑफिस कब आ रहे हो?’

‘काए को?’

‘वो तुम डिनर विनर की बात कर रहे थे।’

‘उसके बारे में बताऊँगा। वाइफ से पूछना पड़ेगा।’

‘तो वैसेइ आ जाओ। पुराने दिनों की बातें करेंगे।

‘अरे गोली मारो पुराने दिनों को। अभी तो दम लेने की फुरसत नहीं है। अच्छा तो गुडबाय।’

‘गुडबाय।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 137 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media# 137 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 137) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 137 ?

☆☆☆☆☆

रहती जड़ता केवल तब तक ही,

जब तक रहे यथास्थिति में समय-काल

सतत श्रम प्रयासों को अपनाने से

होता विकसित युग, पीढ़ी व देशकाल…!

 The inertia lasts only as long as the

time-period remains in the status quo

Adoption of continuous toilsome efforts,

develops the era, generation and country…!

 ☆☆☆☆☆

कोई  हम  सा  मिले

तो  हमें  बताना…

हम  खुद  आयेंगे

उसे सलाम करने..!

 ☆ ☆

Let  me  know  if  you

meet someone like me…

I  shall  personally

come to salute him..!

 ☆☆☆☆☆

मेरी इबादत तेरे से रूबरू

    होने की मोहताज नहीं,

हम  तो  तेरा  ख़्वाबों  में

    ही  सजदा  कर  लेते  हैं..!

 ☆ ☆ 

My prayer never depends

on your being face to face

I  just  prostrate  before you

in  my  dreams  only..!

 ☆☆☆☆☆

भूलें  हैं  रफ़्ता-रफ़्ता

    मुद्दतों  में उन्हें  हम 

किस्तों में ख़ुदकुशी का  

    मजा कोई हम से पूछे..!

 ☆ ☆

Slowly slowly only in a long

time I  have  forgotten  her

Someone must ask me about

fun of suicide in installments

 ☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 188 ☆ सह-अस्तित्व ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 188 सह-अस्तित्व ?

सब्जी मंडी जा रहा हूँ। खुले में सजती इस मंडी के मुहाने से भीतर की ओर जाने वाला लगभग बीस फुट का एक रास्ता है। देखता हूँ कि रास्ते के दोनों और लोगों ने टू व्हीलर पार्क कर रखे हैं। ठेलों पर सामान बेचने वाले भी हैं। परिणामस्वरूप बीस फुट में से मुश्किल से आठ फुट की जगह आने-जाने के लिए बची है। आने-जाने का मतलब है कि मंडी जानेवालों के लिए चार फुट और लौटने वालों के लिए चार फुट।

इस चार फुट को भी दोपहिया पर सवार एक पुरुष और उसकी पत्नी ने बंद कर रखा है। अपनी जगह से आगे नहीं बढ़ रहे हैं। सामने देखने पर पाता हूँ कि एक गाय रास्ते पर ठहरी हुई है। युगल उस गाय से डर रहा है। दोपहिया निकालने का प्रयास करने पर गाय से स्पर्श होगा, गाय किस तरह की प्रतिक्रिया देगी, इसका भय उनके चेहरे पर पढ़ा जा सकता है। युगल तो नहीं बढ़ा पर परिस्थिति को भाँपकर गाय आगे बढ़ गई।

गाय के आगे बढ़ते ही यही दृश्य मंडी से लौटने वालों के लिए उपलब्ध चार फुट के रास्ते पर उपस्थित हो गया। अबकी बार सामने से आ रहा दोपहिया सवार गाय को देखकर हड़बड़ा कर ठहर गया। पीछे बैठी उसकी पत्नी तो गाय आती देख भय से चिल्लाने लगी।

विचार करने पर पाता हूँ कि गाय का मार्ग पर ठहर जाना, उसे वहाँ से हटाना सामान्य-सी बातें हैं। तथापि बड़े शहरों में आभिजात्य भाव ने मनुष्य को माटी से ही काट दिया है। माटी के ऊपर काँक्रीट में पलते, काँक्रीट में बढ़ते हम हर बार भूल जाते हैं कि जड़ें माटी में जितनी गहरी होंगी, खनिज और जल उतना ही अधिक अवशोषित करेंगी। सूरज की तपिश पाकर उतना ही अधिक विकास भी होगा।

सत्य तो यह है कि वर्तमान में हम प्रकृति से, सह-अस्तित्व से, सहजता से दूर होते जा रहे हैं। प्राणियों के साथ रहना, प्रकृति के संग रहना एक समय सामान्य बात थी। आज तो चूहा, बिल्ली से डरना भी आम बात हो गई है। यह भी विसंगति की पराकाष्ठा है कि एकाधिकार की वृत्ति का मारा मनुष्य भूल रहा है कि पग-पग पर प्रकृति का हर घटक अन्योन्याश्रित है।

इस परस्परावलंबिता को भूल रहे आदमी को अपनी एक रचना स्मरण दिलाना चाहता हूँ,

बड़ा प्रश्न है-

प्रकृति के केंद्र में

आदमी है या नहीं?

इससे भी बड़ा प्रश्न है-

आदमी के केंद्र में

प्रकृति है या नहीं?

आदमी जितनी जल्दी अपने केंद्र में प्रकृति को ले आएगा, उतनी ही उसकी सहजता और जीवनानंद की परिधि विस्तृत होती जाएगी।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

💥 अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक 💥

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

💥 आपदां अपहर्तारं साधना श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र सूचित की जावेगी।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ व्यंग्य – समाजवादी इत्र… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका व्यंग्य – “समाजवादी इत्र”।)  

? अभी अभी ⇒ व्यंग्य – समाजवादी इत्र? श्री प्रदीप शर्मा  ? 

नशे से इंसान बहकता है, और इत्र से महकता है ।धर्म और राजनीति दोनों नशे हैं, छलके तेरी बातों से, ज्ञान और ज्यादा, कसमों, वादों का व्योपार और ज्यादा ।

मनुष्य एक सामाजिक प्राणी है और सबै भूमि गोपाल की है । सबको बराबर बराबर उनका हक मिले, बस यही समाजवाद है । समाजवाद में घोड़ा गधा एक ही चाल चलता है, और एक ही भाव बिकता भी है ।।

मेरा शहर एक समय पूरा समाजवादी हो गया था ।

देश में तब नेहरू के खिलाफ सिर्फ एक ही आवाज थी, समाजवादी लोहिया की । जब वे कांग्रेस को नहीं हटा सके तो उन्होंने अंग्रेजी हटाओ का नारा दे दिया । सभी व्यवसायिक प्रतिष्ठानों के अंग्रेजी विज्ञापन पत्थरों और तोड़फोड़ के शिकार हुए । लेकिन अंग्रेजी टस से मस नहीं हुई ।

लोहिया कांग्रेस हटाने की बात करते थे और कांग्रेस गरीबी हटाने की । समाजवाद से आचार्य से ओशो बने भगवान रजनीश को भी शिकायत थी । कुएं में भांग की तरह, भोग से समाधि लगवाने वाले ओशो ने भी लोगों को समाजवाद से सावधान रहने का मंत्र दिया । विदेशी घड़ियों और आयातित कारों के शौकीन आचार्य रजनीश आज भी अपने भक्तों में वही स्थान रखते हैं, जो हमारे प्रधान सेवक देश के प्यारे भाइयों और बहनों के दिल में ।।

तब इंदौर का राजवाड़ा, राजवाड़ा जनता चौक कहलाता था । भाइयों और बहनों के लिए यहां अक्सर, शाम को ठीक आठ बजे, आम सभाएं हुआ करती थी, जिनमें अटलबिहारी, और जगन्नाथ राव  जोशी के अलावा कभी जॉर्ज तो कभी मधु लिमये और कभी लाड़ली मोहन निगम जैसे समाजवादी नेताओं के भाषण होते थे । जनता जनार्दन इनके भाषणों से तृप्त होकर ही घर जाती थी ।

तब लोगों ने न तो मोदी जी का नाम सुना था, और ना ही किसी चाय वाले का । राजवाड़े के पास ही एक चाय की दुकान थी जहां की समाजवादी, जनवादी, क्रांतिवादी और जनता चाय मशहूर थी ।हमारे देश में जितनी क्रांति चाय और कॉफी के प्याले में हुई हैं, उतनी अगर यथार्थ में हो जाती, तो, मत पूछिए, देश अब तक कहां से कहां पहुंच जाता।।

गुलाब का फूल हो, या कन्नौज के खस के इत्र की एक शीशी, समाजवाद का इससे बेहतर आज भी  कोई विकल्प नहीं । बारातियों को अगवानी के वक्त खिलते गुलाब की कली पेश कर दी गई और सबके कंधों पर इत्र की वर्षा । मैरिज गार्डन के सजे धजे वेटर्स हाथों में भुने हुए काजू बादाम से आपका स्वागत करते हुए । एक बार अंदर प्रवेश कर जाएं, फिर कोई नहीं पूछने वाला । मन्नू भंडारी का महाभोज हो अथवा शादियों का गिद्ध भोज ।

वैसे भी पिछले दो वर्षों से हमने लोगों से गले मिलना ही छोड़ दिया है, इत्रपान का स्थान हैण्ड वॉश और सैनिटाइजर ने ले ही लिया है । बाकी भी इसी तरह, गुजर जाए तो अच्छा ।।

जो खुशबू समाज में खुशबू और खुशियां  बांटती हो, जो ऊंचे लोगों की ऊंची पसंद हो, यह छापा उनकी खुशियों पर पड़ रहा है । क्या देश बदल रहा है, या कहीं चुनाव हो रहे हैं । शीघ्र ही मिल जुलकर देखेंगे तमाशा हम लोग ।।

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा ☆ “रद्दीवाला” ☆ श्री घनश्याम अग्रवाल ☆

श्री घनश्याम अग्रवाल

(श्री घनश्याम अग्रवाल जी वरिष्ठ हास्य-व्यंग्य कवि हैं. आज प्रस्तुत है आपकी एक लघुकथा – “रद्दीवाला”.)

☆ लघुकथा ☆ “रद्दीवाला” ☆ श्री घनश्याम अग्रवाल

 (सौ. उज्ज्वला केळकर द्वारा मराठी भावानुवाद 👉 “रद्दीवाला”)

यह उसका नाम भी था और काम भी। काॅलोनी- दर -काॅलोनी, अपनी चार चक्कों की गाड़ी, जिस पर एक तराजू व एक थैला लिए – वह कबाड़ी “रद्दी.., पुराना सामान.. रद्दी..” की आवाज लगाता घूमता रहता। अक्सर महिलाएं या कुछ महिला जैसे पुरुष इन्हे बुलाकर घर के पुराने अखबार या कभी-कभी कोई टूटा-फूटा भंगार मोल-भाव कर बेच देते। इनकी शक्ल, हालात व इनकी करतूतों की वजह से इन्हें हर कोई चोर-उचक्का, उठाईगिरा समझ हेय दृष्टि से देखता हैं। छ: किलो की रद्दी चार किलो में तोलना इनका बायें हाथ का काम है। अगर गृहणी खुद भी तोल कर दे तो भी एकाध किलो मार लेना इनका दायें हाथ का काम होता है। कभी-कभार एकाध छोटा-मोटा सामान उठा लेना, बस पेट के लिए इतनी भर बेईमानी करते हैं। रद्दी के पैसे मिल जाने के बाद भी, जब तक वह गेट से बाहर नहीं जाता, उसे श॔कित नजरों से देखा जाता है। कुल मिलाकर वह इस बात का प्रमाण है कि उपेक्षित होने पर सिर्फ अखबार ही नहीं आदमी भी रद्दी हो जाता है।

उस दिन पत्नी रद्दीवाले को रद्दी दे रही थी, जैसे ही मै पहुँचा, उसने कहा- “मै बाहर जा रही हूँ, इससे तीस रूपये ले लेना।” कह वह चली गई।

मैंने पहली बार उसे गौर से देखा। रद्दीवाला मुझ जैसा ही आदमी दिखाई पड़ा। पसीने से लथपथ वह जेब से पैसे निकाल रहा था, मैंने कहा- “कोई जल्दी नहीं, आराम से देना, थोड़ा सुस्ता लो।” वह कमीज से पसीना पोंछने लगा। “पानी पीओगे ?” मेरे पूछने पर उसने गर्दन से हाँ कहा।

मेरे पानी देने पर, पानी पीकर उसने बिना आँसू के रोती हुई आँखों से गिलास वापिस करते हुए कहा – “शुक्रिया”

“अरे, पानी के लिए कैसा शुक्रिया ?”

“पानी के लिए नहीं साब! आज तक माँगने पर पानी मिला है, पहिली बार कोई पूछकर पिला रहा है।”

मुझे उसका ऐसा बोलना अच्छा लगा। पुराने ही सही, बरसों अखबार व किताबों को छू-छूकर शायद वह कुछ पढ़ा-लिखा हो गया था। फिर उर्दू जुबान ही ऐसी है कि बेपढ़ा भी बोले तो उसके बोलने में एक शऊर आ जाता है। मैं उससे बतियाने लगा। उसकी जिन्दगी उसकी जुबान तक आ गई।

“इन दिनो हालत बड़े खस्ता है साब। कम्पीटशन बढ़ गई है। जबसे टीवी आया लोग अखबार जरूरत से नहीं, सिर्फ आदतन खरीदते हैं। रिसाले महँगे हो गए। रद्दी कम हो गई तो मोल-भाव ज्यादा हो गया। रद्दी खरीदते हम जान जाते हैं,कि ये अमीर है या गरीब। कंजूस है या दिलदार। शक्की है, झिकझिक वाला है, या सीधा-साधा। हम सबको जानते है पर लोग हमें हिकारत देखते हैं। पहले जैसा मजा नहीं रहा धन्धे में। “दो पल अपनी विवशता को अनदेखा कर, आंँखों में एक चमक भरते बोला- ” फिर भी जैसे-तैसै गुजारा हो ही जाता है। और फिर कभी-कभी जब आप और उस दो माले जैसे दिलदार, शानदार, शायर नुमा, साहब, आदमी मिल जाते हैं, तो लगता है ज़िन्दगी सुहानी हो गई। इसमेँ जीया जा सकता है।”

“दो माले जैसे…?” मेरे पूछने पर उसने बताया, तब मैं समझा। हुआ यूँ कि…

रद्दीवाला जब “रद्दी…रद्दी…” की आवाज लगा रहा था, तो उस दो माले के शख्स ने उसे ऊपर बुलाया। वह अपना तराजू और थैला लेकर ऊपर गया। कमरे में कुछ अखबार और रिसाले इधर-उधर बिखरे पड़े थे। “ये सब उठा लो” सुनते ही उसने रद्दी जमा की। तौलने के लिए तराजू निकालने लगा की… “तौलने की जरुरत नहीं, ऐसे ही ले जा।’

सुनकर वह तेजी से रद्दी थैले में भरने लगा। आज कुछ ज्यादा कमाने की खुशी में वह पैसे देने के लिए जेब में हाथ डाल ही रहा था कि… “रहने दे। पैसे मत दे। ऐसे ही ले जा।”

बिना तौले तो इसके पहले भी उसने रद्दी खरीदी थी, पर आज तो मुफ्त में…, आश्चर्य और प्रसन्नता है उसने उसकी और देखा। वह मुस्कराते हुए बुदबुदा रहा था;- ” मैंने कौन-सा स्साला
पैसे देकर खरीदी है ? शायर बनने में और कुछ मिले न मिले, पर मुफ्त के कुछ रिसाले जरूर घर आ जाते हैं।” रद्दीवाला आँखों से शुक्रिया कहते और हाथों से सलाम करता हुआ सीढियाँ उतरने लगा। उतरने क्या, सीढियाँ दौड़ने लगा। बीस-पच्चीस की मुफ्त की कमाई जो हो चुकी थी । उसने गाड़ी पर थैला रखा, एक पल फिर से दो माले की ओर देखा, जहाँ उसका दिलदार, शानदार, शायरनुमा, साहब आदमी रहता है। दो माले को सलाम करते हाथों से गाड़ी ढकेलने लगा।
अब जब भी वह दो माले से गुजरता उसकी ” रद्दी- रद्दी ” की आवाज तेज हो जाती। दो-एक महीने में जब भी दो माले से आवाज आती, वह लपककर, उछलता-सा सीढ़ियाँ चढ़ता, बिना तोले, बिना पैसे दिए, मुफ्त की रद्दी लेकर शुक्रिया व सलाम करते सीढ़ियाँ उतरता, गाड़ी पर थैला रखता, दो माले को देखता और सलाम करता गाड़ी ढकेलने लगता।
आज भी सब कुछ वैसा ही हुआ। लेकिन जैसे ही वह सलाम करते सीढ़ियाँ उतर ही रहा था कि उसे एक तल्ख व तेज आवाज सुनाई पड़ी ,:- -ऐ…, जाता कहाँ..,?,… पैसे…,? ”
वह चौंककर, हतप्रभ, हक्का बक्का -सा उस बेबस आँखों और फैली हुई हथेली को देखता भर रहा । उसमेँ इतनी भी हिम्मत नहीं रही कि वो अपनी सफाई में इतना भी कह सके कि ” साब आपने इसके पहले कभी पैसे नहीं लिए इसलिए….- । ” उसने चुपचाप जेब में हाथ डाले और बीस का एक नोट उसकी फैली हुई हथेली पर रख दिया। सलाम करता वह सीढ़ियों से ऐसे उतर रहा था मानो पहाड़ चढ़ रहा हो। दो किलो का बोझ चालीस किलो का लगने लगा। वह भरे मन और भरे क़दमों से एक-एक पग बढ़ाता हुआ अपनी गाड़ी तक आया। थैला रखा।आदतन, उसने दो माले की ओर देखा। सलाम किया। गाड़ी सरकाया। फिर रुक गया। उसे वो तल्ख व तेज आवाज़ ” ऐ…, जाता कहाँ…?… पैसे…?” अब भी सुनाई दे रही थी। बेबस आँखें और फैली हुई हथेली अब भी दिखाई दे रही थी। उसने बिना आँसू के रोती हुई आँखों से पुनः दो माले को देखा।और सलाम करता हुआ बेमन से गाड़ी ढकेलने लगा।
इसलिए नहीं, कि आज उसे मुफ्त की रद्दी नहीं मिली। उसे बीस रुपए देने पड़े। यह तो उसका रोज का धन्धा है। बल्कि इसलिए कि आज उसका दिलदार, शानदार, शायरनुमा, साहब आदमी गरीब हो गया था।

© श्री घनश्याम अग्रवाल

(हास्य-व्यंग्य कवि)

094228 60199

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # 136 ☆ सॉनेट – शुभेच्छा… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित  “सॉनेट – शुभेच्छा”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 136 ☆ 

☆ सॉनेट – शुभेच्छा ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

नहीं अन्य की, निज त्रुटि लेखें।

दोष मुक्त हो सकें ईश! हम।

सद्गुण औरों से नित सीखें।।

काम करें निष्काम सदा हम।।

नहीं सफलता पा खुश ज्यादा।

नहीं विफल हो वरें हताशा।

फिर फिर कोशिश खुद से वादा।।

पल पल मन में पले नवाशा।।

श्रम सीकर से नित्य नहाएँ।

बाधा से लड़ कदम बढ़ाएँ।

कर संतोष सदा सुख पाएँ।।

प्रभु के प्रति आभार जताएँ।।

आत्मदीप जल सब तम हर ले।

जग जग में उजियारा कर दे।।

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१८-२-२०२२, जबलपुर

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
image_print