मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग -४७ – सर्वधर्म परिषद उद्घाटन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग -४७ – सर्वधर्म परिषद उद्घाटन☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

‘सर्वधर्मपरिषद’ ही मानवजातीच्या धार्मिक इतिहासातली सर्वात महत्वाची घटना. ही परिषद म्हणजे आपल्याला वाटेल की नेहमी संस्थांच्या होतात तशीच काहीशी ही परिषद असणार. शिकागोला सुरूवातीलाच स्वामी विवेकानंद यांनी ज्या भव्य औद्योगिक प्रदर्शनला भेट दिली होती, ते प्रदर्शन एका महत्वाच्या निमित्तानं भरवलं गेलं होतं. त्याला पार्श्वभूमी आहे. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून अमेरिकेत प्रचंड मोठा महोत्सव होत होता. त्या निमित्ताने जागतिक पातळीवरील अनेक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली गेली होती. हे औद्योगिक प्रदर्शन त्याचाच एक भाग होता. म्हणून यात मनुष्याच्या भौतिक क्षेत्रातली प्रगती आणि अमेरिकेबरोबरच जगातल्या सुधारलेल्या तसेच, अनेक रानटी समाजाचे दर्शन घडवणार्‍या माणसांचे पूर्ण पुतळे, त्यांचे पोशाख, त्यांची अवजारे व हत्यारे, त्यांची खाद्यसंस्कृती, याची माहितीपर मांडणी केली होती. 

त्याचप्रमाणे मानवाने केलेली बौद्धिक ज्ञान शाखांची आणि विचारांची वाटचाल याचाही विचार व्हायला पाहिजे असे आयोजकांच्या लक्षात आले. म्हणून १५ ते २८ ऑक्टोबर १८९३ अशा पाच महिन्यांमध्ये वीस परिषदांचं नियोजन करण्यात आल होतं .त्यात अर्थशास्त्र, संगीत, वृत्तपत्रांचे कार्य, महिलांची प्रगती, औषधे आणि शस्त्रक्रिया, व्यापार आणि अर्थव्यवहार, राजव्यवहार आणि कायदा सुधारणा, यांच्या परिषदा झाल्या.

या परिषदेत  जगातल्या त्या त्या विषयांचे तज्ञ सहभागी झाले होते. पण मानवाचे वैचारिक क्षेत्र याची उणीव राहिली असे आयोजकांना वाटून, त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयांचे जगातले तज्ञ एका व्यासपीठावर येऊन वैचारिक देवाण घेवाण करतील  तर ते तुलनेने व्यापक ठरेल.या दिशेने विचार सुरू झाला . प्रसिद्ध वकील, विचारवंत चार्ल्स कॅरोल बॉनी यांना ही कल्पना सुचली. सर्वांनी ती उचलून धरली.

यासाठी १८९० ला एक समिति स्थापन करण्यात आली. अध्यक्षपद अर्थातच बोनी यांच्याकडे आले. जगात असणारे धर्मपीठं, पंथ, संप्रदाय यांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व प्रमुखांना पत्रे आणि पत्रके पाठवली. या अडीच वर्षांच्या काळात दहा हजार पत्र आणि चाळीस हजार परिपत्रके पाठवण्यात आली. जगभरात सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच तीन हजार समित्या होत्या. या आकडेवारीवरून आपल्याला ही परिषद किती मोठ्या प्रमाणावर होती ते लक्षात येत.                      

आपला भारत देश यात असणारच, होय होता. प्रचंड भारतातली विविधता, धर्म पंथ संप्रदाय पण कितीतरी. तरी भारताला एकच समिती होती. या समितीत सामाजिक सुधारणा पुरस्कर्ते आणि रूढी व परंपरांना विरोध करणारे, मद्रासच्या हिंदू वृत्तपत्राचे संपादक जी एस अय्यर, ब्राह्म समाजाचे मुंबईचे बी बी नगरकर व  कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजूमदार हे होते. इथे हे लक्षात येते की एव्हढी मोठी धर्म परिषद पद्धतशिरपणे आखणी करून केलेली होती.

नियोजन करताना जगातल्या सर्व धर्माच्या प्रवक्त्यांना एकत्र आणणे,सर्व धर्मात मानी असलेली आणि शिकवली जाणारी समान तत्वे लक्षात घेऊन त्यावर अभ्यासकांची व्याख्याने ठेवणे, कोणत्या धर्माचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा शोध घेणे, एका धर्म कडून दुसर्‍या धर्माला काय घेता येईल अशा गोष्टी शोधून आणि त्याच बरोबर शिक्षण ,श्रम, संपत्ति, दारिद्र्य मद्यपान निषेध अशा चालू असणार्‍या समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचविणे जगत शांतता नांदण्यासाठी ,राष्ट्रीय बंधुभावाच्या आधारे सर्वांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद भरवली जात होती. यामुळे परस्पर सामंजस्य वाढेल. समाज एकमेकांच्या जवळ येतील, असे त्यांना वाटत होते. खरच या परिषदेचा हेतु किती छान व उपयोगी होता. पण यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत राहिल्या.   

कोणाला वाटत होते, ही परिषद म्हणजे ख्रिस्त धर्मविरोधी कट आहे, तर कोणी म्हणे ख्रिस्त धर्माच्या तत्वांना हरताळ फासला जाईल, कोणी म्हणे जगात सर्वश्रेष्ठ धर्म ख्रिस्त धर्म आहे, मग इतर धर्मांबरोबर परिषद कशाला हवी? अशी अनेक मते होती. मात्र संयोजकांचा हेतु चांगलाच होता. जगातली जी जी राष्ट्र समृद्ध प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होती  ती राष्ट्र ख्रिस्त धर्मियांची होती. पण धर्माचे श्रेष्ठत्व नुसते भौतिक प्रगतीवर आणि समृद्धीवर न ठरता माणसाच्या मनाचे सुसंस्कृत, सदाचरणाने व्यापक असलेले सामर्थ्य यावर पण असते, तेच त्याचे सामर्थ्य असते.असा विचार यामागे होता. त्यामुळे काही विरोध असतांनाही परिषद होऊ घातली होती.

ही सर्वधर्म परिषद शिकागो मधील आर्ट इंस्टिट्यूट च्या भव्य अशा इमारतीत भरली होती. कोलंबस आणि वॉशिंग्टन ही दोन भव्य सभागृह या इमारतीत होती. आजूबाजूला तीस लहान मोठ्या खोल्या होत्या. इथे सत्र दिवस परिषदेचे काम चालले होते. विषया नुसार गट पाडण्यात आले होते.कोलंबस सभगृहात चार हजार जण मावतील अशी आसन व्यवस्था होती. तर मोकळ्या जागेत एक हजार प्रेक्षक उभे राहू शकत होते एव्हढी जागा होती. याशिवाय उरलेले तेव्हढेच प्रेक्षक शेजारच्या वॉशिंग्टन सभागृहात बसून राहत आणि त्यांच्यासाठी तीन दिवसांनंतर कोलंबस मध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा होत असे.

११ सप्टेंबर १८९३ उजाडला. सकाळचे दहा वाजले. आर्ट इंस्टिट्यूट च्या आवारात भल्यामोठ्या घंटेचे दहा टोले वाजले. हे दहा टोले म्हणजे, जगातील दहा धर्माच्या वतीन दिले गेले होते. बोनी यांनी जगातल्या प्रमुख दहा धर्मांची निवड केली होती. हा घंटानाद झाला आणि जगातून आलेले सर्व धर्माचे प्रतींनिधी मिरवणुकीने सभागृहकडे निघाले. या मिरवणुकीत सर्वात पुढे अमेरिकेतील चर्चचे मुख्य पदाधिकारी कार्डिनल गिबन्स आणि परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स कॅरोल बॉनी, त्यामागे कोलंबियन एक्स्पोझिशन च्या महिला अध्यक्षा मिसेस पॉटर पामर व उपाध्यक्षा मिसेस चार्ल्स एच. हेंरोटीन आणि त्यामागे सर्व प्रतींनिधी या क्रमाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यातून जागतिक सर्वधर्माचे, अनेकरंगी विविधतेचे दर्शन होत होते.चार ते पाच हजार लोक उपस्थित होते तरी निस्तब्ध शांतता पसरली होती. सर्वांच लक्ष वेधून घेणारे ते दृश्य होतं. सर्वांच्या मनात कुतूहल आणि उत्कंठा होती. मिरवणूक सभागृहात प्रवेशली. सभागृहात पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन प्रमुख गटात प्रतींनिधींना बसण्याची व्यवस्था केली होती. हे व्यासपीठ पन्नास फुट लांबीचे आणि दहा फुट रुंदीचे होते.

भारतातून आलेले इतर प्रतींनिधी होते, बुद्धधर्माचे धर्मपाल,जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ. अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती.

सर्वजण आसनास्थ झाले. सभागृहात ऑर्गनचे गंभीर सूर उमटले आणि सर्वांनी उभं राहून प्रार्थना व श्लोक म्हटले. एका सुरात जणू सर्वजण जगन्नियंत्याची प्रार्थना करत होते, हा ऐतिहासिक क्षण होता.

पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रमाचा होता.सुरूवातीला सर्व धर्म प्रतींनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली. एमजी त्याला उत्तर देणारी प्रतिनिधींची आठ भाषणे झाली. विवेकानंद हे सारं वातावरण भारलेल्या मनाने पाहत होते अनुभवत होते. विशाल जंसमूह पद्धतशिरपणे आखलेला एक सुंदर कार्यक्रम त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता. याचवेळी त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली होती. नाव पुकारल्या नंतर एकामागून एक वक्त्यांची भाषणे होत होती .उत्तम प्रतिसाद मिळत होता.

विवेकानंद पुरते गोंधळून गेले होते, आत्मविश्वास वाटेना, आपण बोलू शकू का? घसा कोरडा पडला . छाती धडधडत होती. शब्द फुटेना. कारण ते काहीच तयारी करून आले नव्हते. सर्वजण तयारीने आले होते . दोन तीन वेळा नाव पुकारले तर आता नको म्हणून ते उठले नव्हते. ते अनेक वेळा असे बोलले असतांनाही भीती वाटत होती कारण आताचा प्रेक्षक वेगळा होता,

शिकागो शहरातले उच्च विद्याविभूषित श्रोते समोर होते. ख्यातनाम विद्वान होते. विचारवंत होते, पत्रकार होते. सार्‍या जगातून आलेले प्रतींनिधी विद्वान प्रवक्ते तर होतेच, पण ते अधिकृत प्रतिनिधी होते. त्यांच्या मागे त्यांची संस्था उभी होती. आपल्या मागे तर कोणीच नाही. म्हणून विवेकानंद यांचा धीर सुटला होता एका क्षणी. पण अचानक उपनिषदातील ‘अहम ब्रह्मास्मि’ हे वचन मनात चमकले आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात सामर्थ्य संचारले.

दुपारच्या सत्रात चार प्रतिनिधींची भाषणे झाली. आता पुन्हा विवेकानंदांचे नाव पुकारले गेले. तेंव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्रेंच प्रतींनिधी जी.बॉनेट मॉवरी त्यांना म्हणाले, ‘आता थांबू नका, बोला! तेंव्हा विवेकानंद आसनावरून उठले, विद्येची देवता सरस्वतीचे मनोमन स्मरण केले. समोरील प्रेक्षकांवरुन दृष्टी फिरवली आणि म्हणाले,

“अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पाहिल्याच वाक्याला कंठाळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पाहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर पुन्हा बोलायला सुरुवात केले. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंत पणे राहण्यासाठी आसरा मिळाला. ही ऐतिहासिक घटना सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतींनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. सार्‍या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही. असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले. आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

हे छोट भाषण उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोजतीन तीन तासांची तीन सत्रे होत.

  पहिल्याच दिवशीच्या प्रतिसादाने आणि एव्हढ्या अडचणी पार पाडून झालेल्या सहभागाने विवेकानंद खर तर शिणले होते पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न लागता डोळ्यासमोर समृद्ध अमेरिका आणि आपली दीन दरिद्री मातृभूमी यामधलं प्रचंड अंतर बघून आपल्या देशबांधवांच्या विषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली, अस्वस्थ होऊन डोळ्यातून अश्रु वाहू लागले. सकाळच्या यशानंतर पण ते हुरळून नाही गेले तर, जगन्मातेला त्यांनी म्हटले, “माझ्या देशबांधवांचं अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर हे नाव आणि किर्ती घेऊन मला काय करायचं आहे? कोण जाग आणेल भारतातल्या सर्व सामान्य जनतेला? जगन्माते कृपा कर, ते कसं करता येईल याचा मला काही मार्ग दाखव”.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिले – ‘ठीक आहे. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन! उद्या प्लॅनिंग मिटिंगच्या वेळी भेट होईलच.‘ आता इथून पुढे )

प्लॅनिंग मिटिंग दहा वाजता आयोजित केलेली होती. मी जरा लवकरच तयार होऊन बाहेर पडलो. विचार असा केला की हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये काही लोकांच्या भेटी-गाठी होतील. खोलीला कुलूप लावून लिफ्टच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकली, इतक्यात मागून आवाज आला, ‘बलदेवजी, एक मिनिट…..मी थांबलो. हातात टॉवेल, आणखी काही कपडे, साबण वगैरे घेऊन मल्लिका जवळ जवळ पळतच माझ्यापाशी येऊन पोचली. ‘आमच्या मजल्यावर पाण्याचा काही प्रॉब्लेम झालाय. आपल्या शेजारच्या रूममध्ये ३०७मध्ये, सूरतची माझी एक परिचित ब्रॅंच मॅनेजर उतरलीय. विचार केला की तिच्या खोलीत आंघोळ आवरून घेईन. पण बहुतेक ती बाथरूममध्ये असावी कारण ती दार उघडत नाहीये. आपलं आवरलं असेल, तर मी आपल्या बाथरूमचा वापर करू का? अर्थात आपली काही हरकत नसेल तर… मी किल्ली कौंटरवर देऊन जाईन.’ 

क्षणमात्र  मी किंकर्तव्यमूढ होऊन गेलो. मग, कुठल्या संमोहनात मी खोलीची किल्ली तिचाकडे सोपवली, कुणास ठाऊक?

प्लॅनिंग मिटिंगच्या नंतर लंच आयोजित केलेला होता. मल्लिका पुन्हा एकदा सौंदर्यप्रेमींच्या गराड्यात घेरली गेली. पण यावेळी ती माझ्याकडे लगेचच आली.

‘आपण खूपच उशीर केलात. आपल्या जागी दुसरा कुणी असता, तर झोनल मॅनेजरने दहा गोष्टी ऐकवल्या असत्या. पण सौंदर्यापुढे भले भले हत्यार टाकतात, हेच खरे. पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध झाली.‘ मी सुरुवात केली. ‘आपल्याला स्तुती करण्यासाठी काही तरी बहाणा हवा होता. बस्स! वर-खाली करता करता उशीर झाला. आंघोळ करून वर माझ्या रूमवर गेले, तर लक्षात आलं, माझ्या रूमची चावी मी खोलीतच विसरून आले. मग पुन्हा पळाले.  हॉटेलपासून या डिव्हिजन ओफीसला रिक्षाने दहा-पंध्रा मिनिटे लागतातच.’ मल्लिका बोलत होती आणि मी तिच्या नजरेतून झरणारे मोती आपल्या पापण्यांनी टिपत होतो.

‘ संध्याकाळी काय प्रोग्रॅम आहे?’ मी विचारलं.

‘खास असा काही नाही. आज शनिवार आहे. मेहुणे आज बहुतेक लवकर घरी येतील. इथून सरळ त्यांच्याकडेच जाईन. पाचच्या सुमाराला हॉटेलमध्ये परत येईन. जमलं तर थोडा आराम करेन. संध्याकाळी मार्केटमधून मुलीसाठी छोटी-मोठी काही खरेदी करेन.’

‘काय वय आहे मुलीचं?’

‘चार वर्षाची आहे. केजी-वनमध्ये आहे.

‘काय योगायोग आहे? माझी मुलगीदेखील केजी-वनमध्ये आहे.’

‘अच्छा! आणि मिसेस बलदेव पण कुठे नोकरी करतात का?’

‘करत होती. एका प्रायव्हेट बँकेत….  पण ती आता या जगामध्ये नाही. दोन वर्षांपूर्वी एका कार-अॅतक्सीडेंटमध्ये गेली.’

‘ओह… आय अॅेम सॉरी. मी विचारायला नको होतं!’

‘नाही. तसं काही नाही. जीवनातील सत्याकडे पाठ फिरवून किती दिवस जगता येईल? कार मी स्वत:च चालवत होतो. आम्ही सगळेच जखमी झालो, म्हणजे मी, आई, विथी वगैरे… पण वास्तवीच्या मेंदूला मोठी जखम झाली. ऑन द स्पॉट ती गेली. त्या दुर्घटनेनंतर मी कार चालवणं सोडून दिलं. ….’

‘असं ऐकलय, इथे सूटिंग्ज, शर्टिंग्ज चांगलं मिळतं.’

‘ होय! मिळतं! पण कुणासाठी घेणार? ज्यांच्यासाठी घेत होते, त्यांच्या-माझ्यामध्ये इतकं अंतर पडलय, की कोणत्याही गोष्टीमुळे ते अंतर पार करता येणार नाही. ठीक आहे. संध्याकाळी भेट होईलच. ही आपल्या खोलीची चावी. सकाळी घाईघाईत कौंटरवर द्यायची विसरले.

हॉटेलची खोली उघडताच त्यातून येणार्या- अलौकिक गंधाने मी रोमांचित झालो.  खोलीतील काना-कोपरा चुगली करत होता की कुणी अप्सरा इथे येऊन आपलं प्रतिबिंब सोडून गेलीय. खोलीतून येत असलेला सुगंध खूप वेळपर्यंत टिकून राहावा, म्हणून मी तत्काळ फॅन बंद केला.

सहा वाजता मल्लिकाने दरवाजावर टकटक केली. मी पडलो होतो. उठून दार उघडताच  ती बेधडक आत शिरली. मी दहा मिनिटात तयार झालो, तोपर्यंत ती खोलीतील पेपर, मासिके चाळत राह्यली. दोघांनी रेस्टॉरंटमध्ये एकेक कप चहा घेतला आणि खरेदीसाठी बाहेर पडलो.

एका दुकानात मी विथीसाठी एक डझनभर फ्रॉक उलटे-पालटे केले, पण मला एकही पसंत पडला नाही. दुसरीकडे मल्लिकाने चार फ्रॉक आणि एक साडीही सिलेक्ट केली. ‘ यापैकी आपण कोणतेही दोन फ्रॉक विथीसाठी ठेवून घ्या उरलेले दोन मी निधीसाठी ठेवते.’

‘आच्छा! म्हणजे आपल्या मुलीचं नाव निधी आहे तर!’

‘हो.’

‘आणि ही साडी काय आपण आपल्यासाठी घेतलीत?’

‘नाही… नाही… ही साडी आपण खरेदी करायची आहे. आपल्या आईसाठी.. त्यांना सांगा, बडोद्यात कुणी भेटली होती. तिच्या पसंतीची आहे. मला आशा आहे, त्यांना जरूर पसंत पडेल.’

एकदम मला वाटलं, मी काही तरी विसरलोय आणि मल्लिकाने मला त्याची आठवण करून दिलीय.

‘आपण फ्रॉकशिवाय काहीच घेतलं नाहीत?’

‘घरी निधीशिवाय फक्त माझी आई आहे. प्रथम भावाजवळ रहात होती. मी निधीला घेऊन वेगळी राहू लागले, तेव्हापासून ती माझ्यासोबत रहाते. किंवा असं म्हणा, की मला तिची सोबत आहे.’

‘मग त्यांच्यासाठी साडी किंवा आणखी काही…’

‘मागच्या आठवड्यातच आम्ही इथे येऊन राहून गेलो होतो. बहिणीच्या घराची वास्तुशांत होती. त्यावेळी आईसाठी दोन साड्या घेतल्या होत्या. आज बहिणीने आणखी एक दिली.’

‘आपण आपल्यासाठी काहीच घेतलं नाहीत.

‘त्यात मजा नाही.’

‘म्हणजे?’

‘म्हणजे…’ असं म्हणून तिने आपली जीभ चावली. मग पुढच्या काही क्षणात स्वत:ला सावरत बोलू लागली, ‘एक गोष्ट अशी की घरात साड्यांचा ढीग लागलाय. दुसरी गोष्ट अशी की स्वत:च खरेदी करायचं आणि स्वत:च वापरायचं यासाठी मन अजून पूर्णपणे तयार झालं नाही.’

तिचं बोलणं ऐकून मनात अनेक रंगांचे पक्षी फडफडले. मग मनात आलं, कशात काय अन् फटक्यात पाय….

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – ‘रिसायकल-बिन में मल्लिका’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..

अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशन ला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशन ला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती.. हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं… समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटल एखादा मुलगा येईल पेपर मध्ये गुंडाळून गोळ्या देईल..पण पुढच्या स्टेशन ला अक्षरशहा डॉक्टर त्यांचा असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरप च्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले.. आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्री  वाला मीठ घेऊन हजर..

मेरा देश सहीमे बदल रहा है..

काय करायचं राव — त्या पेट्रोलला काय पिऊन घ्यायचं का…… 

अशी होत असलेले  सुधारणा हे मिडीया / पेपर वाले दाखवत नाही. बदल होत आहे.आपणसुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना कळवावे. वेळ लागेल, पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.

लेखक :  हेमंत केळकर

संग्राहक : माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 39 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 39 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

६५.

माझ्या आयुष्याच्या भरून वाहणाऱ्या

या कपातून माझ्या देवा,

कोणते दैवी पेय तुला देऊ?

 

” हे माझ्या कवि! माझ्या नजरेतून तुझी निर्मिती

 मी पहावी यात तुला आनंद आहे का?

 माझ्या कानांच्या दारात शांतपणं उभं राहून

 तुझीच चिरंतन संगीत रचना

 ऐकायची आहे का?”

 

 माझ्या मनात तुझे विश्व शब्दजुळणी करते आहे.

तुझा आनंद त्यात संगीत भरतो आहे.

 

प्रेमानं तू मला तुझं सारं देतोस

आणि तुझा सारा गोडवा त्यात भरतोस.

 

६६.

माझ्या देवा!

संध्यासमयीच्या अंधूक प्रकाशात

माझ्या खोल अंतर्यामी जी भरून राहिली आहे,

सकाळच्या उजेडात जिनं आपला पडदा बाजूस

सारला नाही तीच माझ्या अखेरच्या गीतात

दडलेली माझी भेट असेल.

 

शब्द काकुळती आले,पण व्यर्थ!

तिला वश करू शकले नाहीत.

त्यांनी उत्सुकतेने आपले हात पुढे केले.

 

माझ्या ऱ्हदयाच्या गाभाऱ्यात

तिला बसवून मी देशोदेशी भटकलो.

माझ्या आयुष्याचे चढ-उतार

तिच्याभोवती वर खाली झाले.

 

माझे विचार, माझ्या कृती,

माझी निद्रा, माझी स्वप्नं यावर तिचंच

अधिराज्य होतं, तरी ती परस्थच राहिली.

 

किती माणसं आली, माझं दार खटखटून गेली

आणि निराश झाली.

 

तिला समोरासमोर कुणी कधीच पाहिलं नाही.

तू तिला ओळखावसं अशी वाट पहात

ती स्वतःच्या एकटेपणात तशीच राहिली.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #170 ☆ व्यंग्य ☆ भगत जी का बखेड़ा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपकी एक विचारणीय व्यंग्य ‘भगत जी का बखेड़ा ’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 170 ☆

☆ व्यंग्य ☆ भगत जी का बखेड़ा

चुन्नू बाबू कॉलोनी के लखटकिया हैं। कॉलोनी के किसी रहवासी से कोई काम न सध रहा हो तो वह सीधे चुन्नू बाबू के घर का रुख करता है। मिस्त्री, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, सफाई कर्मचारी— किसी की भी ज़रूरत हो, चुन्नू बाबू से संपर्क किया जा सकता है। उनके पास हर उपयोगी आदमी का मोबाइल नंबर रहता है।

चुन्नू बाबू को पूरी कॉलोनी की फिक्र रहती है। कॉलोनी में कुछ ऐसा न हो जिससे कॉलोनी की नाक कटे। कॉलोनी में बाहर के लोगों के आने-जाने पर उनकी नज़र रहती है। कॉलोनी के लोगों का स्टैंडर्ड उठाने के लिए उन्होंने सब घरों में कार रखना अनिवार्य कर दिया है, चाहे उसकी उपयोगिता हो या न हो। कार के लिए लोन दिलवाने में चुन्नू बाबू सदस्य की पूरी मदद करते हैं।

कॉलोनी के गेट पर नियुक्त सुरक्षा गार्ड भी चुन्नू बाबू के ही कंट्रोल में रहता है। वे ही सदस्यों से इकट्ठा करके उसकी तनख्वाह का भुगतान करते हैं। उसके काम के बारे में शिकायत चुन्नू बाबू के पास ही आती है और वे ही उससे जवाब तलब करते हैं।

चुन्नू बाबू बहुत गतिशील आदमी हैं। कॉलोनी के कल्याण और उसका स्तर उठाने के लिए वे नयी नयी योजनाएँ लाते रहते हैं। उसी सिलसिले में स्थानीय नेताओं को कॉलोनी में बुलाकर उनका अभिनंदन भी होता रहता है। पता नहीं कौन कब काम आ जाए।

नगर निगम में दौड़-भाग करके चुन्नू बाबू ने कॉलोनी का कचरा उठाने का इंतज़ाम कर लिया है। शुरू में एक अधेड़ आकर हाथगाड़ी में हर घर से कचरा ले लेता था, लेकिन वह थोड़ा चिड़चिड़ा था। घर के कचरे के अलावा अगर बगीचे के पौधे, पत्तियाँ वगैरः दी जाएँ तो चिड़-चिड़ करता था। कुछ दिन बाद वह देस चला गया और उसकी जगह एक युवक आ गया। छः फुट की हृष्ट-पुष्ट देह। स्वभाव से शान्त। कैसा भी कचरा हो, चुपचाप उठाकर ले जाता था।

कॉलोनी में भगत जी भी रहते थे। भगत जी सीधे-सरल स्वभाव वाले आदमी थे, दूसरे की पीड़ा में कातर होने वाले। नये सफाई वाले को देख कर वे उद्विग्न हो जाते थे। इतना लंबा, स्वस्थ युवक, फौज में जाता तो नाम करता। यहाँ कचरा उठाते उठाते कुछ दिन में खुद भी कचरा हो जाएगा। संक्रमित कचरे से धीरे-धीरे दस बीमारियाँ लग जाएँगीं। हाथ में दस्ताने भी नहीं पहनता।

एक दो बार रोक कर उन्होंने इस काम में आने की उसकी मजबूरियाँ समझीं। वही पुरानी कथा— अशिक्षित माँ-बाप, कमाई को शराब में उड़ा देने वाला पिता, तीन छोटे भाई बहन, घर का खराब वातावरण, अस्वास्थ्यकर परिवेश। यानी सनीचर के बैठने का पूरा इंतज़ाम।

बात सारे वक्त भगत जी के ज़ेहन में घुमड़ती रही। इस युवक को इस तरह अपने स्वार्थ के लिए जहन्नुम में झोंके रहना पाप से कम नहीं है।

उन्होंने अपने परिचित एक सिक्योरिटी एजेंसी वाले को फोन किया। वह लड़के को लेने के लिए राज़ी हो गया। भगत जी ने लड़के को बताया तो वह खुश हो गया। ऐसी मदद की उम्मीद उसे नहीं थी।

दो दिन बाद लड़का ग़ायब हो गया। भगत जी ने इस घटना के बारे में किसी को नहीं बताया। डर था कि लोग जानकर नाराज़ होंगे। दो-तीन दिन तक कचरा उठाने कोई नहीं आया। कॉलोनी वासियों की भवें चढ़ने लगीं। चुन्नू बाबू को पता चला तो वे भी परेशान हुए।

दौड़-भाग करके चुन्नू बाबू फिर एक आदमी को पकड़ लाये, लेकिन उन्होंने पता लगा लिया कि उनके सफाई-इंतज़ाम को ‘सैबोटाज’ करने वाला कौन था। नये आदमी को नियुक्त कराने के बाद वे भगत जी के पास पहुँचे, बोले, ‘आपके परोपकार का पता हमें चल गया। बड़ी मेहरबानी कर रहे हैं आप कॉलोनी वालों पर। इस बार तो मैंने इंतज़ाम कर दिया, लेकिन फिर आपने ऐसा किया तो आगे कचरे का इंतज़ाम आप ही कीजिएगा।’

भगत जी उनकी बात सुनकर, अपराधी जैसे, उनका मुँह देखते रह गये।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 118 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 118 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 118) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 118 ?

☆☆☆☆☆

मुस्कुराहट तक भी हमारी

तुम पढ़ नहीं पाए…

और हम तुम्हारे अश्कों की

भी ख़बर रखते हैं…!

☆☆

You could not even

read my smile, and…

Here I am, keeping a track

of your tears, too..!

☆☆☆☆☆ 

 कुछ रिश्ते किराए के

मकान की तरह होते हैं

कितना भी सजा लो,

कभी अपने नहीं होते हैं…!

☆☆

Some relationships are like

rented house, no matter…

How much you decorate them,

they never become yours…!

☆☆☆☆☆ 

छुआ था मुद्दतों पहले

तुम्हारी साँस ने इक दिन,

एहसास तेरी छुअन का

रूह में आज तलक है क़ायम …

☆☆

A long time ago, one day, your

Breath had touched me once,

Feeling of your fragrant touch

is still alive in the soul…!

☆☆☆☆☆

 अगर तुम नींद में मुस्कुराओगी

तो फरिश्तों को रश्क होगा,

वे तलाशी लेंगे तुम्हारे सपनों की

और पकड़ा जाऊंगा मैं…!

☆☆

If you smile in the sleep

the angels will be envious,

They will check your dreams

And, I will get caught…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 166 ☆ कबिरा संगत साधु की… ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीष साधना सम्पन्न हो गई है। 🌻

अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी  

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं । यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है। ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

☆  संजय उवाच # 166 ☆ कबिरा संगत साधु की… ☆?

जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं,

मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति।

चेत: प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं,

सत्संगति: कथयं किं न करोति पुंसाम्।।

अर्थात् अच्छे मित्रों का साथ बुद्धि की जड़ता को हर लेता है, वाणी में सत्य का संचार करता है, मान और उन्नति को बढ़ाता है और पाप से मुक्त करता है | चित्त को प्रसन्न करता है और हमारी कीर्ति को सभी दिशाओं में फैलाता है। आप ही बताइए कि सत्संगति मनुष्यों का कौन- सा भला नहीं करती!

मनुष्य सामाजिक प्राणी है। सामाजिक है अर्थात समाज में रहनेवाला है। समाज, समूह से बनता है। तात्पर्य है कि मनुष्य समूह में रहनेवाला प्राणी है। ऐसे में एक-दूसरे की संगति स्वाभाविक है। साथ ही यह भी स्वाभाविक है कि समूह के हर सदस्य पर एक-दूसरे के  स्वभाव का, विचारों का, गुण-अवगुण का प्रभाव पड़े। ऐसे में अपनी संगति का विचारपूर्वक चुनाव आवश्यक हो जाता है।

अध्यात्म में सत्संगति का विशेष महत्व है। ‘सत्संग’ के प्रभाव से मनुष्य की सकारात्मकता सदा जाग्रत रहती है।

सत्संग के महत्व से अनजान एक युवा  कबीरदास जी के पास पहुँचा। कहने लगा, ‘मैं शिक्षित हूँ, समझदार हूँ। अच्छाई और बुराई के बीच अंतर ख़ूब समझता हूँ। तब भी मेरे माता-पिता और  परिवार के बुज़ुर्ग मुझे सत्संग में जाने के लिए बार-बार कहते हैं। अब आप ही बताइए कि भला मैं सत्संग में क्यों जाऊँ?”

कबीर कुछ नहीं बोले। केवल एक  हथौड़ा उठाया और पास ही ज़मीन में गड़े एक खूँटे पर दे मारा। कोई उत्तर न पाकर युवक वहाँ से लौट गया।

अगले दिन युवक फिर आया। उसने फिर अपना  प्रश्न दोहराया। कबीर फिर कुछ नहीं बोले। फिर हथौड़ा उठाकर उसी खूँटे पर दे मारा। खूँटा ज़मीन में कुछ और गहरा गड़ गया। युवक लौट गया।

तीसरे दिन वह फिर आया। फिर वही प्रश्न, उत्तर में कबीर द्वारा फिर खूँटे को हथौड़े से ज़मीन में और गहरा गाड़ना। अब युवक का धैर्य जवाब दे गया। रुष्ट स्वर में बोला, “महाराज आप मेरे प्रश्न का उत्तर नहीं जानते या नहीं देना चाहते तो न सही पर रोज़-रोज़ यूँ मौन धारण कर इस खूँटे पर हथौड़ा क्यों चलाते हैं?” कबीर मुस्कराकर बोले, “मैं रोज़ तुम्हारे प्रश्न का उत्तर देता हूँ पर तुम समझदार होकर भी समझना नहीं चाहते। मैं रोज़ खूँटे पर हथौड़ा मारकर ज़मीन में इसकी पकड़ मज़बूत कर रहा हूँ अन्यथा हल्की-सी ठोकर से भी इसके उखड़ने का डर है।..बेटा, मनुष्य का मन इस खूँटे की तरह है। मन के खूँटे पर सत्संग का प्रहार और संस्कार निरंतर होता रहना चाहिए ताकि मनुष्य सकारात्मक चिंतन कर सके, बेहतर मनुष्य बन सके। सकारात्मकता जितनी गहरी होगी, जीवन में कठिनाइयाँ और संकट उतने ही उथले लगेंगे। इसलिए सत्संग अनिवार्य है।”

सत्संग या सज्जनों के साथ के इसी महत्व ने कबीरदास जी से लिखवाया,

कबिरा संगत साधु की, ज्यों गंधी की बास।

जो कुछ गंधी दे नहीं, तो भी बास सुबास।।

गंधी या इत्र बेचनेवाला कुछ न भी दे तब भी उसकी उपस्थिति से ही वातावरण में सुगंध फैल जाती है। सत्संगति का भी यही आनंद है।

 © संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 118 ☆ भजन – “प्रभु हैं तेरे पास में…२…” ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित भजन – “प्रभु हैं तेरे पास में…”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 118 ☆ 

☆ भजन – प्रभु हैं तेरे पास में…२ ☆

*

जग असार सार हरि सुमिरन ,

डूब भजन में ओ नादां मन…

*

निराकार काया में स्थित,

हो कायस्थ कहाते हैं.

रख नाना आकार दिखाते,

झलक तुरत छिप जाते हैं..

प्रभु दर्शन बिन मन हो उन्मन,

प्रभु दर्शन कर परम शांत मन.

जग असार सार हरि सुमिरन ,

डूब भजन में ओ नादां मन…

*

कोई न अपना सभी पराये,

कोई न गैर सभी अपने हैं.

धूप-छाँव, जागरण-निद्रा,

दिवस-निशा प्रभु के नपने हैं..

पंचतत्व प्रभु माटी-कंचन,

कर मद-मोह-गर्व का भंजन.

जग असार सार हरि सुमिरन ,

डूब भजन में ओ नादां मन…

*

नभ पर्वत भू सलिल लहर प्रभु,

पवन अग्नि रवि शशि तारे हैं.

कोई न प्रभु का, हर जन प्रभु का,

जो आये द्वारे तारे हैं..

नेह नर्मदा में कर मज्जन,

प्रभु-अर्पण करदे निज जीवन.

जग असार सार हरि सुमिरन ,

डूब भजन में ओ नादां मन…

*

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आत्मानंद साहित्य #150 ☆ आलेख – श्री सत्यनारायण व्रत पूजा कथा रहस्य ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 150 ☆

☆ ‌आलेख – श्री सत्यनारायण व्रत पूजा कथा रहस्य ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

(दो शब्द रचनाकार के – आज मुझे पुरोहित कर्म करते हुए काफी समय गुजर गया है अपनी पुरोहित कर्म के दौरान तमाम जिज्ञासु जन मुझसे प्रश्न करते रहे कि आखिर वह कौन सी कथा थी जिसे भगवान विष्णु जी ने दरिद्रता से मुक्ति के लिए उस गरीब को उपाय के रूप में सुनाया। अपने अध्ययन में मैंने जो भी तथ्य पाया उसे जिज्ञासु जन की जिज्ञासा शांत करने के लिए सबके समक्ष प्रस्तुत करना चाहता हूँ । इस प्रस्तुति का आधार पौराणिक मान्यताओं-कथाओं के तथ्य पर आधारित है, जो किसी विवाद को नहीं स्वीकार करता। इसका समर्थन अथवा विरोध पाठक वर्ग के स्वविवेक पर निर्भर है।)

श्री सत्य नारायण कथा का मूल उदगम स्कंध पुराण के रेवा खंड से लिया गया है। पौराणिक श्रुति के अनुसार मृत्यु लोक के दुख पीड़ा जैसी तमाम कष्टो से जूझते हुए प्राणी के मुक्ति के लिए नैमिषारण्य  तीर्थ क्षेत्र में जो कभी अठ्ठासी हजार ऋषियों का संकुल था, वहीं पर श्री सत्यनारायण व्रत कथा का प्रादुर्भाव हुआ और यह कथा प्रचलन में आई।

ऋषि शौनक जी तथा अन्य ऋषियों ने महात्मा सूत जी से सरल सहज तथा सूक्ष्म उपाय पूछा था, उन्होंने जो पूजा कथा बताई वह इस प्रकार है।

उन्होंने बताया कि एक बार देवर्षि नारद जी भगवान विष्णु के पास गए तथा लोकहित की इच्छा से प्रश्न किया कि – “हे सर्वेश्वर! मैंने पृथ्वी लोक के भ्रमण के दौरान दुख और पीड़ा से व्याकुल मानव समाज देखा है, जिससे मेरा हृदय करूणासिक्त हो रहा है, इससे मुक्ति का कोई उपाय हो तो मुझे बताएं।”

उनकी लोकहित वाणी सुनकर भगवान ने कहा कि- “हे देवर्षि! आप का प्रश्न लोकहित से जुड़ा है इस निमित्त मैं यह उपाय अवश्य बताऊंगा।”

देवर्षि नारद जी ने आगे कथा का विस्तार करते हुए बताया और व्रत पूजा का विधान समझाया। यदि हम सत्यनारायण कथा पुस्तक के शीर्षक का विवेचन करें तो सारा अर्थ स्पष्ट हो जाता है। अर्थात् श्री सत्यनारायण व्रत पूजा कथा- जिसका आशय है पहले व्रत का संकल्प, तत्पश्चात पूजा विधान, फिर कथा विधान। अर्थात् कथा का अध्ययन यह सिद्ध करता हैं कि कथा श्रवण के पूर्व ब्राह्मण ने कथा पूजा करने का संकल्प लिया, जिसके संकल्प मात्र से उसे प्रचुर मात्रा में धन मिला। फिर पूजा का विधान किया और उसके बाद कथा के बाद प्रसाद वितरण किया जो उसका नैमित्तिक कर्म बन गया। वही स्थिति लकड़हारे की हुई, लेकिन संकल्प पूर्ण नहीं करने पर साधूराम बनिया को अपने जीवन के संत्रास से गुजरना पड़ा। वहीं राजा को प्रसाद न ग्रहण करने के कारण दुख भोगना पड़ा। वहीं अधूरी कथा छोड़ने के कारण लीलावती तथा कन्या कलावती को पिता तथा पति के दर्शन से विमुख होना पड़ा था।

भगवान विष्णु ने अपने स्वरूप शालिग्राम के विग्रह पूजन का निर्देश दिया – फिर भगवान विष्णु वृद्ध ब्राह्मण का रूप धारण कर उस भिक्षुक ब्राह्मण से मिले, जो सुदामा की तरह भूख की पीड़ा से भिक्षा मांगने के लिए दर दर भटकता फिर रहा था। उन्होंने उस ब्राह्मण से पूछा था कि- हे ब्राह्मण! आप आखिर इस प्रकार क्यों दर दर भटकते  घूम रहे हैं।

तब ब्राह्मण ने कहा  –  “मैं गरीबी के मकड़जाल में फंसा हुआ भूख की पीड़ा से व्याकुल भिक्षा मांगने हेतु विवश हो भटकता फिर रहा हूँ । इस गरीबी के अभिशाप से मुक्ति हेतु यदि कोई उपाय जानते हो तो बताएं मैं उसे अवश्य पूरा करूंगा। तब उन नारायण रूप में आए वृद्ध  ब्राह्मण  के वेष में भगवान श्री विष्णु जी ने अपने शालिग्राम रूपी विग्रह की सत्यनारायण व्रत पूजा कथा का विधान बताया, जो सर्व कामना पूर्ण करती है। भगवान शालिग्राम विग्रह की कथा देवासुर संग्राम के जालंधर वध से संबंधित है जिसे सारा विद्वत समाज परिचित है। जो वृंदा के शाप के कारण शालिग्राम की पाषाण खंड के रूप में परिणत हो गई तथा भगवान विष्णु के वरदान से वृंदा तुलसी के बिरवा के रूप में अवतरित हुई। बिना तुलसी दल तथा मंजरी के आज़ भी भगवान विष्णु की पूजा पूर्ण नहीं मानी जाती।

शेष सत्यनारायण व्रत में पूजा का विधान बताया गया है। पूजा में सर्व प्रथम पवित्रीकरण के बाद प्रथम पूज्य भगवान श्री गणेश तथा माता गौरी के आह्वान पूजन का विधान है जिसके बारे में यह विश्वास है कि यदि कुमारी कन्या विधान पूर्वक माँ गौरी का पूजन कर उन्हें सिंदूर चढ़ाती है तो उन्हें मनवांछित वर की प्राप्ति होती है और जो पत्नी पति मिल कर माँ  गौरी और गणेश जी को पूजन के साथ सिंदूर चढ़ाते है तो उस परिवार में सुख शांति समृद्धि सौहार्द तथा जीवन में प्रेम बना रहता है।

गौरी पूजन का प्रमाण  हमें माता सीता के स्वयंवर के समय गौरी पूजन के रूप में मिलता है।

विनय प्रेम बस भई भवानी।

खसी माल मूरति मुस्कानी।

वर सहज सुन्दर सांवरो ।

करुणा निधान सुजान शील स्नेह जानत रावरो ॥

एहि भांति गौरी असीस सुन सिय सहित हिय हरषित अली।

तुलसी भवानी पूजी पुनि-पुनि मुदित मन मन्दिर चली ॥

इसके बाद पृथ्वी पूजन का विधान है जिसके बारे में मान्यता है कि पृथ्वी ही हमारे जीवन का आधार है, इस के बिना जीवन संभव ही नहीं है। उसी से हमें अन्न वस्त्र, फल फूल,  हीरे-जवाहरात मिलते हैं जो हमारी संपन्नता का प्रतीक है। उसके बाद फिर भगवान वरूण देव की पूजा का विधान है जिसके लिए हम घट पूजा करते हैं। अगले चरण में हम नवग्रह शांति के लिए नवग्रहों की पूजा करते हैं। उस के पश्चात हम  दीप के रूप में अग्नि देवता की पूजा करते हैं। तत्पश्चात भगवान शालिग्राम के विग्रह की पूजा करते हैं। इस प्रकार एक पूजा में ही पंच पूजा समाहित है जिसका उद्देश्य लोक हितकारी है।

शेष पांचों अध्याय तो हमें यह समझाते हैं शालिग्राम की पूजा तो दरिद्र ब्राह्मण, लकड़हारा, नि:संतान साधूराम बनिया, राजा, तथा गोप गण, अर्थात् समाज का सभी वर्ग ने किया। अपनी मंशा के अनुरूप फल प्राप्त किया । जिसने संकल्प लेकर भी पूजा नहीं किया। वह ईश्वर के रूष्ट होने पर अनेकों कष्ट सहने पर मजबूर हुआ।

यही सत्य नारायण पूजा कथा तथा व्रत का विधान है जिसे बार बार एक व्यक्ति ने दूसरे को बताया यह श्रुति कथा आज भी पूरे श्रद्धा विश्वास के साथ कही सुनी सुनाई जाती है। यही तो है भगवान सत्यनारायण व्रत पूजा कथा।

© सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवा… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवा… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

दिव्यांच्या झगमगाटाने उजळून गेलं गाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव  …

 

जेथे नको तेथे आपण असते सांडलेले

नको असलेले सारे  नको तेथे मांडलेले

पाहिली गरिबी की खरंच काळीज घेत ठाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…1

 

पाहिले जगाकडे पण त्यांची रीतच न्यारी

समजावले किती पण सर्वांना संपत्ती प्यारी

मतलबी या दुनियेत सापडेना एकही साव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…2

 

सुसंस्कृत विचाराचं नाही राहील झाड

कितीही बोललो तरी निघेना  जुनीच राड

इच्छित स्थळी जाण्यास  अपुरी पडते धाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…3

 

हल्ली पाऊस  कसाही केव्हाही पडत असतो

चतकोर तुकड्यासाठी माणूसही  नडत असतो

पहा कुठल्या यादीत दिसतय का? गरिबाचं नाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव  ...4

 

करा तुम्ही दीपोत्सव पण  झोपडीकडे हि पहा

जा वृद्धाश्रमाकडे आणि तिथे एक दिवस राहा

सेवा करता त्यांची तुम्हाला तिथेच सापडेल देव…5

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव …

 

– मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print