English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 122 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 122 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 122) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 122 ?

☆☆☆☆☆

खुलती है… पढ़ी जाती है…,

फिर रद्दी हो जाती है….

ऐ जिंदगी… तू भी कुछ-कुछ

किताब सी है…है ना…!!

It gets opened, read, and

then discarded as a trash…

O’ life! You’re also somewhat

like a book only…Isn’t..!!

☆☆☆☆☆ 

तीर-ए-इश्क़ से नामुमकिन है

बचना है इस दिल का,

दर्द उठ उठ के बताता है ख़ुद

ठिकाना अपने दिल का…!

It’s difficult for the heart to

escape from the arrows of love

Pain pops itself up to tell

the whereabouts of the heart…!

☆☆☆☆☆

वो उँगली उठाये तो

दर्द होना लाजिमी है

दो हाथ उठा कर के

माँगा था जिसे हमने…!

 

It is bound to be painful,

if the one raises finger,

For whom we had prayed for

with the raised hands…!

☆☆☆☆☆

 करता नहीं कभी ज़िक्र तेरा

किसी तीसरे के साथ

तेरे बारे में बातें सिर्फ

ख़ुदा से ही होती हैं…!

Never ever I mention your

name with any third person

Conversations about you

happen only with the God…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Juvenile Fiction ☆ The Tide of will – Part-9 ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆

Dr. Amitabh Shanker Roy Choudhury

Brief Introduction

  • Birth – January 18, 1955
  • Education – MBBS (IMS/BHU)
  • Publications – 4 books (2 in Hindi, 1 each in English and Bengali) and two are yet to come.
  • Translations – Books and articles are translated in English, Odiya, Marathi and Gujarati.
  • Awards – CBT awarded stories and novel, “Kamaleshwar Smriti Katha Award (2013, 2017 and 2019)” by Kathabimb.
  • Honour – “Hindi Sevi Samman” by Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya, Wardha (December 2016). 

☆ Juvenile Fiction ☆ The Tide of will – Part-9 ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆

A Bicycle Thief

Generally in the morning the small iron gate of the university stadium remained open for the public. Only one at a time could go inside or come out through it.      

That day after the free style front crawl, that is swimming while lying flat with front portion of the body downwards touching the water, Kumaran asked Gayatri to practice kicks. Sometimes he would tie a rope around her legs and ask her to flap her feet like a fish. Again someday she would lie on the ground, with hands raised over shoulders and keeping her legs straight, she would continuously move her feet from ankle joint. All these to learn the art of using the feet like a propeller.

Once her work out and all that was over Gayatri was hurrying to reach the gate. The moment she went out she saw it and she shrieked in alarm, ‘Look out there, he is stealing my appupan’s bike!’             

Narayanan had left his cycle locked just outside the stadium boundary wall. A man with a dirty shirt on was trying to break his bicycle lock. The moment Gayatri yelled at him he jumped like a startled rabbit and yanked the lock open. Within no time he rode the cycle and darted away like a gust of wind.

‘There, there, a thief! Stealing away our cycle. Help. Somebody help!’ Gayatri was shouting herself hoarse.

By then Narayanan too came out through that small iron gate. The moment he realized what had happened he looked back and cried out, ‘Kumaran, quick. A thief has disappeared with my cycle.’

After completing his training schedule Kumaran too was coming just behind them. He rushed to the spot, ‘What happened, sir?’

Narayanan was perplexed and disturbed both. He shouted, ‘My cycle is gone! Look there, that man is on my cycle.’ His immediate thought was, ‘What’ll happen tomorrow? How can I bring Gayatri here for her training?’

‘Sir, just don’t worry. I’m going after the man.’ Kumaran kick started his scooter and ran after that man.

Gayatri was running in the same direction, ‘There he goes. Oh, catch him.’

Narayanan, exhausted and breathless, was running too along the road.

And the people on both sides of the road were happy to find themselves witnessing this free for all circus. Their attitude was, ‘Let the old man’s cycle be gone. Who cares? Oh, here we can see a drama free of cost.’

A few started taking the video of the incident instead of giving a helping hand, as is the culture these days.

Screech …… Kumaran’s scooter came to a halt covering that man trying to fly away with the cycle. But that man couldn’t immediately stop the cycle and he fell on the Kumaran’s scooter. Kumaran got down from the scooter and pulling the collar of his shirt whacked the man hard, ‘You thief, how dare you?’

Now the man was trying to fly the spot somehow. Probably it was in his mind that it was better to leave the cycle behind and run away as fast as he could.

But the public, who were the mute spectators till then, wouldn’t let it happen. They came running and surrounded the unfortunate man. A few of the men working in the stadium arrived at the spot too. And above all, from nowhere a policeman appeared with a baton in his hand. He was riding a cycle too. But he didn’t bother himself to do anything. They were showering blows mercilessly on the helpless victim. Practically speaking it was a totally one sided fisti-cuffs.

‘Leave him alone. What the hell you people are doing?’ Within no time Narayanan had reached the place and he shouted hoarsely at them, ‘Stop, stop all this.’

The general tendency of the people under such circumstances is that they want to get a massage of their hands without spending a single paisa for that. And so they were a bit heart broken when Narayanan declared, ‘It’s my cycle. I’m the owner of it. Why are you people beating the hapless fellow?’

The police man was puffing a cigarette. He didn’t say a word. He was making a mental calculation how to milk the situation.

Gayatri became mad at the man. She thought, ‘Just see the fun. If he would’ve taken the cycle then how appupan could bring me here for the practice?’

And Narayanan tried to put a full stop to this ugly show, ‘I say stop. Enough is enough. This fellow will die if you continue to beat him like this.’

A gentle man made an uncalled-for comment, ‘All petty thieves. They all do this to buy drugs, you know?’

‘Now we must hand over him to the police.’ Kumaran too was anxious to end all this.

‘No Kumaran, I want no more complications, please.’ Narayan tried to shove off the idea by the movement of his hand, ‘He already have had enough of punishment.’

Hearing this the man jumped and prostrated himself dramatically on Narayanan’s feet, ‘Let me go, achchan. I’ve three kids at home. And my wife and my old mother. They all depend upon me only. Please, for god’s sake.’                      

Gayatri stood there with a heavy heart. As far as she was concerned, she too didn’t want to pursue the matter further.

The crowd thinned out. Only a few were left at a distance. Kumaran picked up the cycle and handed it to Narayanan, ‘Oh sir, what an unnecessary complication! Who could expect such a thing?’

As Gayatri was going to ride the crossbar of the cycle she saw the police man, standing until now on the opposite side of the road, came quickly over the place. He caught the thief by his hand, ‘Where can you go, man? Didn’t you remember about your old mother and the kids when you did this mischief? Well, come with me to the local police station.’

Gayatri’s eyes were moistened, ‘See appupan, he will beat him again. Oh, spare him please.’

Kumaran was much more practical in these worldly affairs. He whispered to Narayanan, ‘What else to expect? He can’t miss the chance to milk the situation. He will threaten and extract some money from the poor fellow and only then he’ll let him go. No doubt, that man is in the soup today.’

‘But it’s totally uncalled for. A thorough and thorough injustice.’ Narayanan turned to the police and requested him, ‘Brother, please let the matter end here. I have no complaint against him. Because of his poverty only he did this. Kindly let him go, please.’

Kumaran got alarmed. He came quickly to his teacher, ‘Sir, please don’t get involved in this. Now we must go home. And now it’s in his domain. He can do whatever he likes.’

But the police man didn’t quite welcome this gentleman’s attitude. He frowned and his brows were raised in disgust, ‘And sir, may I ask you, why you didn’t report this to us? After all our country has some law-and-order mechanism. Want to ignore that altogether?’

Now it was the turn of Kumaran. Angrily he faced the cop, ‘Excuse me, do you know with whom you are talking? He is the former headmaster of Haripadam High School. Everybody respects him. Is it the way to talk with such a respected person?’

‘I’ve seen enough of them. If I take him too to the police station, then only he will realize what’s what.’ The way he was speaking it was very difficult to say whether the man in the uniform was talking or his uniform was doing it.

Again a movie show. And again the public assembled. A snigger hovering on their lips.

Gayatri was mad with rage. A tear rolled down her face. She wiped it. ‘Oh, how does he dare to insult my appupan?’

But Kumaran was clever enough to take the advantage of the situation. He looked around and shouted at full pitch of his voice, ‘Till now this policeman was just eyeing everything. As if a circus show was running. Neither did a thing. Many a times they cannot catch even a petty thief. But now he’s showing us the power of his post.’ He pointed to Narayanan and said to the people around him, ‘This gentleman is probably elder than his father even, but see, how he is talking to him.’

Again someone from the onlookers made a comment, ‘The saviour is the hunter!’

‘God only knows what will become of this country!’

‘Shut up you all.’ The policeman yelled at them. He found himself in an awkward situation. It was as clear as day light to him that he could no more reap a harvest from this barren field. Out of frustration and disgust he slapped across the face of the thief and shouted hoarsely. ‘You thief, what are you doing here now? Just run away immediately otherwise you won’t be fit enough to reach your home.’

After all this, is it necessary to write in detail what followed that morning? Mr. Thief probably had grown wings on his legs. So he made a bolt for his home. Leaving no trace of him behind.

Contd…      

© Dr. Amitabh Shanker Roy Choudhury

C0ntact: Care Dr. Alok Kumar Mukherjee, 104/93, Vijay Path, Mansarovar, Jaipur, Rajasthan 302020

Mo: 9455168359, 9140214489

Email: [email protected]

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 122 ☆ ~ सॉनेट ~ तुलसी ~ ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित “~ सॉनेट ~ तुलसी ~”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 122 ☆ 

☆ सॉनेट ~ तुलसी ~ ☆

*

तुलसी जग कल्याणिका।

रामा-श्यामा रूप मनोहर।

पति हितकारी साधिका।।

आत्मशक्ति की लिए धरोहर।।

*

छली विश्वपालक कर दंडित।

देह त्याग हो गई अमर है।

है त्रिलोक में महिमामंडित।।

चढ़ी छली के भी सिर पर है।।

*

भाव-भक्तिमय जीवन अनुपम।

अंग हरेक रोग उपचारक।।

तन-मन स्वस्थ्य करे यह माँ सम।

दिव्यौषधि शत-शत गुणधारक।।

*

शीश चढ़ा हर आत्मा हुलसी।

काल हलाहल अमरित तुलसी।।

*

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१८-१२-२०२२, ७•३२, जबलपुर

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ साहित्यिक गतिविधियाँ ☆ भोपाल से – सुश्री मनोरमा पंत ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹 साहित्यिक गतिविधियाँ ☆ भोपाल से – सुश्री मनोरमा पंत 🌹

(विभिन्न नगरों / महानगरों की विशिष्ट साहित्यिक गतिविधियों को आप तक पहुँचाने के लिए ई-अभिव्यक्ति कटिबद्ध है।)  

☆ ☆ ☆

अखिल भारतीय कला मंदिर के अध्यक्ष श्री गौरीशंकर  द्वारा महापौर  मालती राय के साथ साहित्यिक  उद्यान के प्रारूप  पर विशद चर्चा।  ज्ञात हो कि कलामंदिर के वार्षिक साहित्यिक अलंकरण  समारोह  के अवसर पर मध्यप्रदेश  के स्वास्थ्य  मंत्री श्री विश्वास  सारंग ने साहित्यकारों के लिये “साहित्यिक  पार्क  की उद्घोषणा की थी।

☆ ☆ ☆

‘लघुकथा शोध संस्थान, भोपाल द्वारा कांता राय के निर्देशन में प्रायोजित ‘पुस्तक पखवाड़े’ में चौदह साहित्यकारों की पुस्तकों पर समीक्षात्मक  चर्चा की जा चुकी हैं जिनके रचनाकार  हैं, उर्मिला शिरीष ,अशोक  भाटिया, अरूण  अर्नवखरे, राजनारायण बोहरे, बलराम धाकड़, पद्मा शर्मा, कुमार सुरेश ,द्विजेन्द्र  कुमार संगत, संतोष दुबे, मुकेश वर्मा  एवं मधुलिका सक्सेना

☆ ☆ ☆

प्रसिद्ध समाचार पत्र ‘पत्रिका ‘में साहित्य के सितारे नामक स्तंभ में मध्यप्रदेश साहित्य अकादमी  द्वारा पुरस्कृत  साहित्यकार अर्जुनदास खत्री ,गोकुल सोनी और घनश्याम  मैथिल का विस्तृत परिचय का प्रकाशन हुआ ।

☆ ☆ ☆

साहित्यिक संवाद समूह द्वारा तात्कालिक गजल प्रतियोगिता में हरिवल्लभ  शर्मा ने प्रथम स्थान  प्राप्त  किया ।

☆ ☆ ☆

लेखिका संघ  के द्वारा प्रायोजित कार्यक्रम  ‘आनलाइन  ज्ञान’ में संयोजक अनीता सक्सेना के निर्देशन में “प्रकाशन  हेतु  रचना कैसे भेजे “ विषय पर चर्चा की गई ।चर्चाकार थी ‘बालभास्कर’ की संपादिका इंदिरा त्रिवेदी ,।इस परिचर्चा में 3o लेखिकाओं ने भाग लिया ।

☆ ☆ ☆

साभार – सुश्री मनोरमा पंत, भोपाल (मध्यप्रदेश) 

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आले आभाळ भरून… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आले आभाळ भरून… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

 आले आभाळ भरून   

 मनी लागे हूरहूर

 पोर अल्लड कालची

 झाली आज उपवर  ||१ ||

 

 लेक परक्याचे धन

 असे सांगे जनरीत

 तरी काळजाची व्यथा   

 वाटे सांगावी कानात||२ ||

 

 आता सोडून जाईन

 सुने होईल अंगण

 तिचे  बालपण सारे 

 मनी घालील रिंगण||३ ||

 

 भोळीभाबडी लाडली  

 खूप वाढली लाडात

 तिच्या श्वासांची बासरी 

 रोज घुमते घरात ||४||

 

 सुने सुने च  घरटे

 मुकी झाली किलबिल    

 मन चाहूल घ्यावया 

 घरभर पसरेल |५||

 

 तिच्या स्वप्नातले गाव 

 एका हाकेवर आले

 तरी वात्सल्याचे मोर 

 उगा आसवात न्हाले||६||

 

अशा आनंदाच्या क्षणी

मनी उठते काहूर

आणि डोळ्यात मावेना

 मुक्या आसवांचा पूर||७||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येणे…जाणे… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ येणे…जाणे… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अवचित येणे असे कसे?

 कळत नकळत

 नकळत कळत

पर्णा बिलगून स्वप्न हसे

अंगांग व्यापणे आणि कसे ?

हरखत निरखत

निरखत हरखत

घन सावन पसरी दाट पिसे

अलगद जाणे काय असे?

उधळत निखळत

निखळत उधळत

टपटपणारी बकुल कुसे

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे

मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे

बाहर उजाला है, अंदर विराना

एखाद्या गाण्यातल्या काही ओळी आपल्याला  आतून बाहेरून हादरून सोडतात, तशा या ओळी आहेत. जेव्हा जेव्हा मी या ओळी ऐकतो तेव्हा तेव्हा मी आतून बाहेरून हादरून निघतो. पुन्हा पुन्हा या ओळींचा विचार करतो. सभोवतार काय चालले आहे पाहतो,  वृत्तपत्रातील मथळा वाचतो, टिव्हीवर मुख्य बातम्या ऐकतो आणि पुन्हा या ओळींकडे येतो. अनेकांच्या कहाण्या या ओळींशी मिळत्या जुळत्या सापडतात. अगदी माझ्या आयुष्यातील काही काळ काही क्षण या ओळींशी मिळते जुळते सापडतात.

सुप्रसिद्ध गीतकार गुलझार यांनी लिहिलेले गीत आहे हे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिले आहे तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीकेचा राष्ट्रीय पुरस्कार या गाण्याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याला मिळाला.

आपल्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा कोणीच सोबत नसल्याची भावना होते, अगदी परमेश्वरसुद्धा आपल्यावर रूसून बसला आहे की काय असे वाटू लागते. नेमक्या याच भावनेला गुलझार यांनी शब्दांच्या चिमटीत नेमके पकडले आहे – पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे. या काळात आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांशी आपण आतून सहमत असतोच असे नाही पण तरीही हे निर्णय घेतोच. याच अवस्थेचे वर्णन करताना गुलझार म्हणतात – मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे. म्हणजे माझ्या सावलीनेही आता माझी साथ सोडली आहे.

बरे हे सगळे घडत असताना आजूबाजूचा सर्व समाजच दुःखी असतो का तर नाही. सुख दुःखाचे गणित न्युटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहे. जेव्हा एक दुःखी असतो, तेव्हा दुसरा कोणी सुखी असतो. काळाचे चक्र फिरत राहते आणि पहिला सुखी होतो तर दुसरा दुःखी होतो. पण या संक्रमणात आपल्या मनात मात्र वादळे उठतात. कारण बाहेर कोणी दसरा दिवाळी करत असताना आपल्या मनात मात्र सुतक चालू असते. या कडव्याचे शेवट याच भावनेतून  गुलझार यांनी केले आहे – बाहर उजाला है, अंदर विराना. बाहेर सगळीकडे उजळलेले आहे, आनंदी आनंद आहे आणि माझ्या आतमध्ये मात्र अंधार आहे, माझा आतमध्ये जणू ओसाड वाळवंट पसरलेले आहे.

तसे पाहिले तर संपूर्ण गाणेच भारी आहे. त्याला हृदयनाथजींच्या संगीताने सोन्याचेकडे लाभले आहे तर लतादीदींच्या स्वरांनी हे गाणे स्वर्गीय केले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हे गाणे ऐकलेच असेल. माझ्यासाठी पुन्हा ऐका.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लेडीज फर्स्ट – लेखक- अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री रंजना नांगरे ☆

? जीवनरंग ?

☆ लेडीज फर्स्ट 🍀 लेखक- अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री रंजना नांगरे ☆

शोभना, विजय आणि त्यांचा मुलगा रोहित, असं हे त्रिकोणी, सुखी दिसणारं कुटूंब. विजय बँकेत मॅनेजर, शोभना एका नावाजलेल्या शाळेत मुख्यापध्यापिका.

शोभना म्हणजे शिस्तप्रिय, स्पष्टवक्ती आणि कामात अतिशय sincere अशी तिची ओळख होती. रोहित तिच्याच शाळेत आठवीत शिकत होता, पण कधीही त्याला शाळेत विशेष वागणूक मिळाली नाही, ना कुठेही शिस्तीत सवलत मिळाली.

शोभना रोज गाडीने शाळेत जात असे पण रोहित बाकीच्या मुलांबरोबर व्हॅन मधेच येत असे. शाळेत बऱ्याचशा मुलांना तर माहीत ही नव्हते की रोहित आपल्या मुख्याध्यापक मॅडम चा मुलगा आहे म्हणून.

शोभना ने तिच्या कामाच्या आणि शिस्तीच्या बळावर शाळेला खूप चांगले नाव मिळवून दिले होते.

शाळेचा कामाचा ताण सांभाळूनही शोभना ने घराकडे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते, विशेषतः रोहित चे खाणे, पिणे, त्याचा अभ्यास, कपडे अगदी कुठेही ती कमी पडली नव्हती.

विजय मात्र तिच्या अगदी विरुद्ध. बँकेचे काम आणि वेळ मिळाल्यास वाचन या मधेच त्याचा वेळ जात असे. घरातले काम करणे त्याला कधीच जमले नाही.

नाही म्हणायला तो कधीतरी कामात मदत करायचे ठरवायचा पण मदत होण्यापेक्षा गोंधळच जास्त होत असे. आणि ह्यावरून मात्र त्याला  शोभना खूप बोलत असे. रागाच्या भरात कधीकधी अपमान देखील करत असे. असे झाले की मग तो गच्चीवर जाऊन एकांतात विचार करत बसत असे आणि आपण खूप अपराधी असल्याची भावना त्याच्या मनात येत असे.

रोहित मात्र असे प्रसंग पाहून खूप खिन्न होत असे.

परवा तसाच प्रसंग घडला. घरी पाहुणे येणार म्हणून शोभनाने विजयला बँकेतून येताना आंबे आणायला  सांगितले. घरी आल्यावर शोभनाने ते आंबे पाहिले आणि खूप भडकली.”अहो तुम्हाला काही समजतं का? उद्या पाहुणे येणार आणि तुम्ही एवढे कडक आंबे घेऊन आलात?  एक काम धड करता येत नाही.”

विजय म्हटला ,”अगं, मागच्या वेळी मी तयार आंबे आणले तरी तू रागावली होती म्हणून आज कडक आणले.”    

“अरे देवा, काय करू या माणसाचं. अहो तेव्हा आपल्याकडे मुलं राहायला येणार होती, त्यांना पंधरा दिवस खाता यावे म्हणून कडक आंबे हवे होते. तुम्ही पुरुष ना, घरामध्ये शून्य कामाचे.”

आणि मग शोभनाची गाडी घसरली. “तुम्हा पुरुषांना तर काहीही करायला नको घरासाठी. घर आंम्हीच आवरायचं, सगळ्यांची खाण्या पिण्याची व्यवस्था करायची, मुलांची तर सगळी जबाबदारी स्त्री चीच. तुमचा काय  रोल असतो सांगा बरं, मुलांच्या जन्मात आणि संगोपनात ; ‘तो’ एक क्षण सोडला तर? मुलांना नऊ महिने पोटात वाढवायचं, आणि प्रसूती सारख्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जायचं.

बरं एवढ्यावरच सगळं थांबत नाही, जन्मानंतरही त्यांचं फीडिंग, त्यांचं सगळं आवरणं, मग थोडे मोठे झाल्यावर शाळा, अभ्यास, डबे सगळं सगळं स्त्री नेच बघायचं, पुरुष कोणती जबाबदारी घेतो सांगा?”

विजय निरुत्तर. तरी शोभनाचं संपलेलं नव्हतं.

“तुम्ही काय फक्त पैसे कमवून आणता, पण आता तर स्त्रिया सुद्धा काम करतात, त्यामुळे त्याचीही तुम्ही काही फुशारकी मारू शकत नाही.”

आज मात्र विजय खूपच दुखावला गेला, शोभना च्या  बोलण्यात  agresiveness   असला तरी तथ्य देखील होते. स्वतः अगदी useless असल्याची भावना त्याला येत होती.

तो आपल्या नेहमीच्या एकांताच्या जागी जाऊन बसला. तेवढ्यात रोहित खेळून आला व त्याने पाहिले, आपले बाबा एकटे गच्चीत बसले आहेत व त्याच्या लक्षात आले, काय घडले असेल ते.

असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रोहित त्याच्या बाबांना म्हटला, “बाबा, उद्या आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे, मी पण भाग घेतला आहे. माझी इच्छा आहे तुम्ही पण यावे. येणार ना?”

विजय ने होकार दिला. खरं म्हणजे त्याची कुठल्याही समारंभात जायची इच्छा नव्हती पण रोहितचं मन राखण्यासाठी त्याने जायचं ठरवलं.

वक्तृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि स्पर्धेला विद्यापीठाचे कुलगुरु प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. शाळेसाठी आणि विशेषतः शोभना साठी फार महत्वाची बाब होती. विषय होता ‘मला सर्वात प्रिय व्यक्ती.’

भाषणं सुरू झाली. विजय शेवटच्या रांगेत बसला होता. मुलांनी खूप तयारी केली होती.  जवळजवळ सगळ्या मुलांची सर्वात प्रिय व्यक्ती ‘आई’ च होती. खूप सुंदर भाषणं सुरू होती. बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती,

जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केलं होते, कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

“व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे.

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्रीचा सन्मान. पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे. बाबांनी जे शिकवले, स्वतः ही तसेच वागले. 

माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले. तिला कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व स्वतः बसने जात. ते म्हणत ‘तुला घरातली सर्व कामं करून कॉलेजला जावे लागते खूप दमछाक होते तुझी.’ आणि  अश्याप्रकारे, आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या.

एवढंच नाही तर तीन वर्षांपूवी बाबांना बँकेमार्फत फोर व्हिलर गाडी मिळाली, त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले ‘तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटर ने. हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं ऊर्जेने भरपूर जायला हवं, कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल.’ 

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कोणीही कष्टकरी असो त्याला प्रेमाने वागवायला सांगत. कधीही छोट्या छोट्या व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत.

अगदी रस्त्यावरून जातांना एखादा ढकलगाडी वाला जात असेल तर त्याला आधी जाऊ देत. ते म्हणतात ‘आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन न्यायचं असतं.’

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात भोंगा पसरवला. घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला.

मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजुला नेऊन म्हटले, ‘मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग ठरव पुढे, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही.

आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतःच जबाबदार असलं पाहिजे. असं असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव, जे झालं त्याला कोण जबाबदार?’

बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडणं कुठेच गेलं. दुसऱ्या दिवसापासून मी घड्याळामध्ये अपेक्षित वेळेचा गजर लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे.

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी मूल्ये शिकवली. आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं.

आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्याला पैलू पडणारे जवाहीर आहेत.

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आई तर प्रिय आहेच, परंतु आईपेक्षाही बाबा मला माझे हिरो आहेत. माझे बाबा इज द ग्रेट..!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !”

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराचवेळ टाळ्या सुरू होत्या.

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले.

कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते. शोभनाला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला.

विजयला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली, आणि रोहित, रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते.

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले, “विजयराव पुढे या .”

तेव्हा विजय ने म्हटलं, “नाही सर,  लेडीज फर्स्ट..!”

प्रस्तुती – सुश्री रंजना नांगरे  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

लिहायला हवंच खरं तर. हा विषय डोक्यात नव्हता. कालपासून ग्रुपवर मेसेज बघितल नव्हते. आत्ता पाहिले,आणि मग राहवलं नाही. मी स्वतःला तसं कधी मानत नाही, पण शेवटी सत्य तेच असतं. म्हणून विचार केला की इतक्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करते, आता विधवांचं देखील करावं.

मुळात मला स्त्रियांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता ,कुमारिका, असा भेद करणं मान्य नाही. सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी श्रीयुत लावलं जातं, मग सौभाग्यवती आणि श्रीमती असा भेद का असावा ? थोडंसं परखड होईल पण पुढील गोष्टीवरुन लक्षात येतं की पुरुषप्रधान संस्कृतीमधील हे जोखड आहे, किंवा आपमतलबी पुरुषांनी तयार केलेली ही संस्कृती आहे.

समस्त स्त्रियांना नटण्याची, छान दिसण्याची आवड असते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी —– मंगळसूत्र,मांग-टीका,जोडवी, सिंदूर ही आभूषणे काय दर्शवतात? या एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्या एका स्त्रीचं झालेलं नाही. फक्त एखाद्या पुरुषाला बघून कळतं का, तो अविवाहित आहे की विवाहित? स्त्रीकडे बघून मात्र लगेच लक्षात येतं आणि अंदाज देखिल बांधले जातात.

आता मुद्दा विधवा स्त्रियांनी ओटी भरून घेणं, हळदीकुंकू लावून घेणं– हे नाकारण्याचे, तिच्यावर हजारो वर्षापासून झालेले संस्कार आहेत, ” तू जर शुभकार्यात पुढे झालीस तर तिथे काही तरी अशुभ होईल.”—- मग कोणाला वाटेल की आपल्यामुळे कोणाचे वाईट व्हावे?—- मी एक स्वावलंबी, सुशिक्षित, पुरोगामी, काहीशी बंडखोर वृत्तीची असून सुद्धा काही वेळा माझ्या मनात असा किंतु क्षणैक का होईना येतो. मग ज्या महिला परावलंबी आहेत, कमवत नाहीत, त्यांच्या मनात भीती असणारच ना आणि सालोसाल चालत आलेल्या संस्कारांचे ओझे झुगारून देणे अजिबातच सोपं नसतं.

कोणत्याही धर्माबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतू = गार्गी मैत्री राहतात पुराणात. वर्तमानात अजूनही माझ्यासारख्या महिलेला ओवसायला जाताना कोणी हाक मारीत नाही, की वडाची पूजा करताना पर्यावरणाचा विचार करून सुद्धा कोणी बोलावीत नाही.—- तुम्ही साऱ्याजणी डॉक्टर आहात विचाराने पुरोगामी आहात. पण समाजातील हे प्रमाण किती टक्के? बहुसंख्य समाज झी मराठी आणि कलर्स प्रमाणे चालतो. तिथले सगळे सणवार हेव्यादाव्यांसह, श्रद्धा-अंधश्रद्धा यासह समाजात साजरे केले जातात.

कधी कधी वाटते, .. फुले, आंबेडकर, आगरकर, शाहू महाराज, यांचा पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का? सुदैवाने माझे सासर, माझ्या सर्व मैत्रिणी अतिशय पुरोगामी आहेत. त्या असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण मला वाटायचे की असे व्यक्त व्हायची गरज का असावी? फक्त एका स्त्रीतत्वाने दुसऱ्या स्त्रीतत्वाचा सन्मान करणं जमू नये का? जसं पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माउली म्हणून भेटतो, त्याचप्रमाणे तू कोणीही अस– विधवा, सधवा, घटस्फोटिता अथवा कुमारी – तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्यातलं स्त्रीत्व सन्मान करतंय, आणि म्हणून मी तुला हळदीकुंकवाची दोन बोटं लावते, एवढं साधं आहे. – आणि हे जमू नये हे आपलं दुर्दैव.

बाकी मधु, विषयाला वाचा फोडल्याबद्दल खरंच आभारी आहे आणि सावंतवाडी वैद्य राण्यांमधील सर्व सख्यांचे पण आभार.

लेखिका – डॉ. दिपाली घाडगे, विटा..

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छान सुंदर सखी – २०२३… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ छान सुंदर सखी – २०२३… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

१. एखादं अतिशय कष्टाचं काम मी आजच पूर्ण करीन अशी खुळी जिद्द कशासाठी, जेव्हा ते काम उद्या दुसरा कोणी तरी करणार आहे !! 

२. आपले कष्ट आणि मेहेनत दुसर्‍या कोणाला ठार मारणार नाहीत हे नक्की. पण उगीच चान्स् कशाला घ्या !!! 

३. आपल्या शेजार्‍यावर खूप प्रेम करा. पण पकडले जाणार नाही याची डोळ्यांत तेल घालून काळजी घ्या !! 

४. ऑफिसमध्ये आरडाओरड करू नका. झोपलेल्यांची झोप डिस्टर्ब करू नका !!! 

५. ग्रंथ अतिशय पवित्र असतात. त्यांना स्पर्श करून विटाळू नका !! 

६. प्राणी आणि पक्षी यांच्यावर प्रेम करा. ते खूपच टेस्टी असतात !! 

७. फळे, सॅलड्स अतिशय पौष्टिक असतात. ती आजारी रुग्णांसाठी राहू द्या. तुम्हाला इतर बरंच काही खाण्यासारखं आहे !!! 

८. आयुष्यात सुख-आनंद म्हणजेच सर्वस्व या भ्रमात राहू नका. लग्न करा !!! 

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print