मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुरस्कृत कथा – “शिक्षा” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ पुरस्कृत कथा – “शिक्षा” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्टाफरुममध्ये कमालीची शांतता. सर्व स्टाफ माना खाली घालून बसलेला. प्रत्येकाची चोरटी नजर मात्र दुस-याच्या चेह-याकडे. दुस-याने बोलावे आणि ही शांतता भंग पावावी अशीच प्रत्येकाची इच्छा. पण बोलायला कोणीच तयार नाही. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न ‘‘सरांनी असा कसा निर्णय घेतला?” 

शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर शिस्तीसाठी प्रसिद्ध. कठोर शिस्त आणि उत्तम अध्यापन यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्यात ते जितके प्रिय होते तितकेच अप्रियही. त्यांचं शिकवणं प्रत्येकालाच आवडायचं. वर्ग कसा तल्लीन होऊन ऐकत बसायचा. तासाची घंटा वाजली तरी कुणी जागेवरून हलायला तयार नसायचं. पण जर का त्यांच्या शिस्तीच्या बाहेर गेलात तर मात्र शिक्षा ही होणारच हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. त्यामुळे एकीकडे दरारा तर दुसरीकडे आदर असा संमिश्र भाव सगळ्यांच्याच मनात असायचा. 

पण मग असं काय झालं की सरांनी असा निर्णय घ्यावा? कुणाच्याही दडपणाला बळी न पडणारा हा माणूस आज असा वाकला कसा? 

झालं ते असं… राहूल आठवीच्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी. कधी पहिला नंबर तर कधी दुसरा. त्याच्याखाली तो कधी गेलाच नाही. नुकतीच वार्षिक परीक्षा संपलेली. त्याला सगळे पेपर सोपे जाणार यात कुणालाच शंका नव्हती. पण एका पेपरला त्यानं केलेलं वर्तन आणि त्यानंतर श्री.देशमुख सरांनी घेतलेला निर्णय हा सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा होता. पेपर होता चित्रकलेचा. कला शिक्षक वर्गावर लक्ष ठेवून होतेच. वर्गातून येरझा-या घालताना त्यांच्या नजरेला एक वेगळाच प्रकार दिसला. क्षणभर त्यांनाही वाटले की असे नसेल, भास असावा. ते भिंतीजवळ उभे राहून मुद्दम लांबून, पण आपले लक्ष नाही असे भासवून बारकाईने पाहू लागले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला पण नाईलाज होता. ते बाकापाशी आले आणि राहूलला त्यांनी हातोहात पकडले. चित्रे काढण्यासाठी जे विषय दिले होते त्यातील एक विषय होता ‘वन्य प्राणी’. वन्यप्राण्याचे चित्र काढणे राहूलला अशक्य नव्हते. पण त्याने सिंहाच्या चित्राचा एक छाप आणला होता आणि त्यावरून तो उत्तरपत्रिकेत आऊटलाईन काढून घेत होता. हे कला शिक्षकांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याची रवानगी थेट हेड सर देशमुखांच्या केबिनमध्ये केली. झाला प्रकार त्यांना सांगितला आणि पुढील निर्णय सरांच्या हाती सोपवून ते निघून गेले. 

चित्रकलेचा पेपर शेवटचा होता. देशमुख सरांनी राहूलला आपल्या केबिनमध्ये बसवून घेतले. पेपरची वेळ संपली. बघता बघता शाळा रिकामी झाली. थोड्या वेळानंतर सरांनी राहूलला घरी जाण्यास सांगितले. या मधल्या काळात त्यांचे काय बोलणे झाले आणि निर्णय काय झाला हे कुणालाच समजले नाही. दुस-या दिवसापासून सुट्ट्या सुरू झाल्यामुळे राहूलचे मित्र किंवा इतर शिक्षक यापैकी कुणाचीच भेट झाली नाही. आज निकालाच्या दिवशी शाळा परत एकदा गजबजून गेली होती. सर्वांची निकालपत्रे देऊन झाली होती. आठवीच्या क्लासटिचर कडून एव्हाना राहूलच्या चित्रकलेच्या पेपेरविषयी सर्वांना समजले होते. त्यामुळे राहूलच्या निकालाचे काय झाले याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. पण राहूल आठवीतून नववीत गेला होता. मात्र त्याचा नंबर ‘सातवा’ आला होता. राहूल नापास झाला नव्हता. कॉपी करूनही त्याला शिक्षा झाली नव्हती आणि याचंच सर्व स्टाफला आश्चर्य वाटत होतं. देशमुख सरांनी अशी ढिलाई का दाखवावी हेच कुणाच्या लक्षात येत नव्हतं. शेवटी देशमुख सरही चारचौघांसारखेच निघाले, तोंड बघून निर्णय घेतला या निष्कर्षापर्यंत सगळेजण येऊन पोचले. 

तिकडे स्टाफरुममध्ये काय चाललं असेल, काय कमेंटस् चालू असतील याची देशमुख सरांना कल्पना होतीच. त्यांनी शिपायाला बोलावून घेतले आणि लिहून झालेली नोटीस स्टाफरुममध्ये सर्वांना दाखवायला सांगितली. 

पाच मिनिटातच सर स्टाफरुममध्ये हजर झाले. स्टाफ मिटींगला त्यांनी सुरुवातच केली. शाळेच्या वार्षिक परिक्षेचा चांगला लागलेला निकाल, सहकारी शिक्षक-शिक्षिकांनी वर्षभर घेतलेले कष्ट, विविध स्पर्धातील यश या सर्वांचा उल्लेख करून सर्वांचे कौतुक केले आणि ते समारोपाकडे वळले, 

‘‘माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, आता मी निरोपाकडे वळत आहे. पण मगापासून असलेली शांतता आणि तुमच्या चेह-यावर असणारी नाराजी याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, ‘‘सर, असं कसं वागू शकतात?” स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणा-या सरांची शिस्त आता कुठे गेली? बरोबर ना? नाही, मी तुम्हाला अजिबात दोष देणार नाही. तुमच्या जागी मी असतो तर माझ्याही मनात हेच प्रश्न आले असते. मग मी असा का वागलो? मला माहीत आहे की, आठवीतल्या राहूलने चित्रकलेच्या पेपरला केलेला प्रकार एव्हाना तुम्हाला सर्वांना समजलेला आहे. त्यामुळे त्याला मी सैल का सोडले असं तुम्हाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचं स्पष्टीकरण देण्यापूर्वी मी तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगणार आहे. 

तुम्हा सर्वांना माहीत आहेच की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. इथे काहीसं तसंच घडलं आहे. एका मध्यम आकाराच्या शहरामध्ये एक अतिशय उत्तम हायस्कूल होतं. त्या शाळेचा दबदबा अख्ख्या तालुक्यात होता. त्याचं कारण म्हणजे त्या शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक! शिस्त आणि अध्यापन या बाबतीत त्यांचा हात धरणारा जिल्ह्यात तरी दुसरा कुणी नव्हता. त्यांच्याच शाळेत असा एक प्रकार घडला की जो आपल्या शाळेत यावर्षी राहूलच्या बाबतीत घडला. त्यांच्या शाळेतील अशाच एका हुशार विद्यार्थ्याने चित्रकलेच्या पेपरमधील वर्तुळातील नक्षी काढण्यासाठी एका साधनाचा वापर केला होता की जे परिक्षेत वापरता येत नाही. त्यावेळेला त्याच्या शिक्षकांनी त्याला हातोहात पकडून त्याच्या हेडसरांपुढे उभे केले होते. आपलं आता काय होणार या विचाराने तो हुशार विद्यार्थी घामाने डबडबला होता. प्रगती पुस्तकावरील ‘नापास’ चा शेरा त्याला डोळ्यासमोर दिसू लागला होता. ‘कॉपी करणारा मुलगा’ हे वाक्य त्याच्या कानात घुमू लागले होते. 

हेडमास्तरांनाही आश्चर्य वाटले. अशा हुशार विद्यार्थ्याकडून कॉपी आणि ते ही चित्रकलेत? त्यांना खरंच वाटेना. खरं तर त्यांचा क्रोध अनावर होत होता. पण पुढे घामाने डबडबलेला आणि कुठल्याही क्षणी डोळ्यातून पाणी ओघळू लागेल अशा अवस्थेतला तो विद्यार्थी पाहून त्यांनी राग आवरता घेतला आणि त्याला खरं काय घडलं ते सांगायला सांगितलं. त्यानं जे सांगितलं ते अगदी खरं होतं. तो म्हणाला होता की, काही मुलांनी त्याला सांगितलं होतं की असा थोडासा वापर केला तर चालतं. त्याला ‘कॉपी’ म्हणत नाहीत. आम्हीपण करणार आहोत. त्याला ते खरं वाटलं आणि त्याने त्या साधनाचा वापर केला की ज्याला परवानगी नव्हती. तो पकडला गेला. त्याच्या सरांनी काही वेळ विचार केला आणि त्याला काही गोष्टी सांगून जायला सांगितले. मी ही तेच केलं. मी ही राहूलला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्याला घरी जायला सांगितलं.”

सर क्षणभर थांबले, हसले आणि म्हणाले, ‘‘नाही पटत माझं स्पष्टीकरण? माहीत आहे मला. पण एकच सांगतो, त्या गोष्टीतला मुलगाच तुम्हाला हे सगळं सांगतोय. यावर विश्वास ठेवा मित्रांनो, होय माझ्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग आहे. अगदी तसाच राहुलच्याही आयुष्यात घडावा याचंच मला आश्चर्य वाटलतंय. माझ्या सरांनी मला त्यावेळी जे सांगितलं आणि जी वागणूक दिली तेच मी राहूलच्या बाबतीत केलं. राहूलचे वडील एक सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी त्याला शिक्षा केली नाही असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही. मी फक्त माझ्या सरांचा कित्ता गिरवला. मला त्यावेळी सरांनी नापास केलं असतं तर ते त्यांच्या शिस्तीला धरूनच झालं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांना खात्री होती की एवढा हुशार विद्यार्थी कॉपी आणि तेही चित्रकलेच्या पेपरात करणे शक्यच नाही. मित्रांच्या चेष्टेला आणि थापांना तो बळी पडला आहे हे त्यांनी ओळखलं. उलट त्याला शिक्षा म्हणून नापास केलं किंवा पालकांना जाऊन सांगितलं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतील कारण तो विद्यार्थी सरळमार्गी, निरुपद्रवी आणि हुशार होता. त्याच्यावर कायमचा ‘नापास’ चा शिक्का बसला असता. एवढंच नव्हे तर त्यातून तो चुकीच्या मार्गानेही गेला असता. मित्रांनो, शिस्त लावायची म्हणजे फक्त शिक्षाच करायची असा अर्थ होत नाही. शिक्षा हा शेवटचा उपाय असतो. गुन्हा करणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे काय हे ही बघायला नको का? मी मित्रांच्या सल्ल्याला बळी पडलो तसा राहूलही पडला आणि फसला तो!

त्याला समजुतीचे शब्द सांगितले आहेत मी आणि गोड शब्दात दमही भरला आहे. एवढेच नव्हे तर चित्रकलेच्या पेपरला जास्त गुण पडत असूनही त्याला पास होण्यापुरते पस्तीसच गुण द्यायला सांगितले आहेत. शिवाय इतर सर्व विषयात त्याचे पाच पाच गुण माझ्या अधिकारात मी कमी केले आहेत. त्याचा परिणाम काय झाला? त्याला मिळायची ती शिक्षा मिळाली आहे. कधीही नंबर न सोडणारा राहूल आज सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्यासारख्या हुशार आणि सच्च्या विद्यार्थ्याला ही शिक्षा पुरेशी आहे असं मला वाटतं. माझा निर्णय चुकत असेल तर खुल्या मनाने सांगा. त्या चुकीची शिक्षा भोगायला मी तयार आहे.” 

सर्व स्टाफ विचारमग्न दिसत होता. चूक की बरोबर? पण चेह-यावर दिसणारा मगाचा राग मात्र आता कुणाच्याच चेह-यावर दिसत नव्हता. इतक्यात कला शिक्षक पुढे आले आणि सरांकडे वळून म्हणाले, ‘‘सर, आम्ही कला शिकवतो. कलाकार, चित्रकार निर्माण व्हावेत म्हणून प्रयत्न करत असतो. पण विद्यार्थी कसा घडवावा म्हणजे त्यातून माणूस कसा घडेल हे मात्र आज तुमच्यामुळे समजले. तुम्ही तुमच्या सरांच्या विश्वासाला पात्र ठरला आहात, राहूलही आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरेल. कारण तुम्हीच आत्ता म्हणालात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.” 

सर थांबले. टाळ्यांचा होणारा कडकडाट सांगत होता, हेडसरांचा निर्णय अगदी योग्य होता.  

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्यासमोर तिची गरोदर आई घरातील जिन्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. — या तीन वर्षांच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला, 

आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला—- ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती. तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजर झाली होती—–जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्येसुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 

संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोनकॉलमुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या—–

—–प्रश्न हा नाही की त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटरबरोबर बोलता कसे आले. तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असतो हे कसे समजले? ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?——- या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात…..!!!  

ब्रिटनमध्ये मूल तीन वर्षाचे झाले की त्याला शाळेत प्रवेश मिळतो. आई वडील दोन्ही नोकरीला असतील तर सहा तास रोज मूल शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात, ना ABCD शिकवतात, ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही, अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते—-  फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात, ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील. आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, एलेक्टरिशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात, त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 

असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते. त्या बालमनांना त्यादिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आईवडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 

आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 

पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून ते अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले—- यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेकॅनिकपासून, ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून, ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टरपर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 

“आम्ही कुठेय….? “ हा प्रश्न आम्हाला कधी पडतो का? 

मुलांवर ओझे अपेक्षांचे—- 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा करत राहिलोय —- पण या बालकांच्या मनावरील ओझ्याचे काय?—- फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? —-

याला पालकपण जबाबदार नाहीत का? 

माझ्या मुलाला शाळेत गेले की आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत. मुलांना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत. याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे, एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे— असा सगळा अट्टाहास का? 

ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहिरीत पोहले पाहिजे, रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या वयात इतरांच्या मुलांसारखे स्टेजवर नाचायला लावतोय, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताच्या- इंग्लिशच्या क्लासला पण जबरदस्तीने बसवतोय —–

—–आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळ्या जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा– उद्या चित्रकलेचा– परवा कॉम्पुटरचा– असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत—– त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही ? सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 

मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय —– 

—-आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्व काही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याच मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 

—-स्पर्धांची खरंच गरज आहे का ? 

—-मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?

—-गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो?—  तो आई वडिलांबरोबर, आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 

—-वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यापकांना त्याचे का टेन्शन येते? 

ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 

—-माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात इतर शाळांमधील मुलांच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 

याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 

शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 

एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोकांना विचारून खात्री करून घेतायत की खरंच आज गृहपाठ नाही ना.—- आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? —- खरंच  या बालमानांना एवढ्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 

माझे मूल सर्वच विषयात– सर्वच खेळात – सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास, आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा, दोन्ही या कोवळ्या बालमनांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ….. 

लेखक :  डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ,  मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| … श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

||•• क्रिकेटचे असेही भक्त ••|| श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला  होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा होते. बोर्डे आणि पाटणकरांनी पाहिलं की समोर अमिताभ बच्चन आहे. त्यांची इच्छा झाली की अमिताभ बच्चनला जाऊन भेटावं. म्हणून हे दोघंजण गेले आणि चंदू बोर्डेनी अमिताभ बच्चनला हात पुढे करून सांगितलं, ‘ नमस्ते ..!! मी चंदू बोर्डे ..!! ‘ 

अमिताभ बच्चन दिलखुलास हसले, आणि चंदू बोर्डेना म्हणाले की, ‘ तुम्ही तुमचं नाव कशाला सांगता ..?? मी तुम्हाला तुमचीच एक आठवण सांगतो. तुम्हाला आठवतं का की, तुम्ही १९५८ साली दिल्लीला वेस्टीइंडिज विरुद्ध  शतक ठोकलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले की, ‘ हो. मला चांगलंच आठवतंय ..!!’ 

अमिताभ पुढे म्हणाला .. ‘ तुम्हाला हे ही आठवतंय का, की त्यावेळेला काही मंडळींनी तुम्हाला खांद्यावरून उचलून पॅव्हेलियनमध्ये नेलं होतं ..?? ‘ 

बोर्डे म्हणाले .. ‘ हो. आठवतं ..! !’ 

आणि मग अमिताभ बच्चनने त्यांना सांगितलं की, ‘ त्यातला एक खांदा माझा होता ..!! ‘ 

अमिताभने हे म्हटल्यावर चंदू पाटणकर, मी, बोर्डे, खरं तर आम्ही तिथे जे होतो, ते सर्वच शहारलो ..!! 

नंतर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली की, चंदू बोर्डेना उचलणारा तिथे आणखी एक तरुण होता, जो गोरा गोमटा होता. जो अमिताभ बच्चनचा मित्र होता. त्याचं नाव होतं राजीव गांधी ..!! 

गंमत पहा या दोन मित्रांपैकी एक ‘ वन मॅन फिल्म इंडस्ट्री ‘ झाला, आणि दुसरा देशाचा पंतप्रधान ..!! 

चंदू बोर्डे ह्यांनी १९६४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दसऱ्याला भारताला एका छोट्या पण अफलातून खेळीने जिंकून दिलं. अत्यंत मोक्याच्या वेळेला त्यांनी अप्रतिम अशी आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळेला स्टेडियममधली अनेक मंडळी स्तिमित झाली. त्यांना हर्षवायू झाला. आणि त्या आनंदाच्या भरात चंदू बोर्डेना खांद्यावरून पॅव्हेलियनमध्ये कोणी नेलं असेल ..?? 

त्या माणसाचं नाव होतं राज कपूर ..!! 

लेखक : – श्री द्वारकानाथ संझगिरी

संग्राहक : श्री सुनीत मुळे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५७.

प्रकाश, माझा प्रकाश,

विश्व भरून राहिलेला प्रकाश

नयनाला स्पर्श करून

ऱ्हदयाला आनंद देणारा प्रकाश

 

हे जीवलगा, माझ्या जीवनात

आनंद नाचून राहिला आहे

माझ्या प्रेमाच्या तारा प्रकाशात झंकारल्या आहेत.

प्रकाशामुळेच आकाश विस्तारते,

वारा बेफाट वाहतो, भूमीवर सर्वत्र हास्य पसरते.

 

फुलपाखरं आपल्या नौका

प्रकाशसमुद्रात सोडतात,

लिली आणि जास्मिनची फुलं फुलतात

ती प्रकाशाच्या लाटांवर!

 

हे प्राणसख्या, प्रत्येक ढगाच्या

सोनेरी छटेवर प्रकाश आहे

मुक्तपणे मोत्यांची उधळण करतो आहे.

 

पानांपानांतून अमर्याद

आनंदाची उधळण तो करतो.

स्वर्गनदी दुथडी भरून वाहते आहे.

सर्वत्र आनंद भरून राहिला आहे.

५८.

अल्लड गवत पात्याच्या तालावर

आनंदात जे सर्व पृथ्वी फुलवतं,

 

जन्म- मृत्यू या जुळ्या भावंडांना

जगभर ते नाचवत ठेवतं,

 

हसत हसत सर्व जीवन वादळीवाऱ्यातही

ते डोलवतं आणि जागं ठेवतं.

 

फुललेल्या लाल कमळाच्या पाकळीवर

आसूभरल्या नयनांनी ते विसावतं,

 

आपल्याकडं असलेलं सर्वस्व

मूकपणं जे धुळीत उधळतं,

 

त्या माझ्या आनंदगीताच्या सुरावटीत

सर्वानंदाचे स्वर मिळावेत.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #168 ☆ व्यंग्य ☆ साहित्यिक पीड़ा के क्षण ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक विचारणीय व्यंग्य ‘साहित्यिक पीड़ा के क्षण’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 168 ☆

☆ व्यंग्य ☆ साहित्यिक पीड़ा के क्षण

डेढ़ सौ कविताओं और सौ से ऊपर कहानियों का लेखक शहर में कई दिन से पड़ा है। लेकिन शहर है कि कहीं खुदबुद भी नहीं होती, एक बुलबुला नहीं उठता। एकदम मुर्दा शहर है, ‘डैड’। लेखक बहुत दुखी है। उनके शहर में आने की खबर भी कुल जमा एक अखबार ने छापी, वह भी तब जब उनके मेज़बान दुबे जी ने भागदौड़ की। अखबारों में भी एकदम ठस लोग बैठ गये हैं। इतने बड़े लेखक का नाम सुनकर भी चौंकते नहीं, आँखें मिचमिचाते कहते हैं, ‘ये कौन शार्दूल जी हैं? नाम सुना सा तो लगता है। अभी तो बहुत मैटर पड़ा है। देखिए एक-दो दिन में छाप देंगे।’

शहर के साहित्यकार भी कम नहीं। कुल जमा एक गोष्ठी हुई, उसके बाद सन्नाटा। गोष्ठी की खबर भी आधे अखबारों ने नहीं छापी। किसी ने रिपोर्ट छापी तो फोटो नहीं छापी। एक ने उनका नाम बिगाड़ कर ‘गर्दूल जी’ छाप दिया। रपट छपना, न  छपना बराबर हो गया। जैसे दाँत के नीचे रेत आ गयी। मन बड़ा दुखी है। वश चले तो उस अखबार के दफ्तर में आग लगा दें।

दो-तीन दिन तक कुछ साहित्यप्रेमी दुबे जी के घर आते रहे। शार्दूल जी अधलेटे, मुँह ऊपर करके सिगरेट के कश खींचते, उन्हें प्रवचन देते रहे। अच्छी रचना के गुण समझाते रहे और अपनी रचनाओं से उद्धरण देते रहे। दूसरे लेखकों की बखिया उधेड़ते रहे। फिर साहित्यप्रेमी उन्हें भूलकर अपनी दाल-रोटी की फिक्र में लग गये। अब शार्दूल जी अपनी दाढ़ी के बाल नोचते बिस्तर पर पड़े रहते हैं। आठ दस कप चाय पी लेते हैं, तीन-चार दिन में नहा लेते हैं। शहर पर खीझते हैं। इस शहर में कोई संभावना नहीं है। शहर में क्या, देश में कोई संभावना नहीं है। ‘द कंट्री इज गोइंग टू डॉग्स’। ऊबकर शाल ओढ़े सड़क पर निकल आते हैं। बाज़ार के बीच में से चलते हैं। दोनों तरफ देखते हैं कि कोई ‘नोटिस’ ले रहा है या नहीं। उन्हें देखकर किसी की आँखें फैलती हैं या नहीं। लेकिन देखते हैं कि सब भाड़ झोंकने में लगे हैं। किसी की नज़र उन पर ठहरती नहीं। कितनी बार तो पत्रिकाओं में उनकी फोटो छपी— हाथ में कलम, शून्य में टँगी दृष्टि, आँखों में युगबोध। लेकिन यहाँ किसी की आँखों में चमक नहीं दिखती। सब व्यर्थ, लेखन व्यर्थ, जीवन व्यर्थ। पत्थरों का शहर है यह।

एक चाय की दूकान पर बैठ जाते हैं। चाय का आदेश देते हैं। मैले कपड़े पहने आठ- दस साल का एक लड़का खट से चाय का गिलास रख जाता है। ‘खट’ की आवाज़ से शार्दूल जी की संवेदना को चोट लगती है, ध्यान भंग होता है। खून का घूँट पीकर वह चाय ‘सिप’ करने लगते हैं। सड़क पर आते जाते लोगों को देखते हैं। उन्हें सब के सब व्यापारी किस्म के, बेजान दिखते हैं।      

चाय खत्म हो जाती है और लड़का वैसे ही झटके से गिलास उठाता है। गिलास उसके हाथ से फिसल कर ज़मीन पर गिर जाता है और काँच के टुकड़े सब दिशाओं में प्रक्षेपित होते हैं। दूकान का मालिक लड़के का गला थाम लेता है और सात-आठ करारे थप्पड़ लगाता है। लड़का बिसूरने लगता है।

शार्दूल जी के मन में बवंडर उठता है। मुट्ठियाँ कस जाती हैं। साला हिटलर। हज़ारों साल से चली आ रही शोषण की परंपरा का नुमाइंदा। समाज का दुश्मन। नाली का कीड़ा। ज़ोरों से गुस्से का उफान उठता है, लेकिन शार्दूल जी मजबूरी में उसे काबू में रखते हैं। पराया शहर है यह। यहाँ उलझना ठीक नहीं। कोई पहचानता नहीं कि लिहाज करे। दूकान मालिक की नज़र में इतना बड़ा लेखक बस मामूली ग्राहक है। हमीं पर हाथ उठा दे तो इज़्ज़त तो गयी न। और फिर हमारे विद्रोह को समझने वाला, उसका मूल्यांकन करने वाला कौन है यहाँ? न अखबार वाले, न फोटोग्राफर, न साहित्यकार-मित्र। ऐसा विद्रोह व्यर्थ है, खासी मूर्खता।

शार्दूल जी एक निश्चय के साथ उठते हैं। विरोध तो नहीं किया, लेकिन दूकान-मालिक को छोड़ना नहीं है। कविता लिखना है, जलती हुई कविता। कविता में इस जल्लाद को बार-बार पटकना है और लड़के को न्याय दिलाना है। बढ़िया विषय मिला है। धुँधला होने से पहले इसे कलमबंद कर लेना है। धधकती कविता, लावे सी खौलती कविता।
दूकान-मालिक पर आग्नेय दृष्टि डालकर शार्दूल जी झटके में उठते हैं और बदन को गुस्से से अकड़ाये हुए दुबे जी के घर की तरफ बढ़ जाते हैं। अब दूकान-मालिक की खैर तभी तक है जब तक शार्दूल जी घर नहीं पहुँच जाते। उसके बाद कविता में इस खलनायक के परखचे उड़ेंगे।

शार्दूल जी चलते-चलते मुड़कर दूकान की तरफ दया की दृष्टि डालते हैं। पाँच दस मिनट और मौज कर ले बेटा, फिर तुझे रुई की तरह धुनकर भावी पीढ़ी के लाभार्थ सौंप दिया जाएगा।

शार्दूल जी की गति तेज़ है। वे जल्दी अपने मित्र के घर पहुँचना चाहते हैं। एक सामाजिक दायित्व है जो पूरा करना है और जल्दी पूरा करना है। एक कविता जन्म पाने के लिए छटपटा रही है— ऐसी कविता जो बहुत से कवियों को ढेर कर देगी और शार्दूल जी को स्थापित करने के लिए बड़ा धमाका साबित होगी।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 116 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 116 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 116) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 116 ?

☆☆☆☆☆

Treasure of Love

 कभी किसी ने अपना थोड़ा सा

कीमती वक्त दिया था हमें,

हमने भी उसे दौलत-ए-इश्क़ समझ

आज तक दिल के करीब रखा है

 Someone had once given his

little bit of precious time,

I’ve also kept it close to the heart

as treasure of love till date…!

☆☆☆☆☆

क्यूँ तुम्हारे नाम को सुनते ही

मेरी सांस महकने  लगती है,

एहसास नशे का होता है और

हर फ़िक्र बहकने लगती है…

Why my breaths become fragrant

moment I hear your name

Feeling is of inebriation and

every worry starts to delude…

☆☆☆☆☆

दोबारा प्यार करना अब

कभी मुमकिन ही नहीं,

छोड़ा ही कहाँ तुमने इस

दिल को धड़कने के काबिल…

It is just not possible

to fall in love again,

You haven’t left this heart

capable of beaing again!

☆☆☆☆☆

सिरहाने मीर के

ज़रा आहिस्ता बोलो…

अभी तक रोते-रोते

सो गया है…!

Speak slowly near

the head of Mir…

He has just fallen off

to sleep crying…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 164 ☆ तीर्थाटन-1 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीष साधना🌻

आज का साधना मंत्र  – ॐ नमो भगवते वासुदेवाय

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

☆  संजय उवाच # 164 ☆ तीर्थाटन – 1 ☆?

भारतीय दर्शन में तीर्थ के अनेक अर्थ मिलते हैं। तरति पापादिकं तस्मात। अर्थात जिसके द्वारा मनुष्य दैहिक, दैविक एवं भौतिक, सभी प्रकार के पापों से तर जाए, वह तीर्थ है। इसीके समांतर भवसागर से पार उतारने वाला अथवा वैतरणी पार कराने वाला के अर्थ में भी तीर्थ को ग्रहण किया जाता है।

संभवत: इसी आधार पर स्कंदपुराण के काशी खंड में तीन प्रकार के तीर्थ बताये गए हैं- जंगम, स्थावर तथा मानस। संत, वेदज्ञ एवं गौ, जंगम यानि चलते-फिरते तीर्थ। सत्पुरुषों को जंगम तीर्थ कहा गया। सच्चे और परोपकारी भाव के सज्जनों का आशीर्वाद फलीभूत होने की सामुदायिक मान्यता भी जंगम तीर्थ को मिली है। कतिपय विशिष्ट स्थानों को स्थावर तीर्थ कहा गया। इन स्थानों का अपना महत्व होता है। यहाँ एक दैवीय सकारात्मकता का बोध होता है। अद्भुत प्रेरणादायी ऐसे तीर्थस्थान सामान्यत: जल या जलखंड के समीप स्थित होते हैं। ‘पद्मपुराण’ स्थावर तीर्थों को परिभाषित करते हुए लिखता है,

तस्मात् तीर्थेषु गंतव्यं नरै: संसार भिरूभि: पुण्योदकेषु सततं साधुश्रेणी विराजिषु।

पग-पग पर बुद्धिवाद को प्रधानता देनेवाली वैदिक संस्कृति ने समस्त तीर्थों में मानसतीर्थ को महत्व दिया है। मानसतीर्थ अर्थात मन की उर्ध्वमुखी प्रवृत्तियाँ। इनमें सत्य, क्षमा, इंद्रियनिग्रह, दया, दान, ब्रह्मचर्य, ज्ञान, धैर्य, मधुरवचन, सरलता, संतोष सभी शामिल हैं।

अनेक मीमांसाकारों ने तीर्थों के 9 प्रकार बताते हैं। उन्होंने पहले तीन प्रकार का नामकरण नित्य, भगवदीय एवं संत तीर्थ किया है। ये तीर्थ ऐसे हैं जो अपने स्थान पर सदा के लिए स्थित हैं।

नित्य तीर्थ में पवित्र कैलाश पर्वत, मानसरोवर, काशी,  गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी आदि का समावेश है। माना जाता है कि इन स्थानों पर सृष्टि की रचना के समय से ही ईश्वर का वास है।

जिन स्थानों की रज पर भगवान के चरण पड़े, वे भगवदीय तीर्थ के रूप में प्रतिष्ठित हैं। इनमें ज्योतिर्लिंग, शक्तिपीठ, अयोध्या, वृंदावन आदि समाविष्ट हैं‌।

संतों की जन्मभूमि, कर्मभूमि, निर्वाणभूमि को संत तीर्थ कहा गया है। ये क्षेत्र मनुष्य को दिव्य अनुभूति एवं ऊर्जा प्रदान करते हैं।

प्रत्यक्ष जीवन में, नित्य के व्यवहार में निरंतर ईश्वरीय सत्ता का दर्शन करनेवाली वैदिक संस्कृति अद्भुत है। वह अपने आसपास साक्षात तीर्थ देखती, दिखाती और जीवन को धन्य बनाती चलती है। इसी विराट व्यापकता ने अगले  6 तीर्थों में भक्त, गुरु, माता, पिता, पति, पत्नी को स्थान दिया है। अपने साथ ही तीर्थ लेकर जीने की यह वैदिक शब्दातीत दिव्यता है।

वैदिक दर्शन में चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष, जीवनचक्र के लिए उद्दिष्ट माने गये हैं। तीर्थ का एक अर्थ तीन पुरुषार्थ धर्म, काम और मोक्ष का दाता भी माना गया है। एक अन्य मत के अनुसार सात्विक, रजोगुण या तमोगुण जिस प्रकार का जीवन  जिया है, उसी आधार पर तीर्थ का परिणाम भी मिलता है। समान कर्म में भी भाव महत्वपूर्ण है। उदाहरणार्थ परमाणु ऊर्जा से एक वैज्ञानिक बिजली बनाने की सोचता है जबकि दूसरा मानवता के नाश का मानस रखकर परमाणु बम पर विचार करता है।

जिससे संसार समुद्र तीरा जाए, उसे भी तीर्थ कहा जाता है। अगस्त्य मुनि ने एक आचमन में समुद्र को पी लिया था। प्रभु श्रीराम के धनुष उठाने पर समुद्र ने रास्ता छोड़ा था। तीर्थयात्रा संसार समुद्र के पार जाने का सेतु बनाती है।

तीर्थ मृण्मय से चिन्मय की यात्रा है। मृण्मय का अर्थ है मृदा या मिट्टी से बना। चिन्मय, चैतन्य से जुड़ा है। देह से देहातीत होना, काया से आत्मा की यात्रा है तीर्थ। आत्मा के रूप में हम सब एक ही परमात्मा के अंश हैं, इस भाव को पुनर्जागृत और पुनर्स्थापित करता है तीर्थ। अनेक से एक, एक से एकात्म जगाता है तीर्थ। अत: मनुष्य को यथासंभव तीर्थाटन करना चाहिए।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कविता ☆ बाल कविता ♣ उलटबांसी ♣ ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆

डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक  के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो  हिंदी  तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं।  आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती  भाषाओं में अनुवाद हो  चुकाहै। आप कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।)

☆ बाल कविता ♣ उलटबांसी ♣  डॉ अमिताभ शंकर राय चौधरी 

धत् तेरे की, धत् तेरे की

यह भी कोई बात हुई ?

दिनभर कैसे सूरज चमका

डूब गया तो रात हुई ?

 

हा – हा – ही – ही हँसते हैं हम

पक्षी भी क्या गाता है ?

कौआ राग अलापे भी तो

तानसेन कहलाता है ?

 

दादा दादी बुड्ढे हैं क्या ?

दाँत नहीं तो नहीं सही।

छोटू का तो एक दाँत है

वह भी बुड्ढा हुआ कहीं ?

 

नहीं पढ़ा, न हुआ होमवर्क,

टीचर आग उगलते हैं।

डंडा नहीं, आइसक्रीम दें !

ठंडे से क्या डरते हैं ?

        

© डॉ. अमिताभ शंकर राय चौधरी 

नया पता: द्वारा, डा. अलोक कुमार मुखर्जी, 104/93, विजय पथ, मानसरोवर। जयपुर। राजस्थान। 302020

मो: 9455168359, 9140214489

ईमेल: [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 116 ☆ दोहा सलिला – “मन दर्पण में देख रे!…” ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित दोहा सलिला – “मन दर्पण में देख रे!…”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 116 ☆ 

☆ दोहा सलिला –  मन दर्पण में देख रे!

कथ्य भाव रस छंद लय, पंच तत्व की खान

पड़े कान में ह्रदय छू, काव्य करे संप्राण

मिलने हम मिल में गये, मिल न सके दिल साथ

हमदम मिले मशीन बन, रहे हाथ में हाथ

हिल-मिलकर हम खुश रहें, दोनों बने अमीर

मिल-जुलकर हँस जोर से, महका सकें समीर.

मन दर्पण में देख रे!, दिख जायेगा अक्स

वो जिससे तू दूर है, पर जिसका बरअक्स

जिस देहरी ने जन्म से, अब तक करी सम्हार

छोड़ चली मैं अब उसे, भला करे करतार

माटी माटी में मिले, माटी को स्वीकार

माटी माटी से मिले, माटी ले आकार

मैं ना हूँ तो तू रहे, दोनों मिट हों हम

मैना – कोयल मिल गले, कभी मिटायें गम

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

२७-१०-२०१४

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आत्मानंद साहित्य #148 ☆ आलेख – उधव मोहि ब्रज बिसरत नाही ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 148 ☆

☆ ‌आलेख – एक हृदय स्पर्शी संवाद – उधव मोहि ब्रज बिसरत नाही ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

अगर सच कहा जाए तो सूर दास जी के द्वारा रचित कृष्ण चरित पर आधारित सूर  सागर में जितना सुंदर कथानक प्रेम में संयोग श्रृंगार का है।  

उससे भी कहीं अनंत गुना ज्यादा आत्म स्पर्शी वर्णन उन्होंने वियोग श्रृंगार का किया है। कृष्ण जी की ब्रजमंडल में की गई बाल लीलाएं जहां मन को मुदित करती है, एक-एक रचना का सौंदर्य, बाल लीला की घटनाएं जहां आनंदातिरेक में प्रवाहित कर देती है वहीं प्रेम के  वियोग श्रृंगार-श्रृंखला की रचनाएं बहाती नहीं बल्कि पाठक वर्ग को करूणा रस में डुबा देती हैं, कृष्ण की यादों ने जहां ब्रज मंडल की गोपिकाओं तथा राधा को विक्षिप्तता की स्थिति में ला खड़ा किया है, वह कृष्ण की यादों में खोई कृष्णमयी हो गई है, जिसे पढ़ते हुए समस्त पाठक वर्ग को आत्म विभोरता की स्थिति में ला के खड़ा कर देती है।

जिसका जीवंत उदाहरण कृष्ण-उद्धव, तथा उद्धव गोपियों के संवाद में दिखाई देता है तो वहीं दूसरी ओर कृष्ण जी मात्र गोपियों को ही नहीं याद करते बल्कि उनके स्मृतियों में तो पूरा का पूरा ब्रजमंडल ही समाया हुआ है। जो ईश्वरीय चिंतन के असीमित विस्तार को दिखाता है। जब कृष्ण जी कहते हैं कि – “उधो मोहि ब्रज बिसरत नाहीं”।

तब, कालिंदी कुंज की यादें, यशोदा के साथ की गई बाल लीला प्रसंग, गायों तथा गोप समूहों के साथ बिताए गए दिन तथा गोपियों और राधिका के साथ बिताए पलों को तथा ब्रज मंडल के महारास लीला को भूल नहीं पाते – बिहारी जी के शब्दों में वे अनोखी घटनाएं —-

बतरस लालच लाल की, मुरली धरी लुकाय।

सौह कहै भौहनि हसै, देश कहै नटि जाय।।

तथा छछिया भर छांछ पर नाचना आज भी नहीं भूला है कृष्ण को साथ ही याद है मइया यशोदा के हाथ का माखन याद है ब्रज की गलियां। तभी तो अपने हृदय की बात कहते हुए अपने सखा उद्धव से अपने मन की बात कह ही देते हैं। – उधव मोहि ब्रज बिसरत नाही”। 

ऐसा भी नहीं है कि कृष्ण को ही मात्र ब्रज की यादें व्यथित किए हुए हो, बल्कि सारा ब्रजमंडल ही कृष्ण वियोग की यादों में पगलाया हुआ है। जिसकी झांकी जब ऊधव ब्रज की गोपियों को निराकार ब्रह्म का उपदेश देने जाते हैं तब रास्ते के कांटे भी ऊधव जी को प्रेम का अर्थ समझाते हुए प्रतीत होते हैं जिसका यथार्थ चित्रण बिंदु जी की रचनाओं में दृष्टि गोचर होता है।

चले मथुरा से जब कुछ दूर, बृंदावन निकट आया।

वहीं पर प्रेम ने उनको, अनोखा रंग दिखलाया।

उलझ कर वस्त्र से कांटे, लगे ऊधव को समझानें।

तुम्हारा ज्ञान परदा फाड़ देंगे, प्रेम दीवाने।

…में प्रेम की गहन अनुभूति नहीं कराता बल्कि ऊधव को मजबूर कर प्रेम के सागर में डुबो देता है फिर तो एक हाथ में यशोदा का माखन तथा दूसरे में राधा द्वारा दी गई मुरली लिए  राधे राधे गा उठते हैं। और लौट आते हैं अपने बाल सखा के पास। भला प्रेम के वियोग श्रृंगार का ऐसा उत्कृष्ट और अनूठा चित्रण सूरसागर के अलावा कहाँ मिलेगा?

© सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print