(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.“साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है – संतोष के दोहे । आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ “चल उड़ जा रे पंछी… की अब ये देश हुआ बे़गाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
“अहो ताई माई आक्का.. आम्हाला तुम्ही बेघर करू नका हो… मी या जंगली प्राणीमात्रांचा राजा या नात्याने तुम्हा माणसांना हात जोडून विनंती करतो… मी एकटाच नाही तर या आमच्या जंगलातील माझी राहणारी विविध प्रकारच्या प्राण्यांच्या रयतेचे प्रतिनिधीचं शिष्टमंडळ सुध्दा तुम्हाला विनम्रपणे विनंती करायला आले आहेत… आम्हाला तुम्ही बेघर करू नका… अहो दाट जंगलामध्ये शांतता होती, पक्ष्यांचे कूजन, वाऱ्याची सळसळ, आणि हिरवळीत मिसळलेला निसर्गाचा श्वास… पण एका दिवसाने सर्व काही बदललं. सरकारी अधिकाऱ्यांचा एक चमू जेसीबी, कुऱ्हाडी आणि नकाशे घेऊन त्या जंगलात उतरला. कारण एकच — विकासाच्या नावाखाली जंगलतोड.
तुम्ही तुमचा विकास का काय ते जरूर साधा बरं पण त्यासाठी या जंगलातील आमच्या घरादारावर तुमचा जेसीबी फिरवू नका… तुम्ही खुशाल तुमच्या जगात जगा आणि आम्हाला आमच्या या दुनियेत जगू द्या..
ताई माई आक्का एक सांगतो तुम्हाला, आम्हाला तुमच्या माणसांचं ना राजकारण कळतं, ना विकासाचे प्रकल्प. आम्हाला फक्त आमचं घर हवं आहे. झाडांच्या आडोशात निवारा, नदीच्या काठावर पाणी, आणि जंगलाचा मुक्त श्वास. आणि जर तुम्ही ते घर उध्वस्त केलं, तर कुठं बरं जायचं आम्ही?
हवंतर आपण सामोपचाराने आपल्यातले काही मतभेद असतील तर सोडवूया… पण आम्हाला नि आमच्या कुटुंब काबिल्याला असं उघड्यावर आणू नका… अहो इथं कुणाची लहान लहान नवजात बाळं अजून आपल्या घरट्यात, गुफेत, गुहेत आहेत.. कुणी आजारी आहेत तर कुणी वयानं म्हातारे कोतारे जराजर्जर असे आहेत.. आमच्या कडील मादी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषण साठी दिवसरात्र बाहेर भटकतेय.. घरची कर्ती नर मंडळी कुटूबाचं संरक्षण आणि त्याच्या अन्न पाण्याची सोय करण्यासाठी दिवसभर जंगलात वणवण करत हिंडतोय… त्या सर्वांना ठाऊक आहे की या जंगलात सुरक्षितता आहेच शिवाय इथं पोटभर दाणा पाणी ही उपलब्ध आहे… माझी हि जनता आपआपसात गोडीगुलाबीने राहतेय… एकमेकांशी सौहार्दपूर्ण वागतेय.. एक दुसऱ्या साठी वेळप्रसंगी स्वताचं बलिदान ही देतेय पण त्याला उपाशी ठेवत नाही… अश्यावेळी त्या दुसऱ्याला नाईलाजास्तव त्याची शिकार करणं भागं पडतं… पण ते भक्ष्य जर त्याला मिळालं नाही तर त्याच्या जीवनाचा तरणोपाय तरी दुसरा कुठला असणार… हा मनावर आणि हृदयावर दगड ठेवून कठोरपणे हा निर्णय अंमलात आणावा लागतो… आमच्या जंगल कायद्यात हा गुन्हा समजला नाही.. जीवो जीवस्य जीवनम हेच तत्व वापरलं जातं… या जंगलात राहणारे आम्ही सर्व प्राणी जंगली असलो, हिंस्र असलो तरी आम्हाला मन आहे, भावना आहेत.. म्हणून तर निराधार दुर्बल नि अशक्त प्राण्यांचे आम्हीच निगुतीने काळजी सांभाळ करतो…
ताई माई आक्का आता केलेल्या आमच्या निवेदनावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. आणि ते ही बरोबरच आहे म्हणा कारण आपण दोघे तेव्हढे कधी एकत्र राहिलोच नाही… कायम आपण एकमेकांना आपआपले शत्रू भावनेतूनच बघत गेलोय… त्यामुळे आमच्या जंगलात येऊन तुम्ही कायम आमची शिकार करत गेलात… अश्या तुमच्या अमानवी आणि माणूसकिला काळिमा फासणाऱ्या कृत्याकडे आम्ही गांभिर्याने न बघितल्याने आमची प्रणीमात्रांची संख्या रोडावत गेली. तरीसुद्धा आम्ही तुमच्या विरुद्ध आजपर्यंत कुठलाच संघर्ष केला नाही.. पण जिथं जिथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतोय असं वाटलं तेव्हा तुम्हाला आमच्या पासून थोडं दूर राहिलात तर बरं हे जाणवून देण्यासाठी कधी कधी तुमच्या मानव वस्तीत अचानक फेरी टाकून जावी लागते… पण हे ही तेव्हढ्या पूरतच झालं… पण तुम्ही आता अशी आणीबाणीची परिस्थिती आमच्या समोर उभी केली आहे की आम्ही आता बेघर होऊन उघड्यावर आलो आहे आणि ते जरं का तसचं घडलं तर ते आमच्या पेक्षा तुम्हालाच जास्त धोकादायक असणार आहे… आमचं जगणं तर आज आहे तर उद्या नाही, पण तुमचं जगणं कायमं मरणाच्या दाढेत असणार हे नक्की… तेव्हा आम्ही आमच्या या निवेदनात एक प्रस्ताव आम्ही मांडला आहे. हवंतर आम्ही तुम्हाला इथे वचननामा लिहून देतो की आताच्या घडी पासून आम्ही आमचा तुम्हा माणसांच्या बाबतीला हिंस्र पणा काढून टाकतो… तुमच्या सगळ्यांशी विनयाने आणि आदराने आम्ही आमचं वर्तन ठेवू… चुकुन माकून कुणी तुमच्या माणसांपैकी कधीही जंगला च्या वाटेवरून जात असेल तर आमच्या पैकी कुणीही त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणार नाही आणि इतरांनाही तो करू देणार नाही… तसंच इथून पुढे आमच्या पैकी कुणीही तुमच्या मानव वस्तीत अचानकपणे येऊन हल्ला वगैरे करणार नाही… तुम्ही तुमच्या मानवांच्या वस्तीत मस्त मजेत जगा आणि आम्ही या जंगलात सुखानं जगतो… म्हणजे तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या… जंगलाचं संरक्षण संवर्धन केल्यानं किती फायदे मिळतात हे मी काही तुम्हाला नव्याने सांगायला पाहिजे अश्यातला भाग नाही…. तुम्हालाही पाऊस पाणी, हवा, अन्न धान्य विपुल नि मुबलक प्रमाणात मिळत राहिलं… आणि इतरही अनेक फायदे तुम्हाला मिळत राहतीलच… पण जर का तुम्ही तुमच्या विकासाचा विघातक विचारच अंमलात आणायचा असेल तर एकवेळ तुमच्या जगण्याला धक्का बसणार नाही. पण जंगलच नाहीसं झालं तर आम्ही प्राणीमात्रांनी कसं जगावं… आमचा कोण तारणहार असेल… मग का आमची तुम्ही अशी ससेहोलपट करू पाहतायं… आमच्या बद्दल थोडी तरी सहानुभूती दाखवा.. तुमच्या मनात आमच्या बद्दल भूतदया जागृत होऊ द्या… जे तुम्ही माणसांमाणसामधे माणूसकी हिनतेने वागत असता ते तसं आमच्या बाबतीत वागू नका… आमच्या पासून तुम्हाला काडी इतकाही उपद्रव आम्ही इथून पुढे देणार नाही हि सगळ्या प्राणी मात्रांच्या वतीने आणि त्यांचा नेता म्हणून ग्वाही देतो…. आणि आमचं नव्हे आपलं हे आणि अशी जी जंगल जिथं जिथं आहेत त्याचं संरक्षण नि संवर्धन करूया…
ताई माई आक्का माझ्या या बोलण्याचा तुम्ही आणि तुमच्या मानवजातीने गांभिर्याने विचार करावा आणि आम्हाला आशवस्त करालं… नुसतं पोकळ आश्वासन नका बरं देऊ जी काही कृती करणार ती विधायक आणि ठोस हवी बरं..
‘चल उडी जा रे पंछी.. कि अब ये देश हुआ बे़गाना’ असं तुम्ही आम्हाला म्हणायला सांगणार नाही हि एव्हढीच माफक अपेक्षा ठेवतो…
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आम्ही पेशवेकालीन मोरोबादादांच्या वाड्यात…
रोड वायडिंग मध्ये आमची जागा गेली. जोगेश्वरीच्या अगदी समोरच्या दीपमाळेजवळची, जागा सोडून आम्ही पोटभरे वाड्यात म्हणजे जोगेश्वरीच्या पाठीमागे आलो. आई देवीला हात जोडून म्हणाली, ” माते आम्ही तुझ्या पोटाशी होतो तु पाठीशी घातलसआणि तुझ्या परिसरातच ठेवलंस”.
हा पेशवेकालीन मोरोबा दादांचा वाडा चार चौकी आणि पुष्कर्णी हौदाचा होता. पेशव्यांची रंगपंचमीची रंगत ह्याच वाड्यात रंगली. शानदार, नक्षीदार दरवाजातून आत गेल्यावर लांबरुंद हेssभले मोठे सुंदर हौद दिसायचे. पेशवे काळात पूर्णपणे हे हौद भरून रंग तयार केला जायचा. आणि रंगपंचमीचा जल्लोष साजरा व्हायचा. पेशवाई संपली, वाडा ओस पडला आणि ह्या वाड्यात नंतर 100 बिऱ्हाड आली. त्यात 101 च्या आकड्यात आमची वर्णी लागली. घराची दुरुस्ती, लाईट बिल खर्च, मालकांनी करायचा असा नियम होता. पण जुनी पडझडीची वास्तू, तुळया, सळया जुन्या पुराण्या झाल्या. तेलपाण्या अभावी त्यागंजलेल्या होत्या. लाकडी जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या असून, जिन्यात इतका अंधार होता की पायरी चुकली तर पावलं उचलायचा त्रास वाचून, वरचा माणूस घसरगुंडी खेळत l पहिल्या पायरीवरच पोहोचायचा. जिन्यात दिवसाढवळ्या इतका काळोख असायचा की चढणारा आणि उतरणारा टक्कर देउन कसाबसा तोल सावरत कपाळ चोळायचा. अहो!लहान काय, मोठ्ठे सुद्धा ‘ठो देरे ठोचा ‘ खेळ त्या अंधाऱ्या जिन्यात खेळायचे. मग काय कपाळावर हात मारून, एक सणसणीत शिवी हांसडून एकमेकांना म्हणायचे. “साल्या दिसत नाही कां तुला?”डोळे फुटलेत का तुझे? आंधळा झालास की काय?” पहिल्या पायरीवरून हा रंगलेला डाव बघणारे आम्ही हंसू दाबून एकमेकांना विचारायचो. ” हे तर चांगले डोळस आहेत, पण जिनाच आंधळा आहे त्याला ते तरी काय करणार?
अहो !काय सांगू तुम्हाला! पुण्यात सगळ्याच वाड्यांची ही कथा होती. कारण वाडे जुने झाले होते नां!मालक तरी काय करतील? आभाळाला किती ठिगळ जोडतील? भाडेकरूही चिवट होते. वाडा पडेपर्यंत ते बहाद्दर जाम हलले नाहीत. जिने उतरतांना तर आम्ही कड्या कठडे खुळखुळ्यासारखे हलवायचो. लाईट कनेक्शन तुटलं, मालक भाडेकरूंची शब्दांची हाणामारी झाली तरीही, चार भिंतींना जुनी बिऱ्हाड चिकटूनच राह्यली. पोटभरे वाड्यात कमीत कमी जागेचे भाडेकरूंचं भाडे होतं फक्त 2 रुपये. आमच् घर म्हणजे एक हॉलचं होता. माझ्या मावशीने आणि वर्षा वहिनीने त्याला आकार देऊन ‘टू इन वन’ केलं होतं. तेव्हा कुठली आलीय हो प्रायव्हसी, ? पण थोडीफार प्रायव्हसी असावी म्हणून आमच्या बंधूराजांनी घरात शामियान्यासारखे पडदे सोडले होते.
सगळ्या बिऱ्हाडांना जोडलेला, सार्वजनिक पटांगणासारखा भला मोठा हॉल पहिल्या मजल्यावर होता. ‘आव जाव हॉल तुम्हारा’अशी प्रथा पडून मंगळागौर लग्न, मुंज, डोहाळे जेवण सारं काहीं या फुकटच्या हॉलमध्ये फुकटात साजरं व्हायचं. वाड्यात सगळ्यात जास्त म्हणजे मोठ्या आकड्याचं भाडं आम्हालाच होतं. ते किती होतं माहितीय का? फक्त रु. 12 नगद. आजच्या लाखोवारीच्या जगामध्ये ते बारा रुपये म्हणजे कुठलातरी कोपराचं म्हणावं लागेल. मालक श्री. व सौ. पोटभरे सगळ्या भाडेकरुंचे भाऊ आणि वहिनी होते. माहेरवाशिणीचे माहेरपण तिथे कौतुकाने साजरं व्हायचं. इतकंच काय, आम्ही वाड्यातल्या मुली उपवर झालो की, आमची लग्न, रुखवत, धान्य निवडणे सारी सारी तयारी वाडा अगदी आपलं घरचं कार्य समजून करायचा. त्यात उत्साहाचा वाटा आणि गाईडन्स अर्थात पोटभरे भाऊ वहिनीचंच असायचं.
तुम्हाला एक नवलाईची गोष्ट सांगू?तिथले एक भाडेकरू श्री. कळमकर ह्यांना आई वडील भाऊ बहिण कुणीच नव्हते. खोटं वाटेल तुम्हाला पण त्यांचं लग्न या वाड्यांनी लावलं. देव देवक भाऊंनी बसवलं. करवल्या झालो आम्ही. आणि कार्यवाहक झाला संपूर्ण वाडा. असं हे शुभमंगल वाड्यातल्या हॉलनी दणक्यात लावलं. इतकचं काय त्यांचे बारा महिन्यांचे लगेचच आलेले १२ सण हौसेनी केले. मंगळागौरीचं, हरतालिकेचं जागरण, झिम्मा, दणादण फुगड्या या वाड्यानेच जागवल्या काही दिवसांनी कळमकर वहिनीनीं गोड गुपित माझ्या आईच्या कानांत सांगितलं. आईतली माय माऊली जागी झाली आणि कौतुकाने हंसली मग काय! माझ्या आईनी चोर चोळीचा कार्यक्रम गुपचूप उरकला. पुढे सातवा महिना लागल्यावर डोहाळतुलीचं सजून धजुन डोहाळेजेवणही हौसेत झालं. त्या वहिनीची तिच्या मामीकडे माहेरी पाठवणी झाली. “सांभाळून, सावकाश जा गं! तब्येतीची काळजी घे हो. जड ओझं उचलू नकोस हं!काही खावसं वाटलं तर सांग बरंका! “ अशा एका अनेक प्रेमाच्या सूचना झेलत डोहाळकरीण माहेरी रवाना झाली. आणि मग काही दिवसांनी, बालराजांना घेऊन बाळंतींण आपल्या घरी, मोरोबादादांच्या वाड्यात परतली.
बालराजांचं स्वागत अगदी थाटामाटात पायघड्यांवरून फुलांच्या मऊ शार पाकळ्यांवरून झालं. आणि बाळकृष्ण बोळकं पसरून हंसले. बाळकृष्ण कलेकलेने वाढत होता त्याचं उष्टावण झालं संक्रांत सण, बोरनहाण, करदोडे वाण, अगदी सगळे सगळे सोहळे कौतुकाने वाड्यातल्या आयाबायांनी साजरे केले. इतकचं काय मुलांची मुंज पण इथे निर्वीघ्नपणे पार पडली. प्रेम, जिव्हाळा, सहकार्य, आणि शेजारधर्म ह्या तत्वावर आधारलेली संस्कृती त्यावेळच्या जुन्या पुण्यात पाय रोउन घट्ट रुतली होती.
ते सगळं खरं आहे हो!पण ह्या वाडा संस्कृतीत देवाला स्थान हे हवेच नाही कां! वाड्याच्या मागच्या बाजूला छोटसं विष्णू मंदिर होतं आणि अजूनही आहे. बायका इतक्या उत्साही की भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत सुस्नात होऊन काकड्याला जायच्या. तितक्याच हौसेने जवळच्या प्रभात टॉकीजच्या मराठी सिनेमाला पण घोळक्यांनी भेट द्यायच्या. हळव्या रडक्या सिनेमात रडून आणि विनोदी सिनेमात हसून बाहेर पडायच्या. आमच्या वहिनीला सिनेमाची खूप आवड होती म्हणून आमची आई वाड्यातल्या बायकांना तिचं पण तिकीट काढायला सांगायची. एकदा तर गंमतच झाली बहिणीबरोबर वहिनीने 12 ते 3 सिनेमा बघितला, घरी आली तर वाड्यातल्या बायकांनी ‘मोलकरीण’ सिनेमासाठी तिचं तिकीट काढलं होतं. प्रभात टॉकीजला वेगवेगळे मॅटिनी शो असायचे त्यातून तर हा सुलोचनाचा गाजलेला कौटुंबिक चित्रपट होता. वहिनीला जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. ‘शो’ ची सुरुवात जायला नको म्हणून आईने घरी भाजलेले खारे शेंगदाणे आणि कोरड्या भेळेचा पुडा बायकांच्या हातात कोंबला. तेव्हा थिएटरमध्ये सर्रास शेंगा, फुटाणे, भेळ, फरसाण खायची फुल परमिशन होती. सिनेमाचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षक, शेंगा फराळ करायचे. शेंगा फोलपटांचा ढीग, कागदाचे बोळे बाकाखाली इतके पडायचे की ते आवरतांना सफाई कामगारांचं कंबरडच मोडायचं. पुढची गंमत तर ऐका ना, वहिनी बहिणीबरोबर 12 ते 3 सिनेमा बघून नुकतीच आली होती. वाड्यातल्या बायकांबरोबर 3 ते 6 दुपारचा शो बघून घरी येऊन चहा प्यायला टेकली न टेकली तोच आमचे बंधुराज घाईघाईने आले. आणि म्हणाले, “वर्षा लवकर चहा पी, मी तिकीट काढलीत, आपल्याला 6 ते 9 च्या शोला जायचय पटकन उठ. सिनेमाची सुरुवात जायला नको” आता आली का पंचाईत!. हो म्हणावं की नाही म्हणावं? ह्या विचारांच्या गोंधळात वहिनींबाईंनी आईकडे बघितलं, माझी आई सगळ्यांना सावरून घेणारी, सगळ्यांची मर्जी सांभाळणारी होती. माझ्या भावाला राग येऊ नये म्हणून तिने वहिनीला त्याच्याबरोबर जाण्याची खूण केली. अहो!वहिनीला तशी सिनेमाची आवड होती म्हणा! पण त्या एकाच दिवशी तीन प्रकारचे तीन सिनेमे बघून तिच्या डोक्यात अगदी सिनेमांची खिचडी झाली. 12 ते3, – 3 ते6 आणि शेवटचा 6 ते 9चा शो बघून घरी आल्यावर अर्धी अधिक अमृतांजनची बाटली तिने संपवली. हंसून हंसून आम्ही लोळण फुगडी घेतली. त्यानंतर मात्र वहिनीने पाच-सहा महिने ‘चला जाऊया सिनेमाला’ ह्या वाक्याचा धसका घेऊन सिनेमाचं नांवच काढलं नाही.
बरं का मित्रमैत्रिणींनो अशा गंमतीशीर आठवणी आम्हाला मोरोबा दादांच्या वाड्याने दिल्या आहेत. मग आवडली का तुम्हांला ही त्यावेळच्या वाड्यातली गमतीशीर गम्मत?.
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक व्यंग्य – “दिल्ली दूर है: एक व्यंग्यात्मक यात्रा वृतांत… ” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 348 ☆
दिल्ली दूर है: एक व्यंग्यात्मक यात्रा वृतांत श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
मैने दिल्ली जाने का प्लान बनाया तो मित्र ने कहा – “अरे! दिल्ली तो बस एक ट्रेन टिकट दूर है!” परिवार वालों ने स्वास्थ्य, सामान और सुरक्षा की सलाहों का अम्बार लगा दिया। “रात की ट्रेन लेना, सीट मिल जाएगी, ” “नहीं, सुबह की शताब्दी एक्सप्रेस में AC से जाओ, वरना दिल्ली पहुँचते-पहुँचते भुर्ता बन जाओगे। ” अंततः मैंने विकल्प चुना, गरीबों का रथ यानी स्लीपर क्लास में ए सी। ट्रेन का नाम था “आशा एक्सप्रेस”। दिल्ली से सारे देश को आशा होती ही है।
यात्रा का अर्थ होता है, जहाँ ‘स्वच्छ भारत’ का सपना धूल चाटता नजर आता है, ट्रेन के भीतर भी और खिड़की से झांको तो बाहर भी।
ट्रेन में प्रवेश करते ही एक खास गंध ने स्वागत किया—नमकीन, पसीना, और डिब्बे के नीचे लटकते कूड़े की अजीब सी गंध। मेरी बर्थ के बाजू में एक बुजुर्ग सज्जन सो रहे थे, उनकी खर्राटों की लय ट्रेन की आवाज़ की लय ताल में चल रही थी। पास वाली सीट पर बैठे युवक ने मोबाइल पर रील्स चला रखी थी, जिनके निर्माता निर्देशक कलाकार सब लोग स्वयं होते हैं। बीच-बीच में चायवाला चिल्लाता निकलता “गरमा-गरम चाय!” मगर चाय ऐसी कि पीते ही पेट में कुछ कुछ होने लगे।
दिल्ली स्टेशन पर उतरते ही एक ऑटोवाले ने लपकना चाहा, गूगल मैप्स ने बताया कि जिस होटल में मैंने अग्रिम आरक्षण करवा रखा वह सिर्फ २ किमी दूर है। ऑटोवाले से कहा तो उसका भाड़ा सुनकर लगा, शायद उन्होंने “दिल्ली” को “दुबई” समझ लिया है, बहुत नखरे के बाद वह मीटर से चलने पर राजी हुआ। रास्ते भर उसने राजनीति, प्रदूषण, और बाढ़ के बारे में बौद्धिक भाषण दिया। मैं दाद दे रहा था, यहाँ के लोगों के ज्ञान और धैर्य की।
खैर हम होटल पहुंचे। ओयो होटल था, जिसका अर्थ युवा पीढ़ी कुछ और ही लगाने लगी है।
दूसरे दिन दिल्ली घूमने निकले, लाल किले के बाहर “सेल्फी स्टिक” लिए लोगों की भीड़ देखकर विचार आया, यदि शहंशाह अकबर के समय फेसबुक होता तो यहीं से फेसबुक लाइव चलाया जाता। मजे की बात यह थी कि लाल किले का दिल्ली गेट बंद था और लाहौरी गेट चालू था, उसी से अंदर पहुँचे तो एक थका हुआ सुरक्षाकर्मी स्टूल पर खर्राटे लेता मिला।
कुतुब मीनार पर जाकर पता चला कि टिकट की कीमत और लोगों की धक्का-मुक्की, दोनों “ऊँचाई” के मुकाम पर हैं। एक युवती अपने बॉयफ्रेंड से झगड़ा कर रही थी “तूने मेरी फोटो में मीनार काट दिया!” दिल वालों की दिल्ली के प्रेमी भी “कट-ऑफ” के मामले में एक्सपर्ट लगे।
गांधी की समाधि गया तो सोचता रह गया कि अब यह विदेशी मेहमानों को घुमाने और शपथ ग्रहण के बाद मीडिया कवरेज के लिए चक्कर लगाने के काम की रह गई, लगती है। गांधी को सजिल्द पुस्तकों के पाठों में कैद कर दिया गया है और सफेद खादी की आड़ में काले धंधे चल रहे हैं।
जंतर मंतर वेधशाला न रहकर विरोध प्रदर्शन का स्थल बन चुका है। आंदोलन इतने बड़े हो चुके हैं कि वे यहां भी समा नहीं पाते और शाहीन बाग की सड़क हो या दिल्ली हरियाणा बार्डर, सड़क को अपने पिताजी की संपत्ति मानकर गलत सही हक की लड़ाई का साधन बना लिया गया है।
चांदनी चौक की गलियों में “दिल्ली का असली स्वाद” चखने का साहस किया। एक दुकानदार ने दावा किया “यहाँ के समोसे नेहरू जी को भी पसंद थे!” पहली बाइट खाते ही पेट ने विद्रोह कर दिया। शायद नेहरू जी के पास अच्छे डॉक्टर थे। अगले दिन मैंने होटल के रूम में “ओआरएस” के साथ समय बिताया।
सच कहूँ तो, इस तरह दिल्ली ने मेरे शरीर को “डिटॉक्स” कर दिया। वैचारिक भोजन की जुगाली करता रहा।
पर्स खाली हो रहा था तो, आ अब लौट चलें, वाले अंदाज के साथ वापसी की ट्रेन पकड़ी। ट्रेन चली तो पीछे से किसी की अनुगूंज आई “दिल्ली दूर है!”
मुहावरे वाली दिल्ली शाब्दिक रूप से कितनी भी दूर हो, आम जनता के लिए मानसिक रूप से तो वह और भी दूर ही है। यहाँ के ऑटोवाले, भीड़भाड़, और “हिस्टोरिकल ट्रैफिक जाम”, संसद और सचिवालय में घूमते सफेद बगुले, तोंद पर हाथ फेरते काले कौओं से भरे कनॉट प्लेस, पालिका बाजार, मंडी हाउस दिल्ली के वे टूरिस्ट अट्रैक्शन हैं जिन्हें बुद्धि की आंखों से देखना समझना पड़ता है।
सर्वोच्च न्यायालय हो या एम्स, यहां की भीड़ सिखाती है कि दिल्ली से असली दूरी किलोमीटर में नहीं, बल्कि सहनशक्ति में, पर्स की ताकत से होती है।
लोग दिल्ली पहुंचते हैं ट्रेन, हवाई जहाज या बस के टिकिट से और जनप्रतिनिधि दिल्ली पहुंचते हैं चुनावी टिकिट से। फिर वे लोगों से दूर हों न हों पर एक बात तय है—जब तक दिल्ली है, “दिल्ली दूर है” वाली कहावत जिंदा रहेगी।
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जीका हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित आपकी एक विचारणीय लघुकथा– “किन्नर”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 210 ☆
☆ लघुकथा – किन्नर☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆
” माँ ! आप तो बचपन से मुझे जानती हो, मैं किसी लड़की से शादी नहीं कर सकता हूँ. फिर ये जिद क्यों ?”
” बेटा ! तू शादी कर ले. बाकि तेरे भैया सम्हाल लेंगे. कम से कम समाज में हमारी इज्जत तो रह जाएगी . फिर कोई यह तो नहीं जान पाएगा की तू, …” कहते हुए माँ गमले में लगे बोन्साई आम के वृक्ष को निहारने लगी.
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक कुल 148 मौलिक कृतियाँ प्रकाशित। प्रमुख मौलिक कृतियाँ 132 (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित। कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्यकर्मचारी संस्थान के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत।
(पूर्वसूत्र – आता प्रतीक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची!.. आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…
फोन तिकडचाच होता… !
“मामाs.. मी अजित बोलतोय.. “
त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला. त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही हरवून बसलो. माझ्या थरथरणाऱ्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो…. !)
” कुणाचा हो फोन?” बाहेर येत आरतीने विचारले.
“अजितचा.. ” मी कसंबसं एवढंच बोललो.
” हॅलो.. , मामाच ना… ? “अजितने अधिरतेने विचारलं.
” हो अजित… बोल. ” अखेर मी मन घट्ट केलं…
” मामा, एक खूsप आनंदाची बातमी आहे… “
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. दुःख आणि वेदनांशी सर्व पातळ्यांवर सतत प्रतिकार करीत थकून गेलेल्या माझ्या ताईच्या घरून आलेल्या फोनवर आनंदाची बातमी? किती विचित्र आणि तरीही हवासा वाटणारा विरोधाभास होता हा.. ! आता मात्र मला धीर धरवेना…
“आनंदाची बातमी.. ? काय रे.. ?”.. माझी उत्सुकता शिगेला पोचली.
“ओळख बघू. तू ओळखूच शकणार नाहीस.. ” अजित म्हणाला. मला कांंही सुचेचना. तरीपण बातमी कांहीही असली तरी ती ताईच्या आजारपणाशीच संबंधित असणार ही खूणगांठ मनात होतीच.
“ताईची तब्येत सुधारतेय.. हो ना?.. तिचं ऑपरेशन करायची गरज राहिलेली नाही असं म्हणालेत ना डॉक्टर.. ?” मी उत्सुकतेने विचारलं. कारण यापेक्षा ताईच्या घरून आलेली दुसरी कुठलीच बातमी माझ्यासाठी अधिक आनंदाची असूच शकणार नव्हती.
“नाही रे… ” अजितचा आवाज पडला. “कालच्या चेकपचे रिपोर्टस् आलेत. ते फारसे एन्करेजींग नाहीयेत अरे. ऑपरेशन करावंच लागणाराय. पण आई खूपच अशक्त झालीय. तिच्या अंगातलं रक्तही खूप कमी झालंय. त्यासाठी महिनाभराची औषधं लिहून दिलीयत. मग पुन्हा चेकअप होऊन ऑपरेशनची तारीख ठरणाराय.. “
आता यापुढं आणखी काही ऐकायची माझी इच्छाच मरून गेली. आरती समोरच बसली होती.
” नको.. ” माझा आवाज भरून आला. “.. घे.. तूच बोल.. “मी कसंबसं बोललो न् रिसिव्हर तिच्या हातात दिला. एखाद्या मूक साक्षीदारासारखा तिच्यासमोर बसून राहिलो.
“अजित, बोल रे.. मी मामी बोलतेय. ” आरती म्हणाली. त्यानंतर एक दोन क्षणच गेले असतील आणि…
“काय सांगतोयस काय.. ?” आरतीने उत्तेजित स्वरांत विचारलं आणि पुढे दोघं बराच वेळ बोलत राहिले. आश्चर्य आणि आनंदाने चिंब भिजलेली तिची अवस्था पाहून मला पटकन् समजेचना काय झालंय? बोलणं संपताच तिने रिसिव्हर ठेवून दिला तरी ती अजून त्याच आनंदात तरंगत होती!
” काय गं? काय म्हणत होता अजित? कसली आनंदाची बातमी? “
” अहो, ताईंना महाराष्ट्र राज्य लाॅटरीचं पाच लाख रूपयांचं बक्षिस लागलंय. “
हे अनपेक्षितच होतं.
” काsय.. ?”माझा विश्वासच बसेना. हे शक्यच नव्हतं. ताई आणि लॉटरी? कसं शक्य आहे हे? अतिशय स्वाभिमानानं जगणारी माझी ताई कोणत्याही प्रश्नाचं असं सोपं, सोईचं उत्तर शोधणं शक्य तरी आहे कां? सरळ, साधं आयुष्य जगण्यात आनंद मानणारी माझी ताई लॉटरीचं तिकीट काढेलच कशाला? माझ्या मनातली ही लगेचची प्रतिक्रिया मनातच विरून गेली आणि क्षणकाळ बधीर होऊन गेलेलं माझं मन थोडं हलू बोलू लागलं. त्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झालेली होती. आजवर पैशाकडेच पैसा जातो हेच ऐकलेलं.. पाहिलेलं. पण इथं नेमक्या निकडीच्या वेळीच तो गरजवंताकडे गेलाच कसा? आणि तोही नेमक्या हव्या त्या क्षणी आणि अशा राजमार्गाने? हे खरं म्हणावं तर लॉटरीचं तिकीट कुणी, कधी आणि कां काढलं असेल? केशवरांच्याकडे रिटायरमेंटनंतर आलेले साडेतीन लाख रुपये होते, शिवाय तशीच वेळ आली तर आम्ही सर्वजण खर्च करायला तयार होतो, मग लॉटरीचं तिकीट काढण्याइतकी हतबलता तिला कां जाणवली असेल?…
प्रश्न अनेक होते. पण.. सगळेच अनुत्तरीत.. !
खूप लहानपणी कधीकाळी वाचलेली लाकूडतोड्याची गोष्ट मला आठवली. आम्ही सर्वांनी मदतीच्या रूपाने देऊ केलेले पैसे, आपले नव्हेत म्हणून ताईने आणि काकांनी नम्रपणे नाकारलेले होते. म्हणूनच कां या पाच लाखाच्या बक्षिसाच्या रूपातल्या सोन्या-चांदीच्या कु-हाडी त्यांना अशा प्राप्त झाल्या? कसाही विचार केला तरी या घटनेमागचा समाधानकारक असा कार्यकारणभाव माझ्या लक्षातच येईना.
हे सगळं कसं घडलं याचा शोध घेताना मन थकून गेलं. ‘योगायोग’ हे एकच सोयीचं पण घासून गुळगुळीत झालेलं उत्तर माझ्या मनाचं समाधान करेना.
“ताईंची इच्छाशक्ती जबरदस्तच म्हणायची” आरती एक दिवस सहज म्हणाली आणि माझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली. पण त्या दिशेने भरपूर पायपीट करूनसुद्धा समाधानकारक उत्तर सापडेचना. ताईशी मोकळेपणाने बोललो तर सगळंच नीट समजेल असं वाटलं खरं, पण पुढच्या सगळ्याच भेटी नंतर दवाखान्यात ताई निकरानं मृत्यूशी झुंज देत असतानाच्याच. तिथे तिला कांही विचारणं, बोलणं शक्यच नव्हतं. तिथे फक्त समोर उभं राहून तिचं एकाकी लढणं आम्ही ति-हाईतासारखं पहात होतो! त्या पहाण्यातला प्रत्येक क्षण न् क्षण मला हतबल करणारा, माझा पराभव करणाराच होता!
… आणि एक दिवस… मलाच शह दिल्यासारखी ताई गेली! ऑपरेशन यशस्वी होऊनही नंतर जवळजवळ महिनाभर आतल्याआत जळत आणि तळमळत अखेर ती गेलीच!!
ती गेली ते असं चटका लावून, मला नको इतकं हळवं करून आणि कधी नव्हे ते मनाला अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न माझ्या मनात निर्माण करून!!
ती गेल्यानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेले केशवराव म्हणाले होते, “अखेर ती माझं काही न घेताच, मला मात्र जाताना खूप कांही भरभरून देऊन गेलीय. “
तिच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्त्वपूर्ण साक्षीदार होतीच. आणि तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहे याची पुसटशीही शक्यता त्याक्षणी मात्र मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष— सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “कब तक दमन करेंगे……” ।)
☆ तन्मय साहित्य #278 ☆
☆ डाउटफुल मेन… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆
(एक लघुकथा उन हिमायतियों के नाम)
☆
नाम क्या है तेरा ?
सर, राम विश्वास।
इसका मतलब, राम पर विश्वास है तुझे
नहीं-नही सर, ये तो सिर्फ नाम है मेरा जो मेरे माँ-बाप का रखा हुआ है।
ये तो हिन्दू नाम है, हिन्दू धरम से है न तू ?
हाँ सर, कहने को हिन्दू हूँ पर मैं हिन्दू धर्म को नहीं मानता। मूर्तिपूजा और हिंदू धर्म के पाखण्डों से बहुत दूर हूँ, बल्कि कट्टर विरोधी हूँ मैं तो।
तो फिर किस धर्म को मानता है?
मैं.. मैं सर, वैसे तो किसी धर्म को नहीं मानता हूँ, एक अलग विचाधारा के उन्नत पंथ से जुड़ा हूँ न इसलिए।
ये अलग विचाधारा क्या होती है, क्या करते हो तुम लोग?
सर शुरुआत में तो हम मेहनतकश लोगों के अधिकार की लड़ाई लड़ते थे, पर उसके बाद से अब हिदू धर्म के तथाकथित रूढ़िवाद और आडम्बरों के साथ हिंदुओं के धर्मग्रंथ इनके तीज त्योहारों के विरोध की मशाल जलाए रखने का ध्येय बना रक्खा है। देश की बात करें तो भारत माता की जय और वंदे मातरम जैसे अर्थहीन नारे भी हमारी जमात के साथी अपनी जुबान पर नहीं लाते।
तूने गीता, रामायण या हिंदुओं की कोई किताबें पढ़ी है?
नहीं सर- मैं क्यों इन दकियानूसी किताबों में अपने समय को खोटी करूँगा, हाँ सुनी सुनाई बातों को लेकर इनकी आलोचनाओं में जरूर भाग लेता रहा हूँ।
कुरान पढ़ा है क्या?
नहीं सर, पर कुरान पर आधारित कई किताबें और हिन्दू विरोध में हमारे अपने ही पंथ के बड़े-बड़े विचारकों द्वारा लिखे उपन्यास, कहानियाँ, कविताएँ , निबन्ध, लेख आदि अक्सर पढ़ता ही रहता हूँ।
अच्छा ये बता, हमारे धरम को मानेगा क्या, सीने पर बंदूक रखते हुए एक कड़क सवाल।
सर जान बख्श दी जाए तो कोई हर्ज नहीं है।
वैसे भी हमने कभी आपके धर्म की या आप लोगों की अलोचना से अपने को सदा दूर रखा है।
बातें बहुत शातिराना है तेरी, आदमी तू बहुत गड़बड़ लगता है मुझे।
अच्छा! एक काम कर अपनी पेंट उतार।
सर प्लीज़?
जल्दी से, देख रहा है न हाथ में ये बंदूक
जी, उतारता हूँ
तूने कहा बहुत किताबें पढ़ी है हमारे धरम की, तो कलमा भी पढ़ने में आया होगा कहीं, याद है तो सुना।
हाँ-हाँ याद है न सर,
बोलने के लिए मुँह खोला ही था रामविश्वास ने कि,
धाँय..धाँय..धाँय.
साला डाउटफुल डर्टी मेन, अपने धरम का नहीं हुआ तो हमारा क्या होगा।
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “प्यासा हिरण है” ।)
जय प्रकाश के नवगीत # 102 ☆ प्यासा हिरण है ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆