हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 16 (6-10)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #16 (6 – 10) ॥ ☆

रघुवंश सर्ग : -16

 

जो बंद घर में आ, दर्पण में छाया सी, भासित हुई अचानक एक नारी।

श्रीराम के पुत्र कुश उससे विस्मित, शयन छोड़ उठ बैठे, बिन कोई तैयारी।।6।।

 

घुस आई तुम घर में धर रूप छाया सा, पर कोई दिखती नहीं योग माया।

योगी तो होते हैं निश्चिंत, निर्भय, मन में तुम्हारे है पर दुख समाया।।7।।

 

हिमाहत कुमुदिनी सी तुम दुखी दिखती, अचानक प्रविश बंद घर में यहाँ पर।

हो कौन तुम? किसकी पत्नी हो? मुझ पत्नी व्रतवान से चाहती क्या हो आकर?।।8।।

 

उसने कहा जिस अयोध्या से ले साथ गये राम बैकुण्ठ, मैं वहाँ की हूँ।

अयोध्या की हूँ मैं अधिष्ठात्री देवी, अनाथिन सी हो, अब जो यों दिख रही हूँ।।9।।

 

जो अधिक संपन्न अलकापुरी से थी, जब राम राजा थे, है वह अब यों सूनी।

तुम सम यशस्वी नृपति के भी होते, है आज निस्तेज वैभव-विहूनी।।10।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रकाश खरात

प्रकाश नथू खरात (25 जानेवारी 1952 – 18 एप्रिल 2021) हे मराठी कवी व लेखक होते.

त्यांचा जन्म जुन्नर येथे झाला. राज्यशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम ए केलं.

सेंट्रल बँकेत असिस्टंट मॅनेजर असताना 2001 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम. ए. च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असत.

‘निर्मितीचा प्रदेश’, ‘पार्थिव – अपार्थिव’, ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ हे कवितासंग्रह, ‘अनिकेत’  हा कथासंग्रह, ‘अस्तित्वाचे धागे’ ही आत्मपर कादंबरी इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

सौंदर्यवेधी कल्पना, अर्थपूर्ण प्रतिमा, व्यामिश्र वास्तवाचा शोध, चिंतनशील काव्यात्मकता या वैशिष्ट्यांमुळे खरातांची कविता रूढ दलित काव्याची चौकट ओलांडून गेली.

‘आरंभ’ या अनियतकालिकाचे ते संपादक होते.

बेळगाव, नाशिक, नागपूर येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात त्यांचा सहभाग होता.

खरातांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती या भाषांत अनुवाद झाले आहेत.

त्यांच्या ‘अनिकेत’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

‘अस्तित्वाचे धागे’ या आत्मपर कादंबरीस ‘साद’ पुरस्कार मिळाला.

दलित साहित्य संसद, दिल्ली या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.

इंदूरचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

18 एप्रिल 2021 ला करोनामुळे त्यांचा देहांत झाला.

खरातांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, ‘जन्म – मरण वर्दळीवर येताना ‘:परिचय व प्रस्तावना.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवऋतू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ नवऋतू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नवपल्लवी सृष्टीवल्लरी

ऋतूराज्यश्री वसंतराजा

हृदयसुखे  धरागोचरी

ऊष्मचक्रधारी चैत्रभुजा.

 

क्वचित वायुस्पर्श अल्हाद

शीतलहर अंतरी साजा

ऊषःऊगम-अस्ता भोवती

पुष्पपळस गुंफे विश्वप्रजा.

 

नादब्रम्ह ऊमा-शिव हिमांती

पर्वत जळस्थळे जपपूजा

महिमा ऐसा ग्रीष्मसखा थोर

सर्वत्र नवविहार मनुजा.

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #78 ☆ गंध मातीचा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 78 ? 

☆ गंध मातीचा… ☆

गंध मातीचा, हृदयस्पर्शी

गंध मातीचा, मातृस्पर्शी

 

गंध मातीचा, सप्तरंगी

गंध मातीचा, चिरा चौरंगी

 

गंध मातीचा, मनास भुलवी

गंध मातीचा, तेज वाढवी

 

गंध मातीचा, मातृस्पर्श जैसा

गंध मातीचा, मोगरा फुलला तैसा…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सर्वात आधी वेणी माधव अधिकारी यांच्याकडे जाऊ लागला आणि दुसरे गुरु होते उस्ताद अहमद खां. दोघांकडेही काही दिवस शिक्षण घेतले. हिन्दी, उर्दू आणि पर्शियन भाषेतली अनेक भक्तीगीतं शिकला. या बरोबरच शास्त्र पठण, सुरू होते, चीजांचा संग्रह व सरगम तयार करणे हे शिक्षण सुद्धा एकीकडे चालू होते.

गायना बरोबर नरेंद्र वादन पण शिकत होता. यातले वादन गुरु त्याचे सख्खे चुलत भाऊ अमृतलाल उर्फ हाबू दत्त होते. त्यांचे कलकत्त्यात संगीत विद्यालय होते. या विद्यालयात जागतिक किर्तीचे उस्ताद अल्लाउद्दीन खांसाहेब यांनीही सुरूवातीला सतार व सरोद वादनाचे शिक्षण अमृतलाल यांचे कडून घेतले होते असा उल्लेख आहे. यांच्याकडे नरेंद्राने सतार, पखावज आणि तबला वादनाचे धडे घेतले. गायन आणि तबला वादनात त्याने चांगले कसब कमावले होते. अगाध संपदा मिळवली होती. कुटुंबात आणि परिचयात, मित्रांमध्ये एव्हाना चांगली माहिती झाली होती की, नरेंद्र खूप छान गातो.

१८८१ मध्ये जेंव्हा नरेंद्र आणि श्री रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाल्याची घटना अशी, नरेंद्रच्या शेजारच्या गल्लीत, शिमला स्ट्रीटवर सुरेन्द्र बाबू राहत होते. त्यांनी एक दिवस अचानक तातडीने नरेंद्रला घरी बोलावलं. त्यांच्या कडे परमहंस आले होते. त्यांना ठाकुर म्हणत असत. ठाकूरांना गायन अत्यंत प्रिय होते. त्यांना एक दोन गीतं तरी नरेंद्र ने  ऐकवावीत, यासाठी नरेंद्रला बोलावले होते. तेंव्हा नरेंद्रने मल्हार रागातलं एकतालातलं , अयोध्यानाथ पाकडाशी यांची रचना ‘मन चलो नीज निकेतने…’ आणि मुलतानी रागातलं, एकतालातलं, बेचरम चट्टोपाध्याय यांची रचना, ‘जाबे की हे दिन आमार बिफले चालीये…’ ही दोन गीतं त्याने ऐकवली. पुढे प्रत्येक भेटीत श्री रामकृष्ण नरेंद्रला गायचा आग्रह करत असत. तो गाणी, भजन, कीर्तन त्यांना ऐकवीत असे.

तानपुरा सुरांत लावल्याशिवाय  नरेंद्र कधीही गाणं सुरू करत नसे. मनाचे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तारा जुळवित असे. कधी कधी त्यात खूप वेळही जात असे. बाकीचे अस्वस्थ होऊन जात. एकदा तर अशा वेळी परमहंस इतके ऊतावीळ झाले की, ते दर दोन मिनिटांनी नरेंद्रला गायन सुरू करण्याचा आग्रह करु लागले.तानपुरा लागेपर्यंत नरेंद्र कोणाचेच ऐकत नसे. अगदी गुरूंचे सुद्धा. एकदा तानपुरा लगेच न मनासारखं तेंव्हा नातरेन्द्र हताश होऊन, ढीम्म बसून होता. गायन ऐकण्यास व्याकुळ झालेले परमहंस शेवटी, शिष्यांना म्हणाले. “उठा आता, आजचा दिवस तंबोरा जुळणीचा आहे. गाणं उद्या होईल”. असे इतके ते नरेंद्रला ऐकण्यासाठी आतुर झालेले असत.

नरेंद्रचा आणखी एक गुण ,म्हणजे  काव्य रचना करणे. बंगाली, संस्कृत आणि इंग्रजीत त्यांनी भावपूर्ण कविता रचल्या आहेत. ‘विरवाणी’  या पुस्तिकेत त्या संग्रहीत आहेत. त्याचे अनेक भाषांमधून भाषांतर पण झाले आहे. याशिवाय त्यांनी सहा बंगाली गीतं पण रचली. त्याला चाली लावल्या आहेत. ध्रुपद गातांना ते स्वताच पखावज वाजवित.  कवी आणि संगीतकार असून सुद्धा पुढच्या कार्यबाहुल्यात वेळे अभावी संगीताकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते.

तरी पण गायन वादनातले आणि संगीत शास्त्रातले ते कसे मर्मज्ञ अधिकारी होते हे त्यांच्या ‘संगीत कल्पतरू’ या शास्त्रीय ग्रंथावरून दिसते. १८८७ मध्ये चंडीचरण बसक यांनी हे पुस्तक बंगालीत  प्रकाशीत केलं आहे. हे जवळ जवळ संपूर्ण नरेंन्द्रने लिहिले आहे काही भाग चंडीचरण यांनी लिहून पूर्ण केला आहे. नव्वद पानांचे नरेंद्रचे प्रास्ताविक त्याला आहे. ही तेवीसाव्या वर्षी लिहिलेली, सर्वांनी चकित व्हावी अशी प्रस्तावना आहे. स्वता आर्थिक दृष्ट्या अडचणीत असताना गरीब प्रकाशकाला काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावे या हेतूने हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले जाते.

या पुस्तकात , भारतीय परंपरेतील मौखिक संगीत आणि वाद्य संगीत यांच्या मागील असलेला शास्त्रीय दृष्टीकोन व त्याची विविध अंगे यात स्पष्ट केली आहेत. संगीतातील सिद्धांताचे विवेचन आणि गायनाच्या मैफिलीतील सौंदर्याचा अविष्कार याचे दर्शन यात होते. तसेच विविध भारतीय भाषातील, प्राचीन, आधुनिक आणि पाश्चात्य संगीत, वाद्य, कवी यांची माहिती आहे. एक हजार भक्तिपर आणि स्फूर्ति गीतांचा संग्रह यात आहे.

संगीताचार्य रामकृष्णबुवा वझे यांनी स्वामी विवेकानंदांकडून काही दिवस गायकीचे धडे घेतले होते. परिव्राजक म्हणून नेपाळ इथे गेले असताना स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण बुवा वझे यांची भेट झाली.त्यांना पंधरा दिवसांचा स्वामीजींचा सहवास लाभला होता. वझे बुवा तेंव्हा नेपाळच्या दरबारात राजदरबारी होते. तिथे त्यांच्याकडून काही चीजा बुवा शिकले होते.

एकदा स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या अमेरिकन युवतीला लिहीलेल्या पत्रात,ते म्हणतात,  “संगीत ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट प्रकार आहे”.                                                                                                                                                                                                  

नरेंन्द्रचे संगीतावरचे प्रेम आणि त्यावर असलेलं प्रभुत्व पाहून, ‘जर श्रीरामकृष्णांची भेट झाली नसती तर नरेंद्र एक उत्कृष्ठ गायक म्हणून कीर्तीमंत झाला असता’ असे सर्वांचे मत होते.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात  — पपांनी अनेक दिग्गज गायकांच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह गोळा केला..आता पुढे..)

एक दिवस राग बिहागमधील गंगुबाई हंगल यांची एक बंदीश ऐकताना पपा सहज म्हणाले,

“पाह्यलंस, यांचाही आवाज जाडच आहे पण कंठातल्या सूरात किती माधुर्य आहे! स्फूर्ती ,साधना आणि श्रद्धा असली की कला फुलते.”

एखाद्या चित्रातही काही रंग तरल असतात तर काही गडद असतात.पण तेही कागदांवरच्या आकृतीला सजीवता चैतन्य देतात.

पपा एका तोतर्‍या माणसाची गोष्ट सांगायचे .तोतरेपणामुळे तो कसा हळुहळु लोकांना टाळू लागला  ..पण एक दिवस त्याला मार्ग सापडला.

तोंडात पुट्ठ्याचा तुकडा पकडून तो समुद्रावर पळायचा.हवेची कंपने अनुभवायचा.काही काळाच्या सरावाने त्याला जाणवले की त्याचे तोतरेपण कमी होतेय् . एक दिवस तर या व्यंगातून तो पूर्णपणे मुक्त झाला.आणि नंतरच्या आयुष्यात त्याने एक उत्तम वक्ता म्हणून ख्याती मिळवली.

ताई नुसतंच हूं म्हणायची.

दिवस  सरत गेले .काळ वहात गेला.आयुष्यात खूप बदल झाले.आयुष्याने कळत नकळत हात धरुन वेगवेगळ्या वाटेवरुन घुमवले.

शिक्षण संपलं. ताई प्रेमातही पडली. लग्न झालं. मुले झाली. संसार बहरला.जबाबदार्‍या वाढल्या.

एकेक टोक जुळवतानाआतलं काहीतरी विझत गेलं.

संसाराच्या पटावरली प्यादी सरकवण्यात दमछाक झाली.कधी तिरक्या चालीचा उंट तर अडीच घरात फिरत  राहणारा अश्व.राजाला वाचवण्यातच हेलपाटलं सारं. खरं म्हणजे सर्वसाधारणपणे जे आसपास घडतं तसंच. निराळं काहीच नाही. तीच मळलेली वाट.

गाणं गुणगुणण्यापुरतच राहिलं .  मशागत करण्यासाठी ना वेळ ना कुठला झरोका उरला. विसरच पडत चालला सगळ्याचा.

मधून मधून पपांशी चर्चा होत असे. कधी फोनवर.

कधी प्रत्यक्ष भेटीत.

“परवीन सुलतानाचं बारम्मा …गाणं काय रंगलं म्हणून सांगू बाबी. भैरवी झाली तरी लोक मैफल सोडून जायला तयारच नाहीत.”

कधीतरी ताई सिम्फनी मधे फेरफटका मारूनही यायची.नव्या कॅसेट्स घेउनही यायची.

कालांतराने पपाही गेले. एक बूस्टरच हरवला त्यांच्या जाण्याने.

आजकाल तिला एक जाणवू लागलं होतं. हर्षलला संगीत आवडतं. तो इंग्लीश गाणी  तर छानच गायचा. पण पारंपारिक शास्त्रीय, भारतीय संगीताकडेही  त्याची ओढ होती. सूर पटकन् पकडायचा.एकदा कोपर्‍यातधूळ खात पडलेली आजोबांची पेटी त्याने बाहेर काढली. काही सूरांच्या पट्य्या दाबल्या होत्या. त्या उचकवून बसवल्याही. मग ताईनेच त्याला काही बेसीक सुरावटी शिकवल्या.

हर्षलची बोटं पेटीवर सराईतपणे फिरायची.नकळत ताईच्या ह्रदयातएक आनंदाची तार छेडली गेली.

एक दिवस हर्षल ताईला म्हणाला, “आई तू या क्षेत्रात करीअर करायला हवी होतीस.तुला केव्हढं तरी येतं. कुठच्या कुठे गेली असतीस!”

तेव्हांही ताई हेच म्हणाली, ” नाही रे!तो फार लांबचा पल्ला आहे. मूळातच माझ्याकडे आवाजाचं भांडवल नाही.माझा आवाज घोगरा.बसका.”

विषय तिथेच संपला.एव्हाना तर आयुष्य साठीपर्यंत पोहचलंही होतं.

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 7 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 7 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१३.

जे गाणे गायला मी आलोय

ते अजूनही गायचे राहिले आहे

माझ्या वाद्यांच्या तारा पुन्हा पुन्हा

जुळविण्यातच दिवस सरले

 

खरंच, तशी वेळ आली नाही,

शब्द नीट जुळत नाहीत

इच्छेची तगमग ह्रदयात आहे

 

वारा मंद वाहतोय,

पण ऋतू फुलला नाही

 

मी त्याचा चेहरा पाहिला नाही की,

त्याचा आवाज ऐकला नाही

माझ्या घरावरून जाणाऱ्या पथावर

त्याचा पदरव ऐकू येतो

 

त्याच्यासाठी आसन तयार करण्यात दिवस गेला,

दिवा पण लावला नाही,

‘माझ्या घरात ये’ असं कसं म्हणू?

 

त्याची भेट होईल या आशेवर मी जगत आहे,

पण भेट अजून होत नाही.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #136 ☆ व्यंग्य – राजधानी में अटका नेता ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य  ‘राजधानी में अटका नेता’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 136 ☆

☆ व्यंग्य – राजधानी में अटका नेता  

बिल्लू परेशान हैं।दस बारह साल पार्टी में दरी उठाते और नेताओं की जय बोलते हो गये, लेकिन हाथ कुछ नहीं आया।हाथ खाली का खाली है।आखिरकार बिल्लू के सब्र का बाँध टूट गया।एक दिन मुख्यमंत्री से हाथ जोड़कर बोले, ‘भैया, आप लोगों के हुकुम पर विरोधी पार्टी को गरियाते और लाठी भाँजते सिर के बाल सफेद होने लगे।अब कुछ हम पर भी मेहरबानी हो जाए।’

मुख्यमंत्री जी विष्णु भगवान की तरह वरदान की मुद्रा में बोले, ‘क्या कष्ट है बिल्लू? क्या चाहिए?’

बिल्लू बोले, ‘अब हमें भी कहीं हिल्ले से लगा दो। कुछ इज्जत मिल जाए और कुछ खाने पीने का जुगाड़ हो जाए।’

मुख्यमंत्री जी ने अभय में हाथ उठाया, कहा, ‘चलो तुम्हें भ्रष्टाचार विकास निगम का अध्यक्ष बना देते हैं। खाओ, पियो और भ्रष्टाचार का संरक्षण करो।’

बिल्लू गदगद हुए, चरण छू कर बोले, ‘भैया की जय हो। भ्रस्टाचार के अध्यच्छ का काम क्या होगा?’

मुख्यमंत्री जी बोले, ‘काम क्या है। जो भ्रष्टाचार का विरोध करें उनके खिलाफ कार्रवाई करना है।’

बिल्लू बोले, ‘ठीक है। लाल बत्ती वाली गाड़ी तो मिलेगी न?’

मुख्यमंत्री ने जवाब दिया, ‘मिलेगी। बंगला भी मिलेगा।’

बिल्लू खुश होकर बोले, ‘जय हो। सुरच्छा मिलेगी?’

मुख्यमंत्री ने पूछा, ‘सुरक्षा का क्या करोगे? तुम्हें किस से खतरा है?’

बिल्लू बोले, ‘सुरच्छा का खतरे से क्या ताल्लुक? सुरच्छा गारद तो इज्जत के लिए होती है। ताम-झाम पूरा होना चाहिए।’

मुख्यमंत्री बोले, ‘चलो एक दो पुलिस वाले तुम्हारे साथ लगा देंगे। और बोलो।’

बिल्लू अभिभूत होकर बोले, ‘अब क्या बोलना है? आपने तो सब कुछ दे दिया। जल्दी आडर जारी कर दिया जाए।’

मुख्यमंत्री बोले, ‘आर्डर कल जारी हो जाएगा। जाओ, नये पद पर बैठने की तैयारी करो।’

बिल्लू मुख्यमंत्री जी की चरण- धूल माथे से लगाकर भागे। अपने शहर में अपने दोस्त मल्लू को फोन लगाया। चहक कर बोले, ‘गुरू, अपनी तो लाटरी खुल गई।’

मल्लू ने पूछा, ‘क्या हुआ? पेट्रोल पंप का एलॉटमेंट हो गया क्या?’

बिल्लू बोले, ‘नईं, मुख्यमंत्री जी ने भ्रस्टाचार बिकास निगम का अध्यच्छ बना दिया है। लाल बत्ती की गाड़ी मिलेगी और सुरच्छा गारद भी।’

मल्लू हँसे,बोले, ‘वा बेट्टा, घूरे के दिन भी फिर गए।ठाठ हो गए तुम्हारे। तो अपने शहर कब आ रहे हो?’

बिल्लू बोले, ‘इसीलिए तो फोन किया। बिना स्वागत की तैयारी के कैसे आयें? जुलूस का इंतजाम कर दो।चार पाँच ट्रक और दस बीस कारें हों। नारे लगाने के लिए कालेजों के सौ,दो सौ लड़के पकड़ लो। पहनाने के लिए दो तीन सौ माला जरूर मँगवा लेना। हमारी तरफ से दो तीन बड़े नेताओं से निबेदन कर देना कि सोभा बढ़ाने के लिए स्टेसन पर पहुँच जाएँ।सब युबा नेताओं से कहना कि लोकल अखबारों में बिज्ञप्ति दे दें।तीन चार स्वागत-द्वार बन जाएँ तो और अच्छा। रंग गुलाल मँगा लेना। जलवा हो जाएगा।’

मल्लू बोले, ‘गुरू, झंझट का काम है और खरचे का भी। कम से कम पचास हजार निपट जाएँगे।’

बिल्लू घबरा कर बोले, ‘क्या कह रहे हो? इतना पैसा कहाँ से आएगा?’

मल्लू बोले, ‘तो फिर जुलूस कैसे निकलेगा?’

बिल्लू गिड़गिड़ाकर बोले, ‘ऐसा जुलुम मत करो गुरू। हम गुल्लू को फोन कर देते हैं। उससे पंद्रह हजार ले लेना। बाकी उधार कर लेना। हम जल्दी चुका देंगे। स्वागत-द्वार छोड़ दो। बाकी काम कर लो। जरा कुर्सी पर ठीक से बैठ जाएँ तो पैसा भी आने लगेगा। अखबार में आ जाए कि हम निगम के अध्यच्छ हो गये हैं तो पैसे का रास्ता बनने लगेगा।’

मल्लू बोले, ‘हम देखते हैं। तुम दो तीन दिन बाद फोन करना।’

तीन दिन बाद फिर बिल्लू भाई का फोन आया— ‘क्यों भाई, आ जाएँ क्या? इंतजाम हो गया?’

उधर से जवाब आया, ‘कुछ नहीं हुआ भैया। अखबार वाले ऊटपटाँग पैसे माँग रहे हैं। कॉलेज के लड़के भी बहुत चालू हो गए हैं। नारे लगाने के लिए प्रति लड़का पाँच सौ रुपये मजूरी माँगते हैं।’

बिल्लू भाई दुखी होकर बोले, ‘यह नई पीढ़ी बिल्कुल बरबाद हो गयी है। पहले यह काम एक प्लेट नास्ते में हो जाता था। अब के लड़कों में देससेवा की भावना नहीं रही।नईं हो तो स्कूल के ग्यारहवीं बारहवीं के लड़के पकड़ लो।कोसिस करो भैया।’

मल्लू बोले, ‘देखते हैं। एक तो कोई बड़ा नेता तुम्हारे स्वागत के लिए स्टेशन आने को राजी नहीं है। कहते हैं बिल्लू का स्वागत करने से हमारा स्टैंडर्ड गिर जाएगा।’

बिल्लू फिर दुखी हो गए, बोले, ‘ये नेता लोग किसी के सगे नहीं होते भैया। अब हमारा स्टैंडर्ड बनना सुरू हो गया है। थोड़े दिन की बात और है। तुम और कोसिस कर लो।

हम कब तक यहाँ अटके रहें? जी फड़फड़ाता है। दो दिन और रुक जाते हैं।’

दो दिन बाद बिल्लू भाई का फिर फोन आया, ‘भैया, अब सबर टूट रहा है। हो गया इंतजाम?’

जवाब मिला, ‘नईं भैया! हमने आपके स्वागत के लिए धरमदास जी से बात कर ली थी, लेकिन वे कल भ्रष्टाचार के एक केस में जेल चले गये। मामला फिर उलझ गया है। लड़कों का इंतजाम करने में भी मुश्किल आ रही है। आजकल सब हुशियार हो गये हैं।’

बिल्लू भाई रुआँसे स्वर में बोले, ‘हम यहां कब तक अटके रहें भैया? जुलूस निकल जाता तो कुछ काम धाम सुरू करते। तुम्हें बताएँ कि हम रात भर के लिए ट्रेन से घर हो आये। चुप्पे चुप्पे गये और चुप्पे चुप्पे लौट आये।  कब तक धीरज रखते?’

मल्लू पुचकार कर बोले, ‘अब इतने दिन अटके रहे तो थोड़ा और अटके रहो। इंतजाम कर रहे हैं। भरोसा रखो। तुम्हारा जुलूस जरूर निकलेगा।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 88 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

?  Anonymous Litterateur of Social Media # 88 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 88) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 88 ?

☆☆☆☆☆

Shattered Ego…

 

वो मुझसे हारा पर मेरी

पीठ थपथपा के गया

मेरा गुरूर, मेरी जीत

सब मिटा के गया…!

He lost to me but his pat

on my back shattered…

My ego, my victory

to the smithereens…!

☆☆☆☆☆ 

 Split Personality

हर आदमी में होते हैं

दस-बीस आदमी…

जिसको भी देखिये

कई बार देखिये…!!

There are ten-twenty men

inside every man,

Watch carefully whoever

you see, many a time…

☆☆☆☆☆ 

Last Page of the Life

इंतज़ार है मुझे ज़िंदगी के

आखिरी पन्ने का,

सुना है आख़िर में

सब कुछ ठीक हो जाता है…

Just waiting for the

last page of my life,

Heard that in the end

everything becomes fine…!

☆☆☆☆☆

Your fragrance

ये कैसी महक है जो बस

गई है मेरे अहसास में

कोई भी ख़ुशबू लगाऊँ मैं

तो तेरी ही खुशबू आए …

What kind of fragrance is this…

that prevails in my existence

What ever perfume I wear,

Your smell only pervades…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच# 134 ☆ असार का सार ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ संजय उवाच # 134 ☆ असार का सार ?

मनुष्य के मानस में कभी न कभी यह प्रश्न अवश्य उठता है कि उसका जन्म क्यों हुआ है? क्या केवल जन्म लेने, जन्म को भोगने और जन्म को मरण तक ले जाने का माध्यम भर है मनुष्य?

वस्तुत: जीवन समय का साक्षी बनने के लिए नहीं है अपितु समय के पार जाने की यात्रा है।   अपार सृष्टि के पार जाने का, मानव देह एकमात्र अवसर है, एक मात्र माध्यम है। यह सत्य है कि एक जीवन में कोई बिरला ही पार जा पाता है, तथापि एक जीवन में प्रयास कर अगले तिरासी लाख, निन्यानवे हजार, नौ सौ निन्यानवे जन्मों के फेरे से बचना संभव है। मानव देह में मिले समय का उपयोग न हुआ तो कितना लम्बा फेरा लगाकर लौटना पड़ेगा!

जीवन को क्षणभंगुर कहना सामान्य बात है। क्षणभंगुरता में जीवन निहारना, असामान्य दर्शन है। लघु से विराट की यात्रा, अपनी एक कविता के माध्यम से स्मरण हो आती है-

जीवन क्षणभंगुर है;

सिक्का बताता रहा,

समय का चलन बदल दिया;

उसने सिक्का उलट दिया…,

क्षणभंगुरता में ही जीवन है;

अब सिक्के ने कहा,

शब्द और अर्थ के बीच

अलख दृष्टि होती है,

लघु से विराट की यात्रा

ऐसे ही होती है..।

ज्ञान मार्ग का जीव मनुष्येतर जन्मों को अपवाद कर देता है, एक छलांग में इन्हें पार कर लौट आता है फिर मनुज देह को धारण करने, फिर पार जाने के लिए।

मनुष्य जाति का आध्यात्मिक इतिहास बताता है कि ज्ञानशलाका के स्पर्श से शनै:-शनै: अंतस का ज्ञानचक्षु खुलने लगता हैं। अपने उत्कर्ष पर ज्ञानचक्षु समग्र दृष्टिवान हो जाता है महादेव-सा। यह दर्शन सम्यक होता है। सम्यक दृष्टि से जो दिखता है, अद्वैत होता है विष्णु-सा। अद्वैत में सृजन का एक चक्र अंतर्निहित होता है ब्रह्मा-सा। ज्ञान मनुष्य को ब्रह्मा, विष्णु, महेश-सा कर सकता है। सर्जक, सम्यक, जागृत होना, मनुष्य को त्रिदेव कर सकता है।

जिसकी कल्पना मात्र से शब्द रोमांचित हो जाते हैं, देह के रोम उठ खड़े होते हैं, वह ‘त्रिदेव अवस्था’ कैसी होगी! भीतर बसे त्रिदेव का साक्षात्कार, द्योतक है सृष्टि के पार का।

असार है संसार। असार का सार है मनुष्य होना। सार का स्वयं से साक्षात्कार कहलाता है चमत्कार। यह चमत्कार दही में अंतर्निहित माखन-सा है। माखन पाने के लिए बिलोना तो पड़ेगा। यशोदा ने बिलोया तो साक्षात श्याम को पाया।

संभावनाओं की अवधि, हर साँस के साथ घट रही है। अपनी संभावनाओं पर काम आरंभ करो आज और अभी। असार से केवल ‘अ’ ही तो हटाना है। साधक जानता है कि अ से ‘आरंभ’ होता है। आरंभ करो, सार तुम्हारी प्रतीक्षा में है।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी  ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares