(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित विचारणीय लघुकथा “जल संरक्षण”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 213 ☆
🌻लघुकथा 🌻 कुंभ स्नान 🌻
सारा विश्व, भारतवर्ष प्रयागराज में आस्था के प्रतीक कुंभ महोत्सव में मांँ गंगा स्नान महत्व को अपना धर्म – कर्म की राह में एक कदम आगे बढ़ा रहा है। जय- जयकार करते सभी सोशल मीडिया, चैनल भक्ति से सराबोर दैनिक समाचार पत्र, और जगह जगह कुंभ जाने की इच्छा।
श्री राम और रामायण पर आस्था और पूर्ण विश्वास रखने वाली श्रेया का विधिवत चौपाई का पठन करना प्रतिदिन का उसका नियम था।
वह कर्म का लेख और भाग्य विधाता को सर्वोपरि मान कर अपने जीवन में आने वाली सभी कठिनाईयाँ सब सहती जा रही थी। ।
घर के आसपास रिश्ते- नाते, अडोसी – पड़ोसी, कुटुंब परिवार सभी कुंभ जाने की बात कर रहे थे। ठिठुरती ठंड में पतिदेव पेपर पढ़ने में तल्लीन।
चाय लेकर सोची वह भी याचना करके देखे की कुंभ ले चले। धीरे से दबी जुबान में श्रेया ने कहा – – सुनिए सभी कुंभ स्नान को प्रयागराज जा रहे हैं क्या? हम लोग भी जाएंगे।
कुटिलता भरी मुस्कान लिए अत्यधिक कड़वाहट भरे शब्दों का इस्तेमाल करते सौरभ उठा बाथरूम से भरी बाल्टी का पानी श्रेया के ऊपर डालते बोला – – हो गया पतिदेव के हाथ से कुंभ स्नान। इस जन्म तुम आराम से स्वर्ग पहुँच जाओगी। ठंड की सिहरन से श्रेया कांपने लगी।
पास के मंदिर में घंटी की आवाज और जोर-जोर से रामायण की चौपाई सुनाई दे रही थी—-
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 116 ☆ देश-परदेश – ठंड बहुत है ☆ श्री राकेश कुमार ☆
इन शब्दों के उपयोग से हम अपनी लेट लतीफी पर पर्दा डालने का कार्य करते हैं। मौसम को हथियार बनाना सब से आसान जो होता हैं।
कुछ दिन पूर्व जयपुर से दिल्ली प्रातः काल टैक्सी से यात्रा करनी थी। जयपुर से जाने वाले वर्तमान में परिचितों के लिए मिठाई के स्थान पर विश्व प्रसिद्ध कचौरी चाहे प्याज,कोटा या दाल वाली को ही प्राथमिकता देते हैं। मेजबान भी मीठे के नाम से परहेज करते हैं।
घर के पास के कचौरी निर्माता को फोन पर जानकारी प्राप्त की कितने बजे कचौरी उपलब्ध हो जाएगी। उसने साढ़े सात पर सभी वैरायटी की गारंटी ली। सुबह जब आठ बजे उसके यहां पहुंचे तो बोला अभी तो आधा घंटा और लगेगा। उसने भी ठंड का हवाला दे कर हमारे गुस्से को ठंडा कर दिया। हमने भी तर्क दिया क्या ठंड अचानक आ गई है ? वो हंसते हुए बोला इतनी देरी तो स्वाभाविक हैं। रात को दुकान बंद करने के समय बहुत देरी हो जाती हैं। आजकल लोग निशाचर हो गए हैं। स्विगी वाले “कचोरीखोरों” को रात्रि ग्यारह बजे तक घर पहुंच सेवा देने में तत्पर रहते हैं। आप जैसे बुजुर्ग ही सुबह सुबह हमारी दुकान पर आकर बहस कर दिमाग खाते हैं।
हमारी समझ में आ गया, इसे अवश्य बस कंडक्टर और सेवानिवृत आई ए एस के थप्पड़/ झगड़े वाली कहानी की जानकारी होगी। हम भी आधे घंटे तक इंतजार कर कचौरी ले कर आ गए। अब ठंड बहुत बढ़ गई, मोबाइल पर उंगलियां नहीं चल रहीं हैं।
आमच्या घरी रविवार हा विशेष दिवस असायचा. म्हणजे तसा तो सगळ्यांकडेच असावा कारण एकतर सुट्टीचा वार आणि सगळे घरात. थोडा निवांतपणा, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळा पण मला एक मात्र आठवतंय की, ” चला रविवार आहे म्हणून गादीत पांघरूण घेऊन उशिरापर्यंत लोळत राहूया. ” हे मात्र नव्हतं. या उलट कधीकधी तर पप्पा शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांना सांगून ठेवायचे, ” उद्या प्रत्येकाने पहाटे चार वाजता उठायचे. आपल्याला कशेळीच्या पुलावर जायचे आहे आणि तिथून हजारो वर्षांनी प्रकटलेल्या एका धूमकेतूचे दर्शन घ्यायचे आहे. निसर्गातले दुर्लभ देखावे पाहण्यातली मजा काही औरच असते. ”
आणि आम्ही सारे पहाटेच्या अंधारात चालत कशेळीच्या पुलावर जात असू आणि तिथून आकाश दर्शनाचा महानंद घेत असू. अशा अनेक सुंदर पहाटा (पहाटचे अनेक वचन) आम्ही अनुभवलेल्या आहेत. निसर्गाच्या तत्त्वाशी झालेली तादात्म्यता किती सुखाची असते हे जरी तेव्हा कळत नसलं तरी जाणवलं होतं. मोकळ्या आभाळाखाली उभे राहून अंधारात चमचमणारं आकाश दर्शन किती सुंदर असतं हे केवळ शब्दांच्या पलिकडे आहे.
आज जेव्हा मी घराच्या गच्चीतून कधीतरी पहाटे आकाश निरखण्याचा प्रयत्न करते तेव्हा काहीसं गढुळ, धुरकट, बिनताऱ्यांचंं आकाश बघताना कुठेतरी मन द्रवतं. माणूस निसर्गापासून दूर जात चालला आहे का?” हा प्रश्न वेदनादायी वाटतो.
असो!
तर आमचे अनेक रविवार अशा रितीने सुरू व्हायचे. जेवणाच्या मेनू पासून सारंच विशेष असायचं. संध्याकाळी सेंट्रल मैदानात मस्त रमतगमत फिरायला जायचं. तिथल्या खुरट्या पण गारवा देणाऱ्या गवतावर रिंगण करून बसायचं. सोबत खाण्यासाठी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा किंवा ओवा, मीठ घालून उकळलेल्या चवळीच्या शेंगा नाहीतर वाफवलेल्या शिंगाड्यांचा आस्वाद घ्यायचा. पप्पांकडून अनेक गमतीदार किस्से ऐकायचे. एकेकांच्या मस्त नकला करून ते आम्हाला हसवायचे. काही गल्लीतले सवंगडीही बरोबर असायचे. मग त्यांच्यासोबत लंगडी, रिंग नाहीतर कांदाफोडी सारखे मजेदार खेळही रंगायचे. कधी गाणी तर कधी भेंड्या. मज्जाच मज्जा. त्यावेळी मॉल नव्हते. टाईम झोन सारखे ढॅण ढॅण, कानठळ्या बसणारे कर्कश्श नादमय बंदिस्त क्रीडा विभाग नसायचे. बर्गर, पास्ता, पिझ्झा यांची तोंडओळख ही नव्हती पण सेंट्रल मैदानातला रविवारचा तो हल्लाबोल मात्र विलक्षण असायचा. जडणघडणीतला एक महत्त्वाचा भाग होता तो! संध्याकाळ उलटल्यानंतर सोबतीला आकाशातली आकाशगंगा असायची. सप्तर्षी, व्याध, ध्रुवतारा, कृत्तिका, अनुराधा आमच्याबरोबर जणू काही फेर धरायच्या. आजही माझ्या नातींना मी आकाशात नथीच्या आकड्यासारखा दिसणारा कृत्तिकेचा तारकापुंज दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना मजा वाटत नाही असे नाही पण त्या त्यात गुंतत नाहीत हे मात्र खरं. शिवाय आता त्यांच्यासाठी प्लॅनेटोरियम्स आहेतच. बायन्याक्युलर्स, टेलिस्कोप सारखी आधुनिक उपकरणे आहेत पण दोन डोळ्यांनी अथांग आभाळ पाहण्याचे सुख काय असतं हे त्यांना कसं सांगू?
रविवारची दुपार मात्र थोडी वेगळी असायची. तरीही त्या दुपारींना मी सुस्त दुपार असे विशेषण लावणार नाही. त्याचे कारण म्हणजे माझी आई. आई अतिशय व्यवस्थित. स्वच्छता, टापटीप याविषयी अत्यंत जागरूक, सतत आवराआवरी करणारी एक शिस्तप्रिय व्यक्ती होती. त्या बाबतीत पप्पा मात्र थोडे शिथिल होते म्हणजे ते व्यवस्थित नव्हते असं मी मुळीच म्हणणार नाही पण त्यांचा व्यवस्थितपणा आणि आईचा व्यवस्थितपणा यांच्या व्याख्याच वेगळ्या होत्या आणि त्या एकमेकांना छेद देणाऱ्या होत्या. पप्पांची पुस्तके, लेखनाचा पसारा म्हणजे कागद, पेन, पेन्सिली वगैरे …त्यांचे संदर्भ ग्रंथ, फाइल्स, वाचकांची पत्रे अशा अनेक गोष्टी घरभर पसरलेल्या असत. पप्पांची विद्वत्ता, त्यांचा लौकिक, लोकप्रियता, व्यासंग, अभ्यास हे सगळं मनोमन मान्य करूनही आईला हा सगळा पप्पांचा पसारा वाटायचा. ती अनेकदा तळमळीने तो आवरूनही ठेवायची. कशा पद्धतीने तो ठेवला गेला पाहिजे यावर पप्पांची शिकवणी घ्यायची. त्यावरून त्यांचे वादही व्हायचे. पप्पांचे एकच म्हणणे असायचे, ” मला हवी ती, हवी तेव्हा कुठलीही वस्तू या जंजाळातच सापडते. तू कशाला आवरतेस?”
आम्ही कुणीही कुणाचीच बाजू घ्यायचो नाही पण एखाद्या रविवारी दुपारी पप्पाच फर्मान काढायचे, ” चला ग पोरींनो! आज आपण हे भलं मोठं काचेचं पुस्तकांचं कपाट आवरूया. जरा नीटनेटकं लावूया. ”
हे कपाट आवरणं म्हणजे एक उपक्रम होता म्हणण्यापेक्षा एक महान सोहळाच होता असं मी म्हणेन. पप्पांचा पुस्तक संग्रह विशाल होता. कितीतरी जुनी क्लासिक मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमधील अनेक विषयांची पुस्तके त्यात होती. एकेक पुस्तक हातात घेतल्यावर ते म्हणायचे, “पाहिलं? हे कालिदासाचे मेघदूत. काव्यानंद आणि काव्यभावाचा उच्चांक म्हणजेच हे मेघदूत. मग भर दुपारी आमच्या त्या अरुंद घरात साक्षात अलकापुरी अवतारायची. कुबेर, यक्ष आमच्या दारात उभे राहायचे. प्रेमिकेसाठी व्याकुळ झालेला यक्ष, आषाढातला पाऊस आणि त्या मेघदूताचे दर्शन आम्हाला तेव्हाच घडायचे. हातात कालिदासाचे मेघदूत आणि पप्पांच्या मुखातून आलेले सहजोद्गार..
नीत्वा मासान्कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श।।
आम्ही ऐकत बसायचो. कपाटातून एका मागून एक पुस्तकं निघायची. शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, चक्रधर, भवभूती, मोरोपंत …एकेकांना पप्पा रांगेत अत्यंत मानाने जमिनीवर पसरलेल्या चादरीवर ठेवत. मध्येच मृच्छकटिक नाटकाची गोष्टही ते सांगायचे. आर्या वृत्तातल्या केकावल्या रंगायच्या.
।। सुश्लोक वामनाचा
अभंगवाणी तुकयाची
ओवी ज्ञानेशाची
आर्या मयुरपंतांची।।
मोरोपंतांचीच एक मिश्कील काव्यरचना त्यांनी आम्हाला वाचून दाखवली.
स्वस्त्री घरात नसता कंडु शमनार्थ रंडीरा खावी।
तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी।।
वाचकहो! हे फालतु काव्य नाही बरंका?
अहो मोरोपंतच ते.. त्यांचं काव्य अस्सलच.
कंडु म्हणजे घशातली खवखव.
रंडीरा म्हणजे खडीसाखर.
चिबुल्ली म्हणजे पडजीभ.
या ओळींचा अर्थ एव्हढाच की घरांत कुणी नसताना खोकल्याची उबळ आली तर खडीसाखर खावी, तीही नसेल तर मग स्वत:च्या हाताने पडजीभेवर दाब द्यावा.
पपांच्या तोंडून हे सारं ऐकताना आम्ही खरोखरच रमून जायचो.
मग कपाट आवरणं दूरच रहायचं.
पप्पा त्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांच्या गराड्यातत पार रंगून गेलेले असायचे. एकेकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे. ” हे पहा! हे बर्नाड शॉचे पिग्मॅलियन नाटक. त्याची कल्पकता तर पहा! एका ग्रीक दंतकथेवरून सुचलेलं हे सुंदर विनोदी अंगाने जाणारं पण प्रेमाविष्काराचं सुरेख नाटक. एक उत्कृष्ट शिल्पकार त्याच्या स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात कसा पडतो ते सांगणारी ही एक ग्रीक दंतकथा आणि या कथेचा आधार घेऊन एका प्रोफेसर आणि ग्रामीण फुलराणीची ही अप्रतिम प्रेमकहाणी म्हणजेच हे बर्नार्ड शाॅचे पिग्मॅलियन नाटक.
भर दुपारी ही कथा इतकी रंगायची की आम्ही कपाट आवरण्याविषयी पूर्णपणे विसरलेलेच असायचो.
शेक्सपियरची जुलिएट, डेस्डेमोना, हॅम्लेट, ते काल्पनिक भूत, ऑथेल्लो, ब्रूटस सारेच आमच्या या सोहळ्यात हळूहळू सहभागी व्हायचे.
मध्येच पपा मला म्हणायचे, ” लंडनला राणीच्या देशात जाऊ आणि शेक्सपियरच्या स्ट्रॅटफॉर्डला नक्की भेट देऊ बरं का बाबी!
मग मी म्हणायचे!” काय पप्पा आधी कबूल केल्याप्रमाणे बेळगावला तर न्या. मध्येच हे लंडन कुठून आलं?”
“अगं जाऊ की! आणि समजा मी नसलो तरी तुम्ही जालच आयुष्यात कधीतरी. त्यावेळी एक वेडा वाचक म्हणून त्याच्याशी माझी ओळख करून द्या. ” पप्पांची भविष्यवाणी खरी ठरली पण आमच्या धोबी गल्लीतल्या घरातलं पप्पांमुळे निर्माण झालेलं ते स्ट्रॅटफोर्ड मला आजही आठवतं आणि तेच खरं वाटतं.
अँटन चेकाव हा एक पप्पांचा आवडता लेखक. त्याची “नेकलेस” ही कथा ते इतकी रंगवून सांगायचे की आकाशातून ऐकणारा तो प्रत्यक्ष लेखकही सुखावत असेल.
WHEN ALL AT ONCE I SAW A CROWD
A HOST OF GOLDEN DAFFODILS
BESIDE THE LAKE BENEATH THE TREES
FLUTTERING AND DANCING
IN THE BREEZE.
वर्ड्सवर्थची “डॅफोडील” ही अशीच अलगद कपाटातून बाहेर यायची. त्यासोबत बालकवींची फुलराणी असायची.
आईच्या बाळा ठावे
प्रेमाच्या गावा जावे
मग ऐकावे या बोला
राजहंस माझा निजला…ही गोविंदाग्रजांची कविता म्हणून दाखवताना पप्पांच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याचा पूर व्हायचा.
जे कृष्णमूर्ती म्हणजे चैतन्यवादी तत्त्वचिंतक. पप्पांच्या विचारांवर त्यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांची तत्त्वचिंतनपर लिहिलेली अनेक पुस्तके पप्पांनी संग्रही ठेवली होती. काही पुस्तकांचे मराठी अनुवादही पप्पांनी केले होते. अनेक लेख त्यांचे मासिकातून प्रसिद्ध झाले होते. या सर्वांची कात्रणे पपांनी जपून ठेवलेली होती. कपाट लावण्याच्या निमित्ताने तीही बाहेर आली आणि काही काळ आम्ही “जे कृष्णमूर्ती” यांच्या विचार प्रवाहात नकळत गुंतून गेलो.
शैक्षणिक पुस्तकांच्या राशीत छुंदाला गोखले यांचं अंकगणित हे पुस्तक दिसलं. ते बघताच पपा तिला म्हणाले,
“बाजूलाच ठेव ते. उद्यापासून रोज यातली पाच गणितं तरी सोडवायचीच.
कपाट आवरणं फक्त निमित्त! त्या काही वेळात आमच्या घरात जणू काही विश्व साहित्य संमेलन भरलेलं असायचं. तमाम, गाजलेले, देश विदेशातले मृत अथवा जिवंत लेखक- लेखिका त्यांच्या साहित्यांचा एक सुंदर मेळावाच तिथे भरलेला असायचा. त्या साहित्य गंगेच्या प्रवाहात आम्ही आनंदे विहार करायचो.
तिथे फक्त पुस्तकंच नसायची तर अनेक जपून ठेवलेले आठवणींचे कागदही असायचे. त्यात उषाने अगदी लहान असताना काढलेल्या प्रमाणबद्ध रेषांची चित्रं असायची, छुंदाने सोडवलेल्या एखाद्या कठीण गणिताचा वहीतला कागद असायचा, ” मला फक्त सुखात राहायचे आहे” अशी मी कधीतरी लिहिलेली कागदावरची ओळही जपलेली असायची. कपाट आवरताना एका कागदावर स्थिर झालेली पप्पांची नजर मला दिसली आणि मी विचारले, ” काय बघता एवढं त्या कागदावर?”
“बाबी! हे माझ्या बापाचं हस्ताक्षर आहे. मी चार महिन्यांचा असताना त्यांनी हे जग सोडले. मी माझा बाप पाहिला नाही अनुभवला नाही. या हस्ताक्षरात मी माझा बाप अनुभवतो. ”
काळजात चुकलेला तो ठोका आजही माझ्या आठवणीत तसाच्या तसाच आहे.
आई म्हणायची, ” पसारा आवरा तो. ” कसला पसारा आणि कसा आवरायचा? मुळातच याला पसारा का म्हणायचं?
संध्याकाळ झालेली असायची. भराभर आम्ही सारी पुस्तकं कपाटात ठेवून द्यायचो. खरं म्हणजे पूर्वीपेक्षाही ते कपाट आता अधिकच भरलेलं दिसायचं पण आम्हाला ते तसंच नीटनेटकं वाटायचं.
आज हे सारं काही आठवून लिहिताना जाणवतं, मनाच्या बंद तिजोरीत ही मौल्यवान संस्कार भूषणं अजूनही तशीच आहेत. ज्यांनी आमच्या जगण्यातला आनंद वाढवला, टिकवला.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 222 – कथा क्रम (स्वगत)…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “रख लाई कई रिश्ते...”)
(स्व. जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर थे उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा था। हमारे परम मित्र जयप्रकाश जी आज हमारे बीच नहीं रहे किन्तु, उनके द्वारा प्रारम्भ किए गए इस स्तम्भ को संस्कारधानी जबलपुर से ही भाई श्री प्रतुल श्रीवास्तव जी के सहयोग से जारी रख रहे हैं।
ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत हैं – ““सच्चे मानव – महेश भाई” – डॉ महेश दत्त मिश्रा ”।)
आप गत अंकों में प्रकाशित विभूतियों की जानकारियों के बारे में निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं –
☆ “सच्चे मानव – महेश भाई” – डॉ महेश दत्त मिश्रा ☆ स्व. जय प्रकाश पाण्डेय ☆
(यह संस्मरण तकनीकी कारणों से स्व जय प्रकाश पाण्डेय जी के रहते प्रकाशित नहीं हो सका था।)
लड़कपन की एक बात याद आ गई, जब हम छठवीं या सातवीं में पढ़ रहे थे गांव से पढ़ने शहर आये थे। गरीबी के साथ गोलबाजार के एक खपरैल कमरे में रहते थे। बड़े भाई उन दिनों डाॅ महेश दत्त मिश्रा जी के अंडर में ‘इण्डियन प्राईममिनिस्टर थ्योरी एण्ड प्रेक्टिस’ संबंधी विषय पर पीएचडी कर रहे थे। पिताजी स्वतंत्रता संग्राम के दिनों नौकरी छोड़कर आंखें गवां चुके थे, मां पिता जी गांव में ही थे। घर के पड़ोस में महाकौशल स्कूल था और उस पार अलका लाज के पास साहू के मकान में महात्मा गांधी के निजी सचिव पूर्व सांसद डाक्टर महेश दत्त मिश्र जी दो कमरे के मकान में रहते थे। सीमेंट से बना मकान था। अविवाहित थे, खुद अपने हाथों घर की साफ-सफाई करते, खाना बनाते, बर्तन और कपड़े धोते। खेलते खेलते कभी हम उनके घर पहुंच जाते, एक दिन घर पहुंचे तो वे फूली फूली रोटियां सेंक रहे थे और एक पुरानी सी मेज में बैठे दाढ़ी वाले सज्जन को वो गर्म रोटियां परोस रहे थे, हम भी सामने बैठ गए, हमें भी गरमा गर्म एक रोटी परोस दी उन्होंने। खेलते खेलते भूख तो लगी थी वे गरम रोटियां जो खायीं तो उसका प्यारा स्वाद आज तक नहीं भूल पाए।
मिश्र जी गोल गोल फूली रोटियां सामने बैठे दाढ़ी वाले को परोसते जाते और दोनों आपस में हंस हंसकर बातें भी कर रहे थे। वे दाढ़ी वाले सज्जन आचार्य रजनीश थे जो उन दिनों विश्वविद्यालय में दर्शनशास्त्र पढ़ाते थे। लड़कपन था खाया पिया और हम बढ़ लिए…. ।
आज जब ‘कहां गए वे लोग’ कालम लिखते हुए आदरणीय डॉ महेश भाई बहुत याद आए। हां जी, मैं उन्हीं महेश भाई की बात कर रहा हूं जो महात्मा गांधी के निजी सचिव थे, पूर्व सांसद थे, और बहुत सहज सरल व्यक्तित्व के धनी थे। आज भी स्वाधीनता सेनानी स्वर्गीय प्रोफेसर महेश दत्त मिश्र को हरदा के गांधी के रूप में जाना जाता है। पिछले कई वर्षों से मिश्र जी के परिजन उनकी स्मृति में हरदा में व्याख्यान माला आयोजित करते हैं।
महेश दत्त मिश्र का जन्म 1915 में हरदा में हुआ था। उनके पिता का नाम स्वर्गीय पंडित चंद्र गोपाल मिश्र था। उन्होंने बी ए (आनर्स), एम ए किया। उनकी पढ़ाई राधा स्वामी शैक्षणिक संस्थान, दयालबाग, आगरा, बनारस हिंदू विश्वविद्यालय और इलाहाबाद से हुई। जबलपुर विश्वविद्यालय में राजनीति विज्ञान के वरिष्ठ रीडर; पूर्व में सहायक प्रोफेसर, इलाहाबाद विश्वविद्यालय; 1958-59 में शिकागो विश्वविद्यालय के भारतीय सभ्यता पाठ्यक्रम के स्टाफ पर काम किया। 1952-57 में पीएसपी से जुड़े; 1930-32 में एक छात्र के रूप में और 1940 और 1942 में जेल गए; छात्र जीवन से कई वर्षों तक पीसीसी और एआईसीसी के सदस्य रहे। 1952 से 1957 तक वे मध्यप्रदेश विधानसभा में विधायक रहे । सामाजिक गतिविधियाँ: रचनात्मक कार्य, ग्रामीण उत्थान, सांस्कृतिक गतिविधियाँ में बचपन से वे सक्रिय रहे।छात्र जीवन से ही सभी गांधीवादी गतिविधियों स जुड़े रहे। रचनात्मक कार्य, खादी और ग्रामोद्योग, हरिजन उत्थान, हिंदू-मुस्लिम एकता, कृषि और ग्रामीण विकास में वे विशेष रुचि रखते थे। यूरोप, पूर्व के साथ-साथ पश्चिम, अमरीका, मध्य पूर्व देशों की उन्होंने अनेक बार विदेश यात्राएं की थी। वे जीवन भर अविवाहित रहे। प्रारंभिक नागरिक शास्त्र, सामाजिक अध्ययन जैसे अनेक विषयों पर उन्होंने किताबें लिखीं हैं। उन्हें सादर नमन।
साभार – स्व. जय प्रकाश पाण्डेय
416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002 मोबाइल 9977318765
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “मूल्यों का पतन…”।)
‘माणुसकी’ हा शैलजा करोडे यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. साधी, सोपी भाषा, छोटी छोटी वाक्ये, त्यातून आलेली गतिमानता, हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या कथांच्या पोटात काय नाही? त्यात अनुभव कथन आहे. आपले आणि इतरांचेही अनुभव वर्णन यात आहे. यात प्रसंग वर्णन आहे. विचारमंथन आहे. व्यक्तिचित्रण आहे. प्रबोधनही आहे. यातल्या सार्याच कथा संस्कारक्षम आहेत.
डॉ. शैलजा करोडे
लेखिकेला वाटतं, की आजचं युग गतिमान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, इलेक्ट्रिकल उपकरणे, मोबाईल, कॉँप्युटर, फेस बुक, ट्विटर, इंस्टाग्रॅम यामुळे क्रांती झाली. जग हाकेच्या अंतरावर आलं, पण मनाने मैलोगणती दूर गेलं. भ्रमण ध्वनींचे मनोरे शेजारी, पण या हृदयीची रेंज त्या हृदयी मिळेना. फेसबुकवर हाजारो मित्र, फॉलोअर्स असतानाही माणूस एकटाच राहिला. पण नात्यातील, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कमी झाला, हा आशय त्यांच्या अनेक कथांमधून येतो.
लेखिका आपली मते, विचार व्यक्त करते, पण तिचे लेखन आग्रही नाही. तिची भूमिका तडजोडीची आहे. दुसर्या व्यक्तीला समजून घेण्याची आहे.
‘वारी’ ही यातली पहिलीच कथा. लेखिकेने यातून आजोबांचं व्यक्तिचित्र उभं केलय. त्यांची देवपूजा, त्यांचा नेमधर्म, त्यांचा स्वभाव, सुनेला मुलगीच मानणं, त्यांची विठ्ठल भक्ती या तपशीलाबरोबरच त्यांचं माळकरी असणं, दर एकादशीला पायी वारीला जाण्याचं नेम ही माहिती येते. यंदा त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे, त्यांनी वारीला जाऊ नये, असं घरच्यांना वाटतं, पण अजोबा आपला नेम मोडायला तयार नाहीत. म्हणून त्यांच्याबरोबर त्यांची शाळकरी नात मुक्ता आणि त्यांचा थोरला मुलगा सुधाकर जातात. आजोबा वारीत रमतात. आजारी पडतात. डॉक्टर त्यांना घरी परतायला सांगतात. ते ऐकत नाहीत. विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना धन्य धन्य वाटतं. पुढे काय होतं? त्यासाठी करायलाच हवी, ‘वारी’ची वारी.
‘खिडकी’ ही लेखिकेला नवनवीन भावविश्वात घेऊन जाणार्या मैत्रीणीसारखी वाटते. ‘खिडकी’तून समोर, डावी-उजवीकडे दिसणार्या दृश्याचं, रस्त्यावरील वर्दळीचं तपशीलवार, वास्तव वर्णन केलय. एकदा ती खिडकीत बसलेली असताना तिची नात तिथे येते. आजीबरोबर तीही खिडकीत बसते. त्यावेळी खालून एक वरात जात असते. ‘हे काय आहे?’ नात विचारते. ‘वरात’ आजी उत्तर देते. ‘म्हणजे काय? नातीचा प्रश्न. आणि पुढे आजीच्या प्रत्येक उत्तरावर नातीचा प्रश्न तयार असतो. शेवटी आजी निरुत्तर होते. अशीच प्रश्नोत्तरे खालून जाणार्या मोर्चाबद्दल होतात. आजीचे आणि नातीचे हे संवाद इतके बहारदार झाले आहेत, की प्रत्यक्ष वाचूनच त्यातली मजा अनुभवायला हवी. लॉक डाउननंतर मात्र समोरचा वर्दळीचा रस्ता शांत शांत होतो. पण या काळात रस्त्यावरून तुरळकपणे कामासाठी जाणार्या व्यक्तींच्या माणुसकीचेही दर्शन घडल्याचे लेखिका सांगते.
‘श्रीमंती’ ही सुनंदा आणि मानसी या दोन मैत्रिणींची कथा. एका कार्यक्रमासाठी मानसी, सुनंदाच्या गावात आलीय. कार्यक्रमानंतर सुनंदा, मानसीला आग्रहाने आपल्या घरी ठेवून घेते. तिची नातवंडे, ‘आजी… आजी.. ’ म्हणत मानसीच्या मागे लागतात. गोष्टी सांगण्याच आग्रह धरतात. त्यांचं लडिवाळ वागणं मानसीला आनंद देऊन सुखावून जातं. तिला वाटतं, सुनंदा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे, कारण मानसीचा मुलगा, नातवंडे परदेशात आहेत. पण एक दिवस असा उगावतो, की मानसीला जाणवतं, आपल्यालाही सुनंदाच्या श्रीमंतीच्या पंगतीत स्थान मिळालय, ते कसं ? यासाठी ‘श्रीमंती’ ही कथाच वाचायला हवी.
माणुसकी’ ही लेखिकेची गाजलेली कथा. कथानायकाचे वडील वारलेले होते. सोसायटीच्या अपार्टमेंटच्या समूहावर त्यांनी वडलांच्या निधनाचे वृत्त टाकले. त्यावर सगळ्यांचे व्हाट्स अप ग्रूपवरून शोकसंदेश आले. प्रत्यक्ष भेटायला, किंवा अंत्येष्टीसाठी मदत करायला कुणीच आले नाही. अनेकांच्या फ्लॅट्समधे जाऊन त्यांनी अंत्येष्टीसाठी मदत करायची विनंती केली, पण सगळ्यांनी वागवेगळी कारणे सांगत आपण यायला असमर्थ आहोत, असे संगितले. दुपारी बाराच्या सुमाराला वडील गेलेले. रात्रीचे नऊ वाजत आले बाहेर मुसळधार पाऊस, पण अद्याप, अंत्येष्टीची व्यवस्था झाली नव्हती. शेवटी मनाचा निग्रह करून ते समोर भाजी विकणार्या संतोषकडे गेले. त्यांचा कापरा, आर्त स्वर आणि अवरुद्ध शब्द ऐकून संतोषने विचारले, ‘काय झालं?’ त्यांनी वडील गेल्याचे व त्यांची अंत्येष्टी करायला कुणाचीच मदत मिळत नसल्याचे सांगितले. संतोषने त्यांना धीर दिला. मित्रांना फटाफट फोन केले. अंत्येष्टीचं साहित्य घेऊन यायला सांगितलं. त्यांच्या सहकार्याने वडलांची अंत्येष्टी झाली. ते पैसे देऊ लागले, पण संतोषने ते घेतले नाहीत. म्हणाला, ‘तुमचे बाबा, आमचे बी बाबाच की! शेवटी काय असतं दादानू, माणूस मरतो हो, माणुसकी नाही. ’ आणि त्यांना प्रत्यय आला, की या आभासी जगात कुठे तरी माणुसकी अजूनही शिल्लक आहे.
‘भावबंध’मध्ये एका गोसाव्याचं वर्णन आहे. भगवी वस्त्रे घातलेला, कपाळाला, दंडाला भस्म लावलेला, एका हातात कटोरा, दुसर्या हातात मोरपीसाचा झाडू, असा गोसावी आला, की मुले त्याच्या अवती- भवती जमा होत आणि तो मुलांच्या डोक्यावरून मोरपिसाचा झाडू फिरवे. मुलांना गंमत वाटे. असेच भावबंध, दही-ताक विकणार्या सावित्रीशी आणि चिवडा विकणार्या मदनलालशी आहेत. तो मुलांना दिवाळीत चिवडा आणि फटाके देतो, तर आई त्याला फराळाचे देते. ही संग्रहातील एक चांगली कथा आहे. ‘अनोखं वाण’ मधील नायिका कोणतं ’अनोखं वाण’ देते, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं. ‘जनरेशन गॅप’ मधे लेखिका म्हणते, ‘एकमेकांना समजून घेतलं, प्रत्येकाच्या मनाचा आदर केला, नव्या-जुन्याचा मेळ साधला, तर ‘जनरेशन गॅप’ रहाणारच नाही. आपल्या सासुबाईंनी दोन्ही पिढ्यातला सांधा कसा सांधला, याचं सुरेख वर्णन यात केलय. असंच दुसर्याला समजून घेण्याचा भाग ‘पार्सल’ या कथेतही दिसतो, मात्र इथला वाद दोन पिढ्यातला नाही, तर पती-पत्नीमधला आहे. परस्परांबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करताना वाद होतो, तशी तडजोडही दोन्ही बाजूंनी होते. त्यामुळे त्यांच्या चेहर्यावरील तणाव नाहीसा होऊन, त्यांच्या चेहर्यावर हास्य कसे फुलते, हे या कथेत वाचायला मिळेल. ‘श्राद्ध’ कथा करोना काळातली. करोनामुळे सगळीकडे मंदी भाजी विक्रेत्यांसारखे छोटे छोटे व्यवसाय करणारांना जगणंही अवघड होतं. आशा स्थितीत कथानायिका आपल्या वडलांचं ‘श्राद्ध’ कसं वेगळ्या पद्धतीने करते, हे‘श्राद्ध’ कथेत वाचायला मिळतं.
पनिशमेंट, आजी हवीय मला, काकू आई, एक आकाश अवघडलेलं या आणखी काही चांगल्या कथा. खरं तर सगळ्याच कथा वाचनीय आहेत.
या संग्रहात एकूण २० कथा आहेत. कथा वाचताना वाटतं, आपल्या घरात किंवा सभोवती घडणारे प्रसंगच आपण शब्दातून वाचत आहोत. आपले किंवा आपल्या परिचितांचे अनुभव कथांमधून वाचतो आहोत. वाचकाला यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. कधी वाटतं, ‘अरे, आपल्यालाही असंच वाटत होतं की! पुस्तकाच्या सुरूवातीला लेखिकेचा परिचय दिलाय. तो पाहून वाटतं, एवढं सगळं लेखिकेने कधी केलं असेल? लेखिकेचे ९ कथासंग्रह, ४ कविता संग्रह, २ चारोळी संग्रह, ४ कादंबर्या, खानदेशची लोकसंस्कृती व लोकधारा हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहे. हा ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने, लोकसाहित्य एम. ए. भाग १ साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे. या शिवाय विविध वर्तमानपत्रातून सदर लेखन केले आहे. वेगवेगळ्या २२ साहित्य संमेलनातून त्यांना कविता वाचनासाठी निमंत्रित केले गेले आहे. ७-८ कविसंमेलने त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहेत. विविध आशा १३ संस्थांचे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत, तर ३६ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा नामवंत लेखिकेच्या ‘माणुसकी’ या कथासंग्रहाचे चांगले स्वागत होईल, अशी आशा व्यक्त करतानाच, त्यांच्या पुढील लेखनासाठीही शुभेच्छा.
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम विचारणीय लघु कथा – ‘लंबी उम्र का सुख‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 273 ☆
☆ लघुकथा ☆ लंबी उम्र का सुख ☆
भाई हिम्मत लाल 83 के हुए। हिम्मत लाल जी अपने ढंग से ज़िन्दगी जीने के आदी हैं। जो उन्हें पसन्द आता है वही करते हैं। अपने स्वास्थ्य के बारे में बहुत जागरूक रहते हैं। उन्हें गर्व है कि उन्होंने लंबी उम्र पायी।
हिम्मत भाई अपने स्वास्थ्य का बहुत ख़याल रखते हैं। सवेरे उठकर पुल पर टहलने के लिए निकल जाते हैं। वहां लंगड़ा लंगड़ा कर टहलते हुए बूढ़ों को दया की दृष्टि से देखते हैं। अक्सर रुककर उनसे उनकी उम्र पूछते हैं, फिर कहते हैं, ‘मैं 83 का। एकदम फिट हूं।’ फिर उनके चेहरे पर आये ईर्ष्या और बेचारगी के भाव को पढ़कर खुश हो लेते हैं।
घर लौटकर हिम्मत भाई योग करते हैं, उसके बाद च्यवनप्राश के साथ दूध पीते हैं। थोड़ी देर बाद फलों का जूस लेते हैं। कुछ स्वास्थ्य वर्धक दवाएं भी लेते रहते हैं। कपड़ों-लत्तों के मामले में वे अपने को चुस्त रखते हैं। अन्य बूढ़ों की तरह कोई भी कपड़े पहन लेना उन्हें पसन्द नहीं। घर में अक्सर बरमूडा पहन कर रहते हैं। घरवालों को हिदायत है कि उनकी ज़रूरतों का भी उतना ही ख़याल रखा जाए जितना दूसरे सदस्यों की ज़रूरतों का।
शाम को रोज़ वे अपने हमउम्र दोस्तों के साथ किसी के घर या दूकान में बैठक जमाते हैं। दुनिया भर की बातें, हंसी-मज़ाक होता है। टाइम अच्छा कट जाता है।
लेकिन धीरे-धीरे हिम्मत भाई की इस बैठक में गड़बड़ हो रही है। बैठक के सदस्य एक एक कर ग़ायब हो रहे हैं। पता चलता है कि किसी को स्कूटर चलाने की मनाही हो गयी तो कोई घुटने की तकलीफ़ से लाचार हो गया। एक को स्मृति- लोप की शिकायत हो गयी। डर पैदा हो गया कि ऐसा न हो कि घर से निकलें और लौट कर ही न आएं।
रिश्तेदारियों में भी अब दिक्कत होने लगी है। उनके समवयस्क ज़्यादातर रिश्तेदार दुनिया से विदा हो गये हैं और उन घरों में अब बहुओं का राज हो गया है। जिन घरों में बिना रोक-टोक के चले जाते थे वहां अब खांस-खूंस कर जाना पड़ता है। अगली पीढ़ी के लड़के मिलने पर सिर्फ औपचारिकता निभा कर खिसक लेते हैं।
हिम्मत भाई अब शिद्दत से महसूस करते हैं कि उनकी दुनिया छोटी हो रही है। जो चेहरे सामने आते हैं उनमें परिचित कम और अजनबी चेहरे ज़्यादा दिखायी पड़ते हैं।
हिम्मत भाई का लंबी उम्र पाने का गर्व धीरे धीरे छीज रहा है। समझ में आ रहा है कि अपनी बनायी हुई आत्मीय लोगों की दुनिया के बग़ैर जीवन का कोई अर्थ नहीं है। अपने जीने का अर्थ तभी है जब हमें प्रेम करने वाले भी जीवित और स्वस्थ रहें।