मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायगुण – भाग- 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ पायगुण – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

पावसाची झुम्मड लागली होती.अजिता अगदी पूर्ण भिजून गेली.घरून निघताना अजिबात चिन्हनव्हतेपावसाचे आणि अचानकच कोसळायलाच लागला अजिता पूर्ण भिजून गेली. जवळच्या दुकानात शिरली आणि  मग तिला आठवलं, बऱ्याच गोष्टी  संपल्या आहेत की आपल्या. तिने दुकानातून बरीच खरेदी केली. तोपर्यंत पाऊस थांबला आणि अजिता आता हॉस्पिटल मध्ये न जाता तिच्या  क्वार्टर्स वरच गेली. पारुबाईने सांगितलेलेसामान तिने ओट्यावर ठेवले आणि छान चहा करून घ्यावा म्हणून गॅस  जवळ गेली.तेवढ्यात शेजारची मीता आली. अजिता,मला पण टाक हं आल्याचा चहा.कॉटवर बसत मितानेफर्मावले.थांब मी माझ्या रूम मधून चिवडा घेऊन येते.कालच आईने मामा बरोबर पाठवला.मीता चिवडा आणि बर्फी घेऊन आली आणि तिने अजिताच्या कॉटवर बैठक मारली.मस्त झालाय ग चहा अजिता.  चिवडा खा ना!,आईनं तुझ्यासाठी पण  दिलाय. उद्या काय लागलंय ग तुझं शेड्यूल? मला उद्यापासून पूर्ण आठ दिवस  नाईट  इमर्जन्सी आहे.

कठीण आहे रे बाबा.त्या डॉ अभय समोर बोलायची सोय नसते.त्यांनी लावल्या ड्यूट्या की करायच्या. अजिता म्हणाली मला तशी खूप ड्यूटी नाहीये पण मी ऑन कॉल आहे.म्हणजे आलं की नाही इथेच बसणं?चांगली जाणार होते ती बाबांकडे तर आता कुठलं जमायला?कुठून ही  डॉक्टरकी हौसेने पदरात घेतली असं होतं बघ काही वेळा. बघ की,आपल्या वर्गातल्या मुली बीएस्सी एमेस्सी झाल्या आणि मस्त कपडे घालतात, लग्न मुंजी सिनेमे एन्जॉय करतात आणि आपण!

बसलोय  बाळंतपण नाही तर कसल्या कसल्या सर्जऱ्या करत शिकत, सिनियर ची बोलणी खात!’

अजिता वैतागून म्हणाली.मीता हसली आणि म्हणाली,अजू, खरंच असं वाटतंतुला?’अजिता म्हणाली, नाही ग मीता!पण काहीवेळा अति काम पडलं की होते चिडचिड!

मला तर अभिमान आहेच की एवढी  धडपड करून मरमर करून झालोय डॉक्टर,ते काय उगीच? आता हे एमडी धड पदरात पडलं की सुटलो बघ. कालच बघ ना, रात्रभर उभीच्या उभी होते मी! सगळ्या अवघड केसेस!वर त्या  डॉ अभयला  फॉरसेप्स लावताना बोलावलं तर म्हणाले”,एमडी होणार ना?दर वेळी लोकाला बोलावणार का स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये? लावा बघू!मी आहे मागे उभा.पोरी  बाकी बावळट आणि घाबरटच.’इतका राग आला होता ना!पण शिकवलं मस्त बाकी!किती हुशार रजिस्टार आहे ग तो! मला नाही वाटत तो इथेच थांबेल.नक्की जाणार बघ कुठल्या कुठे!’तोंड मात्र आहे   फाटकं.   कद्धीही चांगलं म्हणत नाही की शाबासकी देत नाही!’दोघी हसल्या आणि मीता गेली.  अजिताची लास्ट टर्म होती एमडी ची. मीता आणि अजिता  अगदी घट्ट मैत्रिणी. दोघीही  डॉक्टर झाल्या आणि सुदैवाने एमडीलाही ऍडमिशन मिळाली ती एकाच हॉस्पिटल मध्ये. मीता म्हणाली मी  नाशिकला जाणार आणि तिकडे माझ्या मावशीच्या हॉस्पिटलला अनुभव घेईन.तिचं मोठं  हॉस्पिटल आहे आणि खूप गर्दी असते .मला खूप मिळेल तिकडे शिकायला’ अजिता म्हणाली,माझं काहीच नक्की नाही.आमच्या घरात डॉक्टरची बॅक ग्राउंड पण नाही.आधी मी कुठेतरी नोकरी करीन, मग बघूया .एमडी झाल्याबरोबर अजिताला लगेच मोठ्या हॉस्पिटल मध्ये नोकरीही मिळाली आणि तिचं पॅकेज सुद्धा छान होतं. अजिता, आता लग्नाचं बघूयाना?घालूया ना नाव एखाद्या चांगल्या संस्थेत? आई नं अजिताला विचारलं.’हो आईमाझी हरकत नाही ,पण शक्यतो डॉक्टरच बघितला तर ते पूरक होतं एकमेकांना.’ आई नं अजिताचं नाव एका चांगल्या विवाह मंडळात घातलं. थोड्याच दिवसात अजिताला बघायला योगेश  आपटे आला.  छान होता मुलगा. मंडळाकडूनच स्थळ सुचवलं गेलं होतं आणि पत्रिकाही चांगली जुळत होती. योगेश   फिजिशियन होता आणिचांगला जम बसला होता त्याचा. दोघांना एकमेक पसंत पडले आणि अजिताचं योगेशशी लग्न ठरलं.आई बाबांनी छान साखरपुडा करून दिला .सगळे खूष होते अगदी. साखरपुडा झाल्यावर पंधरा दिवसात योगेशच्या वडिलांना  हार्ट अटॅक आला.अजिताने आणि योगेशने धावपळ करून त्यांना ऍडमिट केले आणि अजिता तर त्याच हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असल्याने तिने खूप  काळजी घेतली  त्यांची. त्यांची बायपास यशस्वी पार पडली आणि ते सुखरूप घरी आले.सगळ्याना  हायसं झालं. योगेशची धाकटी बहीण सीमा दिल्लीला होती.

तिला नुकतेच दिवस गेले होते.त्यातच योगेशचं लग्न  खूप आनंद झाला होता.अचानकच दिल्लीहून फोन आला,सीमाला अचानकच रक्तस्त्राव सुरू झाला आणि तो गर्भ टिकू शकला नाही.  सगळ्याना वाईट वाटलं.

 एक दिवस, योगेशच्याआई सुषमा बाई अजिताच्या घरी अचानकच आल्या.इकडंच तिकडंच बोलून झालं.अजिताच्या आईनं विचारलं,’आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी ना?आपण कार्यालय कोणते बघायला जाऊया?तुमचा काय विचार आहे?मी इतक्यात तुम्हाला फोन करणारच होते.’ 

योगेशच्या आई म्हणाल्या,’हे बघा ! हे लग्न करू नये असं वाटतं आम्हाला. साखरपुडा झाला आणि लगेचच दोन वाईट घटना घडल्या आमच्या घरात! तुमचा विश्वास नसेल, पण माझा आहे.अजिताचा पायगुण म्हणा हवं तर पण हे घडलं खरं , हो ना?तर आता आणखी नको विषाची परीक्षा घ्यायला.आपण इथंच  थांबवू हे सगळं!  “

अजिताच्या आईला हे ऐकून तर शॉकच बसला.  “ अहो हे काय बोलता? असं कुठं असतं का?होणाऱ्या गोष्टी होत असतात अहो ! इतकी शिकलेली मुलं आपली.त्यांचा तरी विश्वास बसेल का असल्या शकुन अपशकुन आणि  पायगुण असल्या गोष्टीवर?योगेशला विचारलंय का तुम्ही? 

“ नाही ! त्या मुलांना काय समजतंय.पण मलाच आता नको वाटतंय हे लग्न !” त्या निघूनच गेल्या आणि अजिताच्या आईवडिलांच्या डोक्यात प्रश्नाचं  मोहोळ उठलं. आता काय करावं हा यक्षप्रश्न त्यांना पडला आणि अजिता हे सगळं कसं घेईल हे त्यांना समजत नव्हते.रात्रीउशिराअजिता हॉस्पिटल मधून घरीआली.सकाळी बघू  काय ते असं म्हणत आईबाबा झोपायला गेले. सकाळी हा विषय अजिताजवळ त्यांनी काढला.’ हो का?मला हे काहीच माहीत नाही.मला योगेश भेटलाय कुठं दोन दिवसात?आम्ही खूप बिझी आहोत ग आमच्या कामात!पण आज भेटूआम्ही!आई,तू उगीच पॅनिक नको होऊ! बघूया तरी काय होतं ते. तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही.मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते!,उगीच नको रडत बसू आई.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विचार तर कराल ?… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विचार तर कराल ? ☆ श्री सुनील देशपांडे

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.त्यामुळे आपण कोण आहोत हे दुसर्यांना सांगण्याची गरज नाही, फक्त चांगले कर्म करत रहा.

वरील मजकूर मला व्हाट्सअप वर आला होता. अशा प्रकारचे सुविचार अनेक येतात.  या सारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगावेसे वाटते. वस्तुतः चंदनाचे झाड हे लक्षात येत नाही.  गावाकडे आमच्या बागेत काही चंदनाची झाडे उगवली होती. परंतु आम्हाला ती झाडे चंदनाची आहेत हे समजलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला हे झाड चंदनाचे आहे हे सांगितले तेव्हा समजले. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्याचा गवगवा होऊन चोरीला जाण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली म्हणून गावाकडच्यांनी ती विकून टाकली. घरात चंदनाचे खोड असेल तर घरात त्याचा सुगंध पसरलेला आम्ही तरी कधी अनुभवला नाही. पूर्वी पूजेसाठी चंदनाचे खोड प्रत्येकाच्या घरी असायचं. चंदनाचे खोड जेव्हा उगाळले जाते तेव्हा त्यातून सुगंध पसरतो त्यामुळे चंदनाला, कुणीतरी हे चंदन आहे हे सांगावेच लागते. आमच्या गावाकडचे घर विकल्यानंतर तेथील सामान देऊन टाकणे व  विकून टाकणे ही प्रोसेस चालू असताना चंदनाचे खोड हे वेस्टेज मध्ये टाकले गेले होते. कोणीतरी हे चंदनाचे खोड आहे म्हणून उचलून आणले.  हिरा सुद्धा पैलू पाडल्याशिवाय हिरा आहे हे कुणालाही समजत नाही. तसे पाहता पैलू पाडल्यानंतर सुद्धा खरा हिरा आणि खोटा हिरा हे कोणाला समजते? 

हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता जो घणी, तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आहे.  त्यामुळे अज्ञानी किंवा फारसा विचार न करणाऱ्या लोकांना एखादा चुकीचा मुद्दा सुद्धा पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या मजकुरांचा किंवा चुकीच्या दृष्टांतांचा उपयोग केला जातो.  लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दृष्टांतांची परंपरा कीर्तनकारांनी फार पूर्वीपासून आपल्या समाजात रुजवली आहे. कीर्तनकाराला स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावयाचे असतात. परंतु ते दृष्टांत किती योग्य आहेत याचा विचार केला जात नाही. फारसा विचार न करणाऱ्या लोकांसमोर अशा दृष्टांतांचा उपयोग होतो.‌ सध्या व्हाट्सअप वर असे दृष्टांत देऊन एखादी चुकीची गोष्ट सुद्धा पटवून देण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोणतेही उदाहरण किंवा दृष्टांत याबाबत आपण सजग पणे आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे. 

कुणीतरी गुड मॉर्निंग साठी असे काहीही सुविचार व्यावसायिकपणे तयार करून पाठवतात. ज्याला खरोखरीचा तर्क लावून तपासून पाहिले तर तो विचार योग्य आहे असे वाटत नाही.  परंतु कट पेस्ट संस्कृती आणि आलेले फॉरवर्ड करा विचार करू नका. या प्रवृत्तीमुळे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला उपयोग काही लोक करून घेतात. त्यामुळे अविचाराने फॉरवर्ड करणे किंवा आला मजकूर की कट पेस्ट करणे ही सवय चांगली नाही. या गोष्टी शक्यतो टाळाव्यात जी गोष्ट विचारपूर्वक आपल्याला पटली असेल, विचारपूर्वक म्हणजे खरोखरच त्यावर विचार करून मान्य झाली असेल तरच ती पुढे पाठवावी. ही सवय स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीने करावे आणि दुसऱ्याचा विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा जे फॉरवर्ड कराल तो तुमचा विचार असला पाहिजे. निदान तुम्हाला सर्वतोपरी विचार करून पटलेला तरी असला पाहिजे.  तो मान्य  असला पाहिजे.  ‘फॉरवर्ड ॲज रिसिव्हड’ अशा पद्धतीने करणे टाळावे, नव्हे, करूच नये!

पहा जमते का? आपण सर्वच हे जमवूया.  अर्थात आपणास विचार करायची सवय असेल तर! नसेल तर लावून घ्यायला काही हरकत आहे का? सुशिक्षित आहात ना? शिक्षित नसला तरी सुविचारी तरी आहात ना? करा करा ..  प्रयत्न करा माझ्याबरोबर ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता.लंडनमध्ये रहायचा. असाच एकदा अमेरिकेत गेला होता. न्युयॉर्कमध्ये.

रस्ता ओलांडत होता..आणि त्याला एका गाडीची धडक बसली.

एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमीट केलं.ही बातमी सगळीकडे पसरली.वेगवेगळ्या दैनिकाचे..मॅगझिन्सचे रिपोर्टर हॉस्पिटल बाहेर जमले‌.

पण कोणाशीही बोलण्यास त्याने नकार दिला.आपल्या या अपघातामध्ये बाहेर किती औत्सुक्य आहे हे त्याला उमगलं.त्याने ठरवलं.यावर आपणच लिहायचं.मग त्यानं त्यावर एक लेख तयार केला.’कॉलिअर्स’ या दैनिकाने तो तिथल्या तिथे विकत घेतला.चक्क तीन हजार डॉलर्सला.

ही गोष्ट शंभर वर्षापुर्वीची.त्याचं सगळं आयुष्यच भन्नाट.सुरुवातीच्या काळात लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यानं ठरवलं.. यापुढे आजन्म उपजीविका करायची ती फक्त लेखनावरच.

लेखनासाठी शांतता लाभावी म्हणून त्यानं चक्क पाचशे एकर जमीन खरेदी केली.त्यात एक गढी उभारली.एक सुसज्ज अभ्यासिका बनवली.

त्याचा दिनक्रम विलक्षणच.सकाळी आठ वाजता उठल्यावर तासभर तो दैनिकांचं वाचन करत असे.त्यानं एक उभं डेस्क बनवलं होतं.तिथे उभं राहून तो तोंडी मजकूर सांगायचा.तो जरी लेखक होता,तरी आयुष्यात त्याने हातात लेखणी धरली नाही.त्यानं सांगितलेला मजकुर दोन टायपिस्ट उतरुन घेत.सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात साधारण अडीच हजार शब्दांचं लेखन झालं पाहिजे हा त्यांचा दंडक.

दुपारी दोन ही त्याची स्नानाची वेळ.तो एक उत्तम वक्ता देखील होता.स्नानाच्या वेळी तो मोठ्या आवाजात भाषणाचा सराव करत असे.यावेळी कधी त्याला उत्तम वाक्य सुचायची.तो ती मोठ्या आवाजात उच्चारायचा.त्याच्या टायपिस्ट बाहेर उभ्याच असतं.लगेचच त्या ती वाक्ये टिपून घेत.

त्यानंतर मग भोजन.जेवणाच्या आधी आणि जेवण करताना उत्तम मद्याचे प्याले त्याच्या टेबलवर असत.व्यवस्थित तब्बेतीत मद्यपान..साग्रसंगीत भोजन..आणि मग वामकुक्षी.

वामकुक्षीबद्दल त्याचे विचार अफलातून होते. तो म्हणतो… 

“एक तासाच्या शांत वामकुक्षी मुळे आपण एका दिवसाचे दोन प्रसन्न दिवस करु शकतो.डुलकी काढल्यानंतर चित्त कसं टवटवीत होतं.ज्याला आयुष्यात वेळ वाचवुन मोठं काम करायचं आहे..त्यानं वामकुक्षीची सुखद सवय लावून घ्यावी “.

दुपारी चार ते रात्री दहापर्यंत तो लेखनाची संबंध नसलेलं राजकीय काम करत असे.रात्री दहा ते पहाटे तीन ही वेळ लिहीण्याची.. म्हणजे मजकूर सांगण्याची.दोन टायपिस्ट पुन्हा एकदा त्याच्या मुखातून येणारे शब्द टिपुन घेण्यासाठी सरसावुन बसत.

वयाच्या पन्नाशीत असतांना त्याला आपल्यातल्या एका वेगळ्या गुणांचा शोध लागला.आपल्या मुलाला चित्रकला शिकवत होता तो.त्याच्या लक्षात आलं..आपण चित्रही छान काढु शकतो.

मग त्यासाठी एक नवा स्टुडिओ उभा केला.त्याच्या कुंचल्यातून शेकडो रंगीत अप्रतिम चित्रे अवतरली.

साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारा तो एकमेव राजकीय नेता होता.जगातील सत्तावीस विद्यापिठांनी त्याला सन्माननीय पदव्या अर्पण केल्या.त्याच्या भाषणांच्या रेकॉर्डस् निघाल्या.रॉयल ॲकेडमीचा चित्रकार म्हणून कलावंतांच्या जगातला सर्वोच्च सन्मान त्याला मिळाला.उत्तमोत्तम मद्याचे महासागर त्याच्या घशाखाली उतरले.लाखो चिरुटांची त्यानं राख केली.

पुर्वायुष्यात त्यानं लष्करी शिक्षण घेतलं होतं.एक जिगरबाज योद्धा म्हणुनही त्याची ती कारकीर्द गाजली.सतत साठ वर्षे तो इंग्लंडच्या संसदेत होता.. आणि तरीही नीतीवान होता‌.. काठोकाठ चारित्र्य संपन्न होता.आजन्म त्याने सरस्वतीची साधना केली.

आपल्या कुटुंबावर अपार प्रेम करणारा..लखलखीत जीवन जगणारा तो म्हणजे …. 

इंग्लंडचे महाप्रतापी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिली भारतीय रेल्वे ☆ श्री प्रसाद जोग

१६ एप्रिल,१८५३ रोजी मुंबई ते ठाणे या ३४ किलोमीटर  मार्गावर १४ डब्यांची पहिली रेल्वे गाडी चालवली गेली. आणि भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरवात झाली. 

ही गाडी ओढण्यासाठी साहिब, सिंध आणि सुलतान या नावाची तीन वाफेची इंजिने जोडली होती.या गाडीच्या पहिल्या वहिल्या प्रवासासाठी अख्ख्या भारतातून ४०० मान्यवर मुंबईला आले होते. या गाडीला मानवंदना देण्यासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.

सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या  ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना १८४३ साली केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला.तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.

१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या दिवसासाठी मोठमोठे साहेब, स्थानिक लोक उपस्थित होते. १४ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद लोकांना मिळाला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली,जज्ज चार्लस् जॅक्सन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती.  

आणि दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे दिसत  होते. काळे पोषाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क पुढे जाऊ लागली. लोक बोलू लागले की, आपण पुराणकाळातल्या अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रज म्हणजे देवाचा अवतार,अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग,शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच,पण गायी, बैल भेदरले आणि कुत्री पिसाळल्यासारखी  भुंकू लागली .एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा लोकांना चमत्कार  वाटत होता.

सामान्य माणसे आगगाडीमध्ये बसायला घाबरायची.त्यांची भीती घालवण्यासाठी सामान्य नागरीकांनी प्रवास करावा म्हणून  प्रवास करणाऱ्याला १ रु. बक्षीस देण्यात येईल हे जाहीर केले आणि लोक रेल्वेप्रवास करू लागले.

बोरीबंदर ते-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि दुपारी ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्या काळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटांनी गाडी पुन्हा बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली.

असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला देवत्व  बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, ‘चाक्या म्हसोबा’. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.

काळ बदलला तसे रेल्वेचे रूप बदलत गेले. एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्याचे साधन असलेल्या रेल्वेने  ऐश आराम  करण्यासाठी सुद्धा रेल्वे सुरु केल्या. सध्या भारतात अश्या ७  खास गाड्या चालवल्या जातात

१) महाराजा एक्सप्रेस

२) पॅलेस ऑन व्हील्स

३) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स

४) दि  गोल्डन  चॅरिओट

५) डेक्कन ओडिसी  

६.रॉयल ओरियंत ट्रेन

*७.फेयरी क्वीन एक्सप्रेस

स्वप्नवत वाटणारा जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग  हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.

आता सुपर फास्ट रेल्वेचा जमाना आला. त्यातूनच राजधानी एक्सप्रेस,शताब्दी एक्सप्रेस या सुपरफास्ट गाड्या सुरु झाल्या. आता वंदे भारत या संपूर्ण भारतीय बनावटीच्या आधुनिक रेल्वे  विविध मार्गावरून धावू लागल्या आहेत. कोलकात्यात हुगळी नदीखालून बोगदा निर्माण करून पाण्याखालून देखील भारतीय रेल्वे धावू लागली आहे. येत्या काही काळात बुलेट ट्रेन देखील सुरु होत आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना  देखील या रेल्वेची भुरळ पडली, त्यांचे निरीक्षण देखील अफलातून, त्यातून त्यांनी ‘ काही अप्स आणि काही डाऊन ‘ ही भन्नाट गोष्ट लिहिली.

रेल्वे सुरु झाली आणि त्याची मोहिनी नंतर सुरु झालेल्या चित्रपट सृष्टीला पडली नसती तर नवलच.कितीतरी चित्रपटांच्या कथा रेल्वेला जोडल्या गेल्या. असंख्य गाणी रेल्वेवर लिहिली गेली .

मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न उरी बाळगले होते , त्यासाठी त्याचा पाठपुरावा करत होते आणि शेवटी सगळ्या आडचणींवर मात करत कोकण रेल्वे सुरु झाली आणि या  कोकण गाडीवर गाणे देखील लिहिले गेले.

आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी 

भारतीय रेल्वेने त्यांचे गाणे तयार केले, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे.

१७० वर्षाच्या इतिहासात दिवसेंदिवस रूप बदलणाऱ्या भारतीय रेल्वेच्या महाकाय जाळ्याला  सलाम ,सलाम,सलाम !!  .

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हे साले मित्र सगळे असेच असतात,

चिडवून

सतावून

जीव 

नकोसा करतात,

तरीही नेहमी

हवेसेच

वाटतात….

 

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

‘आयटम सही है’

म्हणून

चिडवतात,

लग्नानंतर

तिलाच

आदराने

‘वहिनी’

अशी हाक मारतात.

हे साले मित्र सगळे असेच असतात….

 

जेवताना एकमेकांच्या डब्यांवर

सगळ्यांचीच

नजर असते,

खास पदार्थ

सर्वांना पुरेल ,

याची मात्र

खात्री नसते.

पण…

एखाद्या दिवशी डबा नाही आणला,

तरी आपलंच ताट

इतरांपेक्षा जास्त भरतं .

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

नाक्यावरती गप्पा मारताना..

तीन में पाँच –

बिस्किट & चहाची अशी ऑर्डर सुटते,

बिल भरण्याची वेळ

आली की सर्वांचीच

पांगापांग

होते.

 

मात्र

अचानक

कधी बाबांना admit करावे

लागते,

“आहोत आम्ही पाठीशी,” म्हणत

advance

नकळत भरला जातो.

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

अवचित

एखादा प्रसंग ओढवला तर,

सख्खे

नातेवाईकही

पाठ

फिरवतात,

अशावेळी,

छळणारे हेच

मित्र

पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,

रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते

श्रेष्ठ ठरवितात.

हे साले मित्र सगळे असेच असतात!

चिडवून

सतावून जीव

नकोसा करतात.

तरीही नेहमी हवेसेच

वाटतात…..

 

जी गोष्ट

आई वडिलांना

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

शिक्षकांना

माहीत नसते

ती मित्राला

 माहीत असते..

 

जी गोष्ट

 गर्ल फ्रेंडला

माहीत नसते

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

बायकोला

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

आई-वडिलांचं,

 एवढंच काय पण बायकोचंसुद्धा

 उष्टं खाताना

कधी कधी मन संकोच करतं

पण मित्राचं उष्टं मात्र बिनधास्त चालतं …

 

मित्रांवर जळलो असेल मनातून.

खरं आहे,

पण …

 

माझ्या पिंडीला

 कावळा कसा शिवेल,

 हे फक्त

मित्रालाच

 माहीत असतं.

 

 

शेवटी कोणी रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे

डोळ्यात पाणी काढेल,

 हे नक्की.

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 238 ☆ कहानी – ‘अंत्येष्टि’ ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कहानी – ‘अंत्येष्टि’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 238 ☆

☆ कहानी – अंत्येष्टि 

अम्माँ बड़ी शान्ति से चली गयीं। रात को माला टारते टारते सोयीं और सबेरे माला पकड़े शान्त सोयी मिलीं। गड़बड़ इसलिए लगी कि साढ़े पाँच बजे बिस्तर छोड़ देने वाली अम्माँ उस दिन सात बजे तक भी हिली- डुली नहीं।

अम्माँ का छोटा बेटा महेन्द्र बातूनी है। हर आने वाले को कातर स्वर में बता रहा है, ‘क्या बतायें भैया, बिना बोले-बताये चली गयीं। न किसी को तकलीफ दी, न किसी से सेवा करायी। पुन्यातमा थीं, इसीलिए ऐसे चली गयीं। बस अब तो यही मनाते हैं कि उनका आसिरबाद हम पर बना रहे।’

अम्माँ अपने पुश्तैनी मकान में महेन्द्र के साथ रहती थीं। महेन्द्र की कस्बे में जनरल गुड्स की दूकान थी। बड़े वीरेन्द्र और मँझले नरेन्द्र नौकरी पर बाहर थे। दो बेटियाँ शीला और मीना भी कस्बे से बाहर अपने-अपने घर में थीं। सन्तानों में शीला दूसरे नंबर पर और मीना चौथे नंबर की थी। पति की मृत्यु के बाद अम्माँ का ज़्यादातर वक्त पूजा-पाठ में ही गुज़रता था। घर छोड़कर कहीं ज़्यादा दिन रहना उन्हें सुहाता नहीं था। इसीलिए दोनों बड़े बेटों के घर में भी वे ज़्यादा टिकती नहीं थीं। कहती थीं, ‘यहाँ तो दुआरे पर खड़े हो जाओ तो घंटा आधा-घंटा बतकहाव हो जाता है। दूसरी जगह अजनबियों के सामने मुँह खोलना मुश्किल हो जाता है। पता नहीं किस बात पर बेटे-बहू का मुँह फूल जाए। इसलिए अपने घर से अच्छी कोई जगह नहीं।’

अम्माँ के पति दूरदर्शी थे। कस्बे से तीन चार किलोमीटर दूर करीब पन्द्रह एकड़ ज़मीन अम्माँ के नाम कर गये थे। कहते थे, ‘मैं नहीं चाहता कि मेरे न रहने पर तुम्हें बेटों के आगे हाथ फैलाना पड़े। लेकिन सँभल कर रहना। समय खराब है। किसी के कहने पर बिना समझे-बूझे कोई लिखा-पढ़ी मत करना। जायदाद साधु-सन्तों का भी दिमाग खराब कर देती है।’

अम्माँ की उम्र बढ़ने के साथ बेटे चिन्तित रहने लगे थे, खासकर बड़े वीरेन्द्र। पन्द्रह सोलह साल पहले उत्तराधिकार कानून में संशोधन हो गया है। अब पिता-माता की संपत्ति में बेटियाँ बराबर की हकदार हो गयी हैं। वीरेन्द्र नये कानून पर दाँत पीसते हैं। कहते हैं यह नया कानून परिवारों की समरसता को खंड-खंड कर देगा।

अम्माँ से इस संबंध में कुछ कह पाना मुश्किल था। उनके कान तक यह बात पहुँच चुकी थी कि लड़कियों को अब संपत्ति में हक मिल गया है और वे बेटियों को उनके हक से वंचित करने के बारे में सोच भी नहीं सकती थीं। वीरेन्द्र दोनों छोटे भाइयों तक अपनी पीड़ा पहुँचा चुके थे और उधर भी लालच का बीजारोपण हो चुका था। अब बहनें भाइयों की नज़र में प्रतिद्वन्द्वी बन गयी थीं। लेकिन बहनें अपने भाइयों की मानसिकता में हो रहे परिवर्तनों से बेखबर थीं।

दिन गुज़रने के साथ भाइयों की बेकली बढ़ रही थी। एक ही रास्ता था कि अम्माँ बेटों के नाम संपत्ति का वसीयतनामा कर दें, लेकिन अम्माँ से धोखे में कोई काम करा लेना मुश्किल था। कहीं दस्तखत करने के मामले में वे बड़ी सतर्क थीं। कागज़ को खुद पढ़ने की कोशिश करती थीं। मन नहीं भरता था तो पति के दोस्त गोकुल प्रसाद से पूछने की बात करती थीं। गोकुल प्रसाद तीनों भाइयों को फूटी आँख नहीं सुहाते थे क्योंकि वे खरे आदमी थे। स्वर्गीय मित्र की पत्नी को धोखा देना वे पाप समझते थे।

बेटों की इसी ऊहापोह के बीच में अम्माँ अचानक चल बसीं। सब बेटे बेटियों के जुटते जुटते शाम हो गयी, इसलिए अम्माँ की अन्तिम यात्रा दूसरे दिन के लिए टल गयी। जैसा कि स्वाभाविक है, बेटियाँ अम्माँ के अचानक चले जाने से बहुत दुखी थीं। अमूमन बेटियों का माँ-बाप से लगाव  ताज़िन्दगी रहता है और उनके लिए रिश्तों की अहमियत ज़मीन- ज़ायदाद से ज़्यादा होती है। बेटियाँ किसी भी कीमत पर आजीवन मायके से जुड़ी रहना चाहती हैं।

बेटियाँ दुख में डूबी थीं लेकिन उनके भाइयों में कुछ अजीब सी बेचैनी थी, जो दूसरों की नज़र में अम्माँ के विछोह के कारण हो सकती थी। बड़े वीरेन्द्र इधर-उधर घूम कर कोने में पड़ी कुर्सी पर बैठकर बार-बार जैसे गहरी सोच में डूब जाते थे। कोई आवाज़ लगाता तो जैसे नींद से जागते। दोनों छोटे भाई भी उन्हीं के आसपास मँडराते थे। बार-बार आँखें मिलतीं जैसे किसी बात पर कोई सहमति बन रही हो।

रात को ग्यारह बजे बड़े भैया ने सबसे कहा, ‘अब सब लोग जाकर आराम कर लो। अब रोने धोने से क्या फायदा? अपनी तबियत मत खराब करो। हम तीनों भाई अम्माँ के पास बैठे हैं।’

बड़े भैया ने सबको जबरन अम्माँ के कमरे से बाहर कर दिया। अब उस कमरे में सन्नाटा था। नींद की ज़रूरत सबको थी, अन्यथा सुबह का काम आगे कैसे बढ़ेगा?

पहाड़ सी रात कट गयी और भोर हो गयी। अम्माँ की बेटियों को चैन कहाँ? हाथ-मुँह धो कर दोनों अम्माँ के कमरे में पहुँचीं। अब अम्माँ के दर्शन थोड़ी देर और होंगे। जन्मदायिनी और सन्तान के सुख के लिए हर मुसीबत झेलने वाली ममतामयी माँ का प्यारा मुख हमेशा के लिए लोप हो जाएगा।

अम्माँ के शरीर पर करुण दृष्टि फेरती शीला अचानक चौंकी। अम्माँ के बाएँ हाथ का अँगूठा नीला था, जैसे किसी ने स्याही लगायी हो। पास ही एक कपड़े का गीला टुकड़ा पड़ा था। उसमें भी स्याही लगी थी, जैसे अँगूठे को उससे पोंछा गया हो। शीला ने मीना का ध्यान उस तरफ खींचा। दोनों परेशान होकर बड़े भाई के पास दौड़ीं। वीरेन्द्र आये, चिथड़े को उठाकर हाथ में दबा लिया और बोले, ‘कुछ नहीं है। रात भर ज़मीन पर सोयी हैं तो अँगूठा नीला पड़ गया है। फालतू बातों में वक्त बर्बाद मत करो। आगे की तैयारी करो।’

उन्होंने अम्माँ का कपड़ा खींच कर बायाँ हाथ ढक दिया, किन्तु दोनों बहनों के मन में यह बात बराबर घुमड़ती रही। कुछ ठीक ठीक समझ में नहीं आ रहा था।

अन्ततः अम्माँ अपने घर-द्वार का मोह छोड़कर रुख़सत हो गयीं। सचमुच दुखी तो बेटियाँ ही थीं। बेटे किसी और उधेड़-बुन में लगे थे।

सभी बेटे-बेटियाँ तेरहीं तक वहाँ रहे। दोनों बहनों के ज़ेहन में लगातार अम्माँ का नीला अँगूठा कौंधता था। तीनों भाई उनसे नज़र बचाते फिरते थे। ऊपर से मिठास थी, लेकिन भीतर कुछ गड़बड़ था।

तेरहीं के दूसरे दिन तीनों भाई सकुचते हुए बहनों के पास पहुँचे। बड़े बोले, ‘छोटे ने बताया है कि उसे अम्माँ की अलमारी में वसीयतनामा मिला है जिसमें उनकी जायदाद हम तीनों भाइयों में बाँटी गयी है। हम तो चाहते थे कि उनकी जायदाद में सबका हिस्सा हो, लेकिन जैसी उनकी मर्जी। उनकी इच्छा के हिसाब से चलना पड़ेगा। हमने छोटे से कहा है कि सबको फोटोकॉपी निकाल कर दे दे। किसी को शिकायत न हो।’

बहनों ने सुना तो भौंचक्की रह गयीं। बड़ी ने पूछा, ‘कहांँ है वसीयतनामा?’

छोटे ने दूर से वसीयतनामा दिखाया, कहा, ‘यह अम्माँ का अँगूठा लगा है। दो गवाहों के दस्कत हैं।’

बड़ी ने पूछा, ‘किसके दस्कत हैं?’

जवाब मिला, ‘गनेश और पुरसोत्तम के दस्कत हैं। उनके सामने ही अँगूठा लगाया गया।’

गनेश और पुरुषोत्तम छोटे के लँगोटिया यार थे।

छोटी बहन बोली, ‘लेकिन अम्माँ तो दस्कत कर लेती थीं। फिर अँगूठा क्यों लगवाना पड़ा?’

छोटा हाथ उठाकर बोला, ‘हम बताते हैं। एक-डेढ़ महीने से अम्माँ के हाथ काँपने लगे थे। बहुत कमजोर हो गयी थीं। बर्तन उठाती थीं तो छूट जाता था। दस्कत करने में दिक्कत होती थी। इसलिए अँगूठा लगाना पड़ा।’

बड़ी बोली, ‘इन गवाहों को बुलवाओ। मुझे कुछ पूछना है।’

छोटा, ‘मैं देखता हूँ’ कहकर ग़ायब हो गया। दोनों बहने संज्ञाशून्य वहाँ बैठी रहीं। आधे घंटे बाद छोटा लौटकर बोला, ‘वे दोनों एक शादी में बाहर गये हैं। आएँगे तो मैं आपसे फोन पर बात करा दूँगा। लेकिन मैं आपको बताता हूँ कहीं कोई गड़बड़ नहीं है।’

बड़ी देर तक चुप रहने के बाद अचानक शीला बड़े भाई के सामने फट पड़ी— ‘दादा, आपने यह सब प्रपंच क्यों किया? हमें जमीन जायदाद का लालच नहीं है। आप कहते तो हम वैसे ही लिख कर दे देते।’

सुनकर बड़े भैया भिन्ना गये। क्रोध में बोले, ‘मैंने क्या किया है? मुझे तो पता भी नहीं था कि अम्माँ क्या लिख गयी हैं। मैं परपंच क्यों करूँगा? मुझ पर इलजाम लगाने की जरूरत नहीं है।’

वे फनफनाते हुए बाहर निकल गये।

शीला के पति सास की ग़मी में नहीं आ सके थे। दिल के मरीज़ थे। लेकिन फोन करके पत्नी से हालचाल ले लेते थे। उस दिन उनका फोन आया, ‘सब ठीक-ठाक निपट गया?’

उनकी पत्नी ने जवाब दिया, ‘सब ठीक से हो गया। एक अंत्येष्टि तेरह दिन पहले हुई थी, एक आज हो गयी।’

पति घबरा कर बोले, ‘कौन चला गया?’

पत्नी ने जवाब दिया, ‘कोई नहीं गया। उस दिन आदमी की अंत्येष्टि हुई थी, आज रिश्तों की हो गयी।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 237 – समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 237 ☆ समुद्र मंथन ?

स्वर्ग की स्थिति ऐसी हो चुकी थी जैसे पतझड़ में वन की। सारा ऐश्वर्य जाता रहा। महर्षि दुर्वासा के श्राप से अकल्पित घट चुका था। निराश देवता भगवान विष्णु के पास पहुँचे।  भगवान ने समुद्र की थाह लेने का सुझाव दिया। समुद्र में छिपे रत्नों की ओर संकेत किया। तय हुआ कि सुर-असुर मिलकर समुद्र मथेंगे।

मदरांचल पर्वत की मथानी बनी और नागराज वासुकि बने नेती। मंथन आरम्भ हुआ। ज्यों-ज्यों गति बढ़ी, घर्षण बढ़ा, कल्पनातीत घटने की संभावना और आशंका भी बढ़ी।

मंथन के चरम पर अंधेरा छाने लगा और जो पहला पदार्थ बाहर निकला, वह था, कालकूट विष। ऐसा घोर हलाहल जिसके दर्शन भर से मृत्यु का आभास हो। जिसका वास नासिका तक पहुँच जाए तो श्वास बंद पड़ने में समय न लगे। हलाहल से उपजे हाहाकार का समाधान किया महादेव ने और कालकूट को अपने कंठ में वरण कर लिया। जगत की देह नीली पड़ने से बचाने  के लिए शिव, नीलकंठ हो गए।

समुद्र मंथन में कुल चौदह रत्न प्राप्त हुए। संहारक कालकूट के बाद पयस्विनी कामधेनु, मन की गति से दौड़ सकनेवाला उच्चैश्रवा अश्व, विवेक का स्वामी ऐरावत हाथी, विकारहर्ता कौस्तुभ मणि, सर्व फलदायी कल्पवृक्ष, अप्सरा रंभा, ऐश्वर्य की देवी लक्ष्मी, मदिरा की जननी वारुणी, शीतल प्रभा का स्वामी चंद्रमा, श्रांत को विश्रांति देनेवाला पारिजात, अनहद नाद का पांचजन्य शंख, आधि-व्याधि के चिकित्सक भगवान धन्वंतरि और उनके हाथों में अमृत कलश।

अमृत पाने के लिए दोनों पक्षों में तलवारें खिंच गईं। अंतत: नारायण को मोहिनी का रूप धारण कर दैत्यों को भरमाना पड़ा और अराजकता शाश्वत नहीं हो पाई।

समुद्र मंथन की फलश्रुति के क्रम पर विचार करें। हलाहल से आरंभ हुई यात्रा अमृत कलश पर जाकर समाप्त हुई। यह नश्वर से ईश्वर की यात्रा है। इसीलिए कहा गया है, ‘मृत्योर्मा अमृतं गमय।’

अमृत प्रश्न है कि क्या समुद्र मंथन क्या एक बार ही हुआ था?  फिर ये नित, निरंतर, अखण्डित रूप से मन में जो मथा जा रहा है, वह क्या है? विष भी अपना, अमृत भी अपना! राक्षस भी भीतर, देवता भी भीतर!… और मोहिनी बनकर जग को भरमाये रखने की चाह भी भीतर !

अपनी कविता की पंक्तियाँ स्मरण आती हैं-

इस ओर असुर,

उस ओर भी असुर ही,

न मंदराचल,

न वासुकि,

तब भी-

रोज़ मथता हूँ

मन का सागर…,

जाने कितने

हलाहल निकले,

एक बूँद

अमृत की चाह में..!

इस एक बूँद की चाह ही मनुष्यता का प्राण है।   यह चाह अमरत्व प्राप्त करे।…तथास्तु!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ श्रीरामनवमी  साधना पूरा करने हेतु आप सबका अभिनंदन। अगली साधना की जानकारी से शीघ्र ही आपको अवगत कराया जाएगा। 🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 184 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain (IN) Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 184 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 184) ?

Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com.  

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.

Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.

He is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..!

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 184 ?

☆☆☆☆☆

खामोशियां बोल देती है

ज़िनकी बातें नहीं होती..

दोस्ती उनकी भी क़ायम है

ज़िनकी मुलाक़ातें नहीं होती…

☆☆ 

Silence converses with them 

who don’t talk to each other…

Friendship flourishes of those too,  

Who don’t  even get to meet…

☆☆☆☆

बेदाग़ रख महफूज़ रख

मैली न कर तू ज़िन्दगी…

मिलती नहीं इँसान को…

किरदार की चादर नईं…

☆☆ 

Keep it spotless, keep it secure

Your life don’t you ever stain

For man does not receive again

A fresh mask for his character

☆☆☆☆

क्या कहना उनका जो हवाओं में 

सलीक़े से  ख़ुशबू घोल देते हैं 

फ़िज़ाएँ मुश्कबार हो जाती हैं   

फ़क़त जिनके खयाल से…

☆☆

What  to say about her who

infuses aroma in the winds

Whose thought alone turns

Whole environment fragrant

 ☆☆☆☆

बस इतना सा असर होगा

हमारी यादों का

कि कभी कभी तुम बिना

बात मुस्कुराओगे…

☆☆

The only effect of my

Memories will be that

Sometimes without any

Reason you will smile…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ The Grey Lights# 43 – “Converse…” ☆ Shri Ashish Mulay ☆

Shri Ashish Mulay

? The Grey Lights# 43 ?

☆ – “Converse” – ☆ Shri Ashish Mulay 

[I] asked : what is life?

[she] answered : love

asked : what is death?

answered : hate

asked : what’s the remedy for hate?

answered : love

asked : what’s the remedy for love?

answered : me

asked : what is reality?

answered : my dream

asked : what is most beautiful?

answered : my face

asked : why always two steps away?

answered : so you always follow me

asked : I feel pain

answered : that is but a gain

asked : are you a mystery or a myth?

answered : I am king of all stories and symbols

asked : but I am poor fellow

answered : but you are ‘my’ lover!

 

© Shri Ashish Mulay

Sangli 

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 346 ⇒ जिन्दगी और टेस्ट मैच… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “जिन्दगी और टेस्ट मैच।)

?अभी अभी # 346 ⇒ जिन्दगी और टेस्ट मैच? श्री प्रदीप शर्मा  ?

एक समय था, जब ज़िंंन्दगी चार दिन की थी और टेस्ट मैच पांच दिनों का। यानी टेस्ट मैच जिंदगी से ज्यादा उबाऊ था। एक खिलाड़ी को दो दो पारी खेलनी पड़ती थी। वैसे देखा जाए तो किसकी होती है चार दिन की जिंदगी। सौ बरस जिंदगी जीने की आस, को ही शायद चार दिनों की जिंदगी माना गया हो।

२५ ब्रह्मचर्य, २५ गृहस्थ, २५ वानप्रस्थ और २५ सन्यास, लो हो गए चार दिन। वैसे एक क्रिकेटर की जिंदगी भी कहां २५ बरस से अधिक की होती है। उसे एक लंबे, सफल क्रिकेट कैरियर के बाद जिंदगी से नहीं, लेकिन हां क्रिकेट से सन्यास जरूर लेना पड़ता है। क्रिकेट राजनीति नहीं, जहां सन्यास लिया नहीं जाता, विरोधियों को दिलवाया जाता है।।

उबाऊ जिंदगी को रोचक और रोमांचक बनाने के लिए पांच दिन के टेस्ट मैच को एक दिन का, फिफ्टी फिफ्टी ओवर का कर दिया गया। यानी सौ बरस की जिंदगी हमारी अब पचास बरस की हो गई, क्योंकि इसमें से वानप्रस्थ और सन्यास को निकाल बाहर कर दिया गया। जिंदगी छोटी हो, लेकिन खूबसूरत हो।

खेलना कूदना, पढ़ना लिखना, कुछ काम धंधा करना और हंसते खेलते जिंदगी गुजारना। यानी कथित चार दिन की जिंदगी का मजा एक ही दिन में ले लेना, क्या बुरा है। फटाफट क्रिकेट की तरह, फटाफट जिंदगी।

जिंदगी एक सफर है सुहाना। यहां कल क्या हो, किसने जाना। अगर दुनिया मुट्ठी में करना है, तो आपको फटाफट जिंदगी जीना पड़ेगी। जब से क्रिकेट में टेस्ट मैच और वन डे का स्थान टी -20 ने लिया है, इंसान ने कम समय में जिंदगी जीना सीख लिया है।।

एक आईपीएल खिलाड़ी की उम्र देखो और उसका पैकेज देखो, और बाद में उनका खेल देखो और खेल की धार देखो। सिर्फ टी – 20 क्रिकेट ही नहीं, आज की युवा पीढ़ी को भी देखिए, समय से कितनी आगे निकली जा रही है। गए जमाने बाबू जी की नब्बे ढाई की नौकरी और रिटायरमेंट के बाद मामूली सी पेंशन के दिन। कितना सही लिखा है जॉर्ज बर्नार्ड शॉ ने, ” जो चाहते हो, वह पा लो, वर्ना जो पाया है, वही चाहने लगोगे।

काश हमारी जिंदगी भी क्रिकेट की तरह ही होती। हम रोज आउट होते और रोज हमें नई बैटिंग मिलती। हमारे भी जीवन के कैच मिस होते, नो बॉल पर हम क्लीन बोल्ड होते, फिर भी जीवनदान मिलता। एलबीडब्ल्यू की अपील होने के बावजूद हमें एक और लाइफ मिलती।।

अगर हमारा जीवन फाइव डे क्रिकेट की तरह लंबा है, तो हमें लिटिल मास्टर की तरह अपनी विकेट बचाते हुए, संभलकर खेलना है। अगर गलती से आउट भी हो गए, तो दूसरी पारी की प्रतीक्षा करना है।

अगर समय कम है तो कभी धोनी तो कभी विराट हमारे आदर्श हो सकते हैं।

जिंदगी में गति रहे, रोमांच रहे, कभी वन डे तो कभी टी – 20, लेकिन सावधानी हटी, विकेट गिरी। जिंदगी में वैसे भी गुगली, यॉर्कर और फुल टॉस की कमी नहीं। कभी आप टॉस हार सकते हैं, तो कभी जीत भी सकते हैं। दुनिया भले ही जालिम अंपायर की तरह उंगली दिखाती रहे, जब तक हमारा ऊपर वाला थर्ड अंपायर हमारे साथ है, कोई हमारा बाल बांका नहीं कर सकता।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares