मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

आमच्या मित्राने रस्त्यावरच्या पिक्चरच्या पडद्याचा फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्षं मागे भूतकाळात गेलं. असंख्य आठवणींचा कल्लोळ  झाला. साले काय दिवस होते. माझे जे अनुभव आहेत, तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील!  त्यांच्यासाठी खास हा लेख.

आमच्या लहानपणी  तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रोत्सव  हे रस्त्यावरच्या पांढऱ्या पडद्यावर  बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नसत. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो त्याच्या. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात  बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. मुख्य म्हणजे फुकट असायचे. खर्च मंडळातर्फे केला जायचा. दिवसा सायकलवर  फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे, फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो. कधी विसरलो की हळहळ वाटायची. एकाच दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असली, तर मग चांगला सिनेमा जिथे असेल तिथे जायचे. तो संपला की दुसरीकडे जायच। तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा. सिनेमा बघतांना मधेच पाऊस यायचा. मग आडोशाला पळायचं. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरली जायची. त्याकाळी गणपतीत फार पाऊस असायचा. पण एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 

आम्ही कुठे कुठे जायचो, कसेही कुठेही बसायचो, रस्त्यावर बसायचो गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून. अगदीच काही मिळालं नाही तर वर्तमानपत्र टाकून. किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो! त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे ही खूप मजेशीर गोष्ट असायची! गंमत म्हणजे पडद्याच्या  एका  बाजूला लेडीज बसायच्या. तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि सगळे  जेन्टस नेहमी अपोझिट साईडला!  त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसल्यासारखी वाटायची. सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळं नको असेल, तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभं राहून बघायचं. नाहीतर कडेला रेतीवर नाही तर खडीवर बसून बघावं लागायचं. ती खडी खाली टोचायची. जेवढं लांब बसू, तेवढा सिनेमा छोटा दिसायचा. म्हणून पुढे बसायचं सिनेमा बघतांना भरपूर डास चावायचे, मुंग्या चावायच्या. तरी सुद्धा नेटानं बसायचं. प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवावी लागायची. त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायच्या. त्यांना  टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा!

त्यावेळी सिनेमा चालू असतांना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे.  मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस घुसायची, नाहीतर कुत्रे घुसायचे. मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या मारामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करतांना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे आकडे स्क्रीनवर यायचे. तेव्हा ते आकडे मोजत ओरडायचो. एक रीळ संपलं की दुसरं लावायचं… काही वेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र यांचा मेळ जमत नसे. तेव्हा विचित्रच वाटायचं  ऍक्शन आधी आणि आवाज नंतर! तरी तसाच सिनेमा बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या! मग परत रिवाइंड करून वन्स मोअर! इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे. तेवढ्या वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत … सोड सोड म्हणून ओरडत!!

केश्तो, असित सेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ, यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव,  ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर, दीवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, वो कौन थी, कालीचरण — किती नांवं घेऊ! हे सिनेमे थिएटरमध्ये एक-दोनदा आणि रस्त्यावर  असंख्य वेळा बघितले!

मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे. दामुअण्णा, शरद तळवलकर, राजा गोसावी, निळू फुले, सूर्यकांत, रमेश देव, अशोक सराफ, दादा कोंडके, रवींद्र महाजनी, सीमा, चित्रा, रेखा, जयश्री गडकर, रंजना, उमा  यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघतांना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ती दोघं तिथे आली असती तर त्यांनी नक्कीच मार खाल्ला असता, अशी परिस्थिती असायची.

आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.

गेले ते दिन गेले — !!

रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ्रेंच फ्राईजला, बर्गर आणि पॉप कॉर्नला सुद्धा येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवायला कधीच मिळणार नाही.

गेले ते दिवस. राहिल्या फक्त आठवणी !!

लेखक – अनामिक

संग्राहक – सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 12 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 12 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

 [१९]

 जर तू अबोला धरलास,

 तर तूझे मूकपण मनात साठवून,

 तेच मी सोसत राहीन, गप्प बसेन,

 तारकांप्रमाणे सतत पहारा करेन

 आणि सहनशीलपणे

 नतमस्तक होणाऱ्या निशेप्रमाणे स्तब्ध राहीन

 

 निश्चितच पुन्हा उजाडेल,

 अंधार नाहीसा होईल,

 आकाशातून वाहणाऱ्या सोनेरी किरणांतून

 तुझी साद ऐकू येईल

 

तुझ्या गीतांचे शब्द

माझ्या घरट्यातील पक्ष्यांच्या पंखावर

झुलू लागतील

आणि माझ्या रानफुलाबरोबरच

 तुझ्या गीतांची धून उमलत राहील.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आमच्या प्रवासाचा आता दुसरा टप्पा सुरू झाला. शीलाँग सोडताना मन थोडे जड झाले होते. पण आसामची सफर करण्यासही  मन उत्सुक होते.

आसाम हे ईशान्य भारतातले राज्य. त्याचा मुळ उच्चार असम असा आहे. असम  म्हणजे समान नसलेला प्रांत. पहाडी आणि चढ-उतार असलेले हे राज्य अतिशय निसर्गरम्य आहे शिवाय बांबू, चहा, यासाठी प्रसिद्ध आहे. . आसाम हे वाइल्डलाइफ आणि पुरातत्वशास्त्र साठी प्रसिद्ध असे राज्य आहे. आसाममधील काझीरंगा हे शहर अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. शिलॉंग ते काझीरंगा हे जवळजवळ 300 किलोमीटरचे अंतर आहे. ड्राईव्ह अर्थातच सुरेख होता. रस्ते वळणावळणाचे. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळे. सुपारी, केळीची बने, लांबच लांब पसरलेले डोंगर! मेघालयातील डोंगर आपल्या सोबतीने चालतात असे वाटायचे मात्र आसाममधील डोंगर दुरूनच आपले स्वागत करतात. पण तेही दृष्य अतिशय मनोहारी वाटते. रसिक मनाला चित्तवृत्ती फुलवणारे वाटते.

काझीरंगा हे एक ऍनिमल कॉरिडॉर आहे. या जंगलात र्‍हायनो(गेंडा) हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. आम्ही प्रवास करत असताना, एका जलाशयाजवळ आम्हाला तो दिसला. एक शिंगी, जाड कातडीचा, बोजड  प्राणी. डुकराच्या फॅमिलीतला वाटणारा. अत्यंत कुरूप पण वेगळा. म्हणून त्याच्या प्रथम दर्शनाने आम्ही खुश झालो. समूहातील सर्वांनी रस्त्यावर उतरून पटापट फोटो काढले. सूर्यास्त पाचलाच झाला. बाकी आजचा सगळा दिवस प्रवासातच गेला. संध्याकाळी युनायटेड-21 रिसॉर्ट हे आमचे वास्तव्य स्थान होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. पर्यटकांचे प्रमुख आकर्षक स्थळ म्हणजे  हे उद्यान. हे  आसाम मधील गोलघाट जिल्ह्यात आहे. भारतात १६६ राष्ट्रीय उद्याने आहेत आणि हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. १९८५ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून यास घोषित केले. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्या  साठी तर प्रसिद्ध आहेच शिवाय या उद्यानात, भारतात कोठेही उपलब्ध नसलेले काही प्राणी आहेत. पक्ष्यांचे उत्तम क्षेत्र म्हणूनही हे  ओळखले जाते. हंस, सारस, नाॅर्डमॅनचा हिरवा शंख, काळ्या गळ्याचा सारस असे पक्षी इथे बघायला मिळतात. इथे वाघही आहेत. जंगली पाण म्हशी इथे आढळतात. या उद्यानाची हिरवळ जगप्रसिद्ध आहे. सदाहरित असा हा जंगल प्रदेश आहे. या पार्क मध्ये आम्ही उघडी जीप सफारी केली. सकाळची प्रसन्न वेळ, दाट जंगल, जलाशय आणि मुक्त फिरणारे र्‍हायनो (गेंडे) हरणे, हत्ती, आनंदाने पोहणारी बदके. . . पक्ष्यांमध्ये निळकंठ पॅलिकेन बघायला मिळाले. रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. प्रदूषण विरहित जंगल सफारीचा हा मुक्त अनुभव अविस्मरणीय होता.

1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण

आसाम मधले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथली ऑर्किडची लागवड. इथली ऑर्किड्स ही जगातल्या इतर ऑर्किड्स पेक्षा निराळी आहेत असा आमचा टूर गाईड सांगत होता. या फुलांना सहाच पाकळ्या असतात शिवाय झाडांच्या पानावर संपूर्ण सरळ आणि समांतर रेषा असतात. . ऑर्किड पार्कमधला फेरफटका नेत्रसुखद होता. . अनेक रंगांची ही ऑर्किड्स मनमोहक होती. त्यांची नावेही गमतीदार होती. बटरफ्लाय ऑर्किड, लेडी ऑर्किड वगैरे. . नावाप्रमाणेच फुलांचे आकार होते. याच पार्क मध्ये कॅक्टस आणि औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. विविध रोगांवर या वनस्पतींचा कसा उपचार होऊ शकतो याची भरपूर माहिती आम्हाला मिळाली. शंखपुष्पी, अश्वगंधा शतावरी, काळीहळद, बांबू वगैरेची झाडे पाहायला मिळाली. एका लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबे लगडली होती. हे झाड माझ्या लक्षात राहिले ते लिंबांच्या आकारामुळे. एकेक  लिंबू पपई सारखे लांबट आणि मोठे. शिवाय हिरवेगार. चवीलाही अतिशय स्वादिष्ट.

पारंपारिक  आसामी जेवणाचा आस्वाद इथे आम्हाला घेता आला. भल्यामोठ्या थाळीत १४ वाट्या होत्या. या  आसामी थाळीत तिथेच पिकणार्‍या भाज्या प्रमुखांनी होत्याच. फणस केळफुल, कारली, भेंडी, तोंडली, बटाटे असे नाना प्रकार होते. तेल नसलेल्या उकडलेल्या भाज्या. डाळी आणि भरपूर भात. खीरही होती. खार नावाच्या माध्यमात ते बनवतात. स्वयंपाकात सरसोचे  तेल वापरतात. सुरुवातीला या तेलाच्या वासाने खावेसे वाटेना पण हळूहळू सवय झाली. वेगळ्या चवीचे आणि आकर्षक असे हे आसामी भोजन होते.

आसामी लोक हे मांसाहारी आहेत. त्यांचे प्रमुख खाणे भात आणि करी (कालवण)हेच आहे. ते गोमांस खातात. रस्त्यारस्त्यावर गोमांस विक्रेत्यांची उघडी दुकाने पाहताना मात्र, मन शहारले. त्या वेळी जाणवलं की आपली खाद्यसंस्कृतीची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत. !गाय हे आपल्यासाठी दैवतच आहे. त्यामुळे या दुकानांवरुन जाताना नकळतच डोळे झाकले जातात.

आसाम मध्ये बांबूचे प्रचंड उत्पन्न आहे. त्यामुळे इथली घरे, कुंपणे, फर्निचर, सजावट ही सारी बांबूची असलेली आढळते. नंबर फिफ्टी फोर, द हाऊस ऑफ अ  बांबू डोर…या गाण्याची आठवण झाली. मेघालयातही बांबूचा फार मोठा व्यवसाय आहे. इथला हस्तकला व्यवसाय ही बांबू शी निगडीत आहे. बांबू पासून केलेल्या अनेक कलात्मक कलाकृती इथे पहायला मिळतात.

इथल्याच एका म्युझियमला आम्ही भेट दिली. यामुळे आम्हाला आसामच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली. त्यांची स्वयंपाकाची भांडी, चुली, शेगड्या, हत्यारे, राजाराणी चे पोशाख, दागदागिने, वगैरे पाहायला मिळाले. आपल्याकडील महिला जसा पारंपारिक पद्धतीने डोक्यावरून पदर घेतात, तसेच इथल्या स्त्रिया मेखला आणि गामोशा हे वस्त्र पांघरतात. हे वस्त्र म्हणजे स्त्रियांची अब्रू राखणारे. . असा संकेत आहे. आणि इथल्या बहुतांश स्त्रियांच्या अंगावर ते दिसतेच. ते छान दिसते. पारंपारिक असले तरी सुटसुटीत आहे. आणि त्याचा आगळावेगळा लुक मला आवडला. एखादं आपण विकत घ्यावं का असा विचारही माझ्या मनात आला.

आसाम सफरी मधले वैशिष्ट्य म्हणजे तिथले बिहू हे लोक नृत्य. आपल्याकडे जसे कोळी नृत्य हा लोक परंपरेचा आणि लोककलेचा प्रकार आहे, त्याच पद्धतीचे बिहू हे लोक नृत्य. काहीसे लावणी प्रकाराशी ही त्याचे साम्य वाटले. बिहू हा आसाम चा सण आहे. आसाम हे कृषिप्रधान राज्य आहे. आणि बिहू हा तेथील शेतकर्‍यांचा सण आहे. हा वर्षातून तीनदा साजरा करतात.

पहिला रंगीन बिहू. हा 1४ एप्रिल पासून महिनाभर धूमधामपणे साजरा होतो. साधारण वसंतोत्सव सारखा हा सण असतो. युवक युवतींच्या प्रणयाला बहार आणणारा. त्यावेळची गीते आणि संगीत हे शृंगारिक असते. लगीन सराईचेही हेच दिवस.

दुसरा बिहू म्हणजे कंगाल बिहू. हा ऑक्टोबर म्हणजे कार्तिक महिन्यात असतो. यास कार्तिक बिहू असेही म्हणतात. हा दोनच दिवसांचा सण असतो. कारण या वेळेस शेतकरी, त्याच्या जवळचे सगळे पैसे शेतीसाठी गुंतवतो. त्यामुळे तो भविष्याच्या चिंतेत असतो. आणि कंगाल ही झालेला असतो.

तिसरा बिहू हा  भोगी बिहू म्हणून साजरा होतो. संक्रांतीनंतर हा सोहळा असतो. यावेळेस शेतकरी आनंदात असतो कारण पीक पाणी चांगले होऊन शेतकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळत असतात. हा अठवडाभर साजरा केला जातो.

बिहू हे लोकनृत्य अतिशय देखणे. ठेकाबद्ध, तालमय आणि जोशपूर्ण आहे. त्यातील बांबू नृत्य हे फारच चलाखीने आणि चपळाईने केले जाते. टाइमिंग आणि एनर्जी याची कमाल वाटते. त्यांचा पोशाखही अतिशय आकर्षक आहे. पुरुष गुडघ्यापर्यंत धोतरासारखे वस्त्र घालतात. अंगात जॅकेट. डोक्यावर आसामी पद्धतीची टोपी. गळ्यात माळा वगैरे घालतात. स्त्रियांचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आणि कमरेभोवती घट्ट असे नेसलेले असते लाल आणि पिवळसर रंगाची ही वस्त्रे असतात. डोक्यावर घट्ट आंबाडा आणि ऑर्किडच्या फुलांचा गजरा माळलेला असतो. गळ्यात हातातही फुलांच्या माळा असतात. या सर्व  नर्तिका अगदी वनराणी सारख्या दिसतात. चपळ आणि हसतमुख. खासी भाषेतील त्यांची गीतं, नीट लक्ष देऊन आपण ऐकली तर आपणास समजू शकतात. अर्थ आणि भाव कळतात. संगीत ही अशी भाषा आहे की मानवाच्या मनातले भाव ते सहज टिपतात. त्यासाठी बोली भाषेचा अडथळा होतच नाही. या लोकनृत्यासाठी वाजवली जाणारी वाद्य म्हणजे ढोल (ढोलकी )ताल (टाळ मंजिरी )टोपा, पिपा. ही सारी बांबूपासून बनवलेली तालवाद्य आहेत आणि त्यांचा एकत्रित मेळ एक जोशपूर्ण संगीताचा अनुभव देतो. एकीकडे हे नृत्य चालू होते आणि बाहेर निसर्गाचे तांडव नृत्य चालू होते. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा एक ताल. सारेच संगीतमय झाले होते. आसामच्या या पावसाचा अनुभव फार आल्हाददायक होता.

गुवाहाटी आणि ब्रह्मपुत्रेचं विशाल दर्शन …तिसऱ्या भागात वाचूया )

धन्यवाद !!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #141 ☆ व्यंग्य – बड़े घर की बेटी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर विचारणीय व्यंग्य  ‘बड़े घर की बेटी’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 141 ☆

☆ व्यंग्य – बड़े घर की बेटी

(प्रेमचन्द से क्षमायाचना सहित)

बब्बू भाई सयाने आदमी हैं। जहाँ चार पैसे मिलने की उम्मीद नहीं होती वहाँ हाथ नहीं डालते। परोपकार, दान वगैरः को बेवकूफी मानते हैं। भावुकता में कभी नहीं पड़ते। मन्दिर में पाँच रुपये  चढ़ाते हैं तो हाथ जोड़कर कहते हैं, ‘प्रभु, चौगुना करके देना।’

बब्बू भाई के पुण्य उदय हुए हैं। बड़ा बेटा पढ़ लिख कर अच्छी नौकरी पा गया है। अब उसके लिए शादी वाले आने लगे हैं। बब्बू भाई को लक्ष्मी की पदचाप सुनाई दे रही है। लड़की वालों से मुँह ऊपर उठाकर महानता के भाव से कहते हैं, ‘हमें कुछ नहीं चाहिए, भगवान का दिया हमारे पास सब कुछ है। फिर भी आप अपना संकल्प बता दें तो हमें सुविधा होगी। शादी हमारे ‘स्टेटस’ के हिसाब से नहीं हुई तो नाते-रिश्तेदारों के बीच हमारी नाक कटेगी।’

लड़की वाले का संकल्प बब्बू भाई के  मन माफिक न हुआ तो कह देते हैं, ‘हम फ़ेमिली में विचार करके बताएँगे। इस बीच आपके संकल्प में कुछ संशोधन हो तो बताइएगा।’

कोई लड़की वाला लड़की के गुण गिनाने लगे तो हाथ उठा कर कहते हैं, ‘अजी लड़कियाँ तो सभी अच्छी होती हैं। आप तो अपना संकल्प बताइए।’

अन्ततः बब्बू भाई को एक ऊँची हैसियत और ऊँचे संकल्प वाला घर मिल गया। लड़की भी पढ़ी लिखी। शादी भी हो गयी। लड़की के साथ बारह लाख की कार, गहने-ज़ेवर और बहुत सा सामान आ गया। बहुत सा सामान सिर्फ देने वाले की हैसियत बताने के लिए। बब्बू भाई ने कार घर के दरवाज़े पर खड़ी कर दी ताकि आने जाने वाले देखें और उनके सौभाग्य पर जलें भुनें।

बहू के आने से बब्बू भाई गद्गद हो गये। बहू निकली बड़ी संस्कारवान। सबेरे जल्दी उठकर नहा-धो कर तुलसी को और सूरज को जल चढ़ाती, फिर सिर ढँक कर धरती पर माथा टेक कर सास ससुर को प्रणाम करती। दिन भर उनकी सेवा में लगी रहती। बब्बू भाई मगन होकर आने जाने वालों से कहते, ‘बड़ी संस्कारी बहू है। बड़े घर की बेटी है। समधी से भी फोन पर कहते हैं, ‘बड़ी संस्कारी बेटी दी है आपने। हम बड़े भाग्यशाली हैं।’

कुछ दिनों बाद समझ में आने लगा कि बहू बड़े घर की ही नहीं, बड़े दिल वाली भी है। अब घर में जो भी काम करने वाली बाइयाँ आतीं उनसे बहू कहती, ‘नाश्ता करके जाना’, या ‘पहले नाश्ता कर लो, फिर काम करना।’ घर में जो भी काम करने आता, उसका ऐसा ही स्वागत-सत्कार होने लगा। बब्बू भाई को दिन भर घर के आँगन में कोई न कोई भोजन करता और बहू को दुआएँ देता दिख जाता। देखकर उनका दिल बैठने लगता। वह बहू की दरियादिली के कारण नाश्ते पर होने वाले खर्च का गुणा-भाग लगाते रहते।

अब दरवाज़े पर कोई बाबा-बैरागी या अधिकारी आवाज़ लगाता तो बहू दौड़ी जाती। कभी भोजन-सामग्री लेकर तो कभी दस का नोट लेकर। दरवाज़े से कोई खाली हाथ लौटकर न जाता। बब्बू भाई देख कर मन ही मन कुढ़ते रहते। उन्होंने कभी बाबाओं या भिखारियों को दरवाज़े पर रुकने नहीं दिया था, लेकिन अब वे भगाते तो सुनने को मिलता, ‘आप जाइए, बहूरानी को भेजिए।’ बब्बू भाई को डर था कि अगर वे बहू से कुछ कहेंगे तो वह भी प्रेमचन्द की ‘बड़े घर की बेटी’ की तरह कह देगी, ‘वहाँ (मायके में) इतना घी नित्य नाई-कहार खा जाते हैं।’

बहू की कृपा अब आदमियों के अलावा पशु-पक्षियों पर भी बरसने लगी। सामने सड़क पर गायों के रँभाते ही बहू रोटियाँ लेकर दौड़ती। दो आवारा कुत्ते घर के सामने पड़े रहते थे। उन्हें नियम से घी की चुपड़ी रोटी मिलने लगी। एक बिल्ली लहट गयी थी। बिना दूध पिये जाने का नाम न लेती। भगाओ तो बहू के पैरों के पास और पसर जाती। बहू खुशी से सबको खिलाती- पिलाती रहती। एक बब्बू भाई थे जो देख देख कर आधे हुए जा रहे थे।

घर में कोई रिश्तेदार आता तो उसके बच्चों को बहू झट से पाँच सौ का नोट निकाल कर दे देती। बब्बू भाई ने कभी सौ से ज़्यादा का नोट नहीं निकाला, वह भी बड़े बेमन से। बहू दस बीस हज़ार का ज़ेवर भी आराम से दान कर देती। घर के पुराने कपड़े जूते ज़रूरतमन्दों को दान में चले जाते। बब्बू भाई अब अपने पुराने कपड़ों जूतों को छिपा कर रखने लगे थे। पता नहीं कब गायब हो जाएँ।

बब्बू भाई के दोस्तों की अब मौज हो गयी थी। जब भी आते, भीतर से नाश्ते की प्लेट आ जाती। दो तीन दोस्त इसी चक्कर में जल्दी जल्दी आने लगे। खाते और बहू की तारीफ करते। बब्बू भाई चुप बैठे उनका मुँह देखते रहते। एक दोस्त लखनलाल दरवाज़े पर पहुँचते हैं तो ज़ोर से आवाज़ देते हैं, ‘कहाँ हो भैया?’ सुनकर बब्बू भाई का खून जल जाता है क्योंकि वे समझ जाते हैं कि यह पुकार उनके लिए नहीं, बहू के लिए है।

अगली बार लखनलाल आये तो हाथ में नाश्ते की प्लेट आने पर प्रेमचन्द की कहानी के बेनीमाधव सिंह के सुर में बोले, ‘बड़े घर की बेटियाँ ऐसी ही होती हैं।’

सुनकर बब्बू भाई जल-भुन कर बोले, ‘नाश्ता हाथ में आते ही तुम्हारा सुर खुल गया। तुमने भी तो दो बेटों की शादी की है। एकाध बड़े घर की बेटी ले आते तो आटे दाल का भाव पता चल जाता।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 93 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

?  Anonymous Litterateur of Social Media # 93 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 93) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 93 ?

☆☆☆☆☆

☆☆☆☆☆

आख़िर में हम फ़क़त

दो अजनबी थे…

जो एक दूसरे के बारे में

सब कुछ जानते थे…

☆ 

In the end, we were just

two strangers only…

who knew everything

about each other…!

☆☆☆☆☆

विरह, तो तू भी  अपनी शक्ति,

आयाम और विस्तार के विरुद्ध,

मेरी पुकार भी सुन ले:

“परिवर्तन के लिए तू जो भी करना चाहता है, वो कर…,

पर सच्चे दिल वालों को

वियोग अवश्य ही मिलाता है

और समय भी स्वत: संयोजित हो जाता है..!”

ABSENCE, hear thou my protestation 

Against thy strength,      

Distance and length:       

Do what thou canst for alteration,      

For hearts of truest mettle                 

Absence doth join

and Time doth settle.

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 139 ☆ बिन पानी सब सून ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ संजय उवाच # 139 ☆ बिन पानी सब सून ?

जल जीवन के केंद्र में है। यह कहा जाए कि जीवन पानी की परिधि तक ही सीमित है तो अतिश्योक्ति नहीं होगी। नाभिनाल हटाने से लेकर मृतक को स्नान कराने तक सारी प्रक्रियाओं में जल है। अर्घ्य द्वारा  जल के अर्पण से तर्पण तक जल है। इतिहास साक्षी है कि पानी के स्रोत के इर्द-गिर्द नगर और महानगर बसे। भोजन ग्रहण करने से लेकर विसर्जन तक जल साथ है।

जल ऐसा पदार्थ है जो ठोस, तरल और वाष्प तीनों रूपों में है। वह जल, थल और नभ तीनों में है। वह ब्रह्मांड के तीनों घटकों का समन्वयक है। वह “पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते’ का प्रमाणित संस्करण है। हिम से जल होना, जल से वायु होना और वायु का पुनः जल होकर  हिम होना, प्रकृति के चक्र का सबसे सरल और खुली आँखों से दिखने वाला उदाहरण है। आत्मा की नश्वरता का आध्यात्मिक सिद्धांत हो या ऊर्जा के अक्षय रहने का वैज्ञानिक नियम, दोनों को  अंगद के पांव -सा प्रतिपादित करता-बहता रहता है जल।

प्रकृति के समान मनुष्य की देह में भी दो-तिहाई जल है। जल निराकार है।निराकार  जल, चेतन तत्व की ऊर्जा  धारण करता है। जल प्रवाह है। प्रवाह चेतना को साकार करता है। जल परिस्थितियों से समरूप होने का अद्‌भुत उदाहरण है। पात्र मेंं ढलना उसका चरित्र और गुणधर्म है। वह ओस है, वह बूँद है, वह झरने में है, नदी, झील, तालाब, पोखर, ताल, तलैया, बावड़ी, कुएँ, कुईं  में है और वह सागर में भी है। वह धरती के भीतर है और धरती के ऊपर भी है। वह लघु है, वही प्रभु है। कहा गया है-“आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं।’ बूँद  वाष्पीकृत होकर समुद्र से बादल में जा छिपती है। सागर बूँद को तरसता है तो बादल बरसता है और लघुता से प्रभुता का चक्र अनवरत चलता है।

भारतीय लोक का यह अनुशासन ही था जिसके चलते  कम पानी वाले अनेक क्षेत्रों में घर की छत के नीचे पानी के हौद बनाए गए थे। छत के ढलुआ किनारों से वर्षा का पानी इस हौद में एकत्रित होता। जल के प्रति पवित्रता का भाव ऐसा कि जिस छत के नीचे जल संग्रहित होता, उस पर युगल का सोना वर्जित था। प्रकृति के चक्र के प्रति श्रद्धा तथा “जियो और जीने दो’  की सार्थकता ऐसी कि कुएँ के चारों ओर हौज बाँधा जाता। पानी खींचते समय हरेक से अपेक्षित था कि थोड़ा पानी इसमें भी डाले। ये हौज पशु-पक्षियों के लिए मनुष्य निर्मित पानी के स्रोत थे। पशु-पक्षी इनसे अपनी प्यास  बुझाते। पुरुषों का स्नान कुएँ के समीप ही होता। एकाध बाल्टी पानी से नहाना और कपड़े धोना दोनों काम होते। इस प्रक्रिया में प्रयुक्त पानी से आसपास घास उग आती। यह घास पानी पीने आनेवाले मवेशियों के लिए चारे का काम करती। पनघट तत्कालीन दिनचर्या की धुरी था। पानी से भरा पनघट आदमी के भीतर के प्रवाह का विराट दर्शन था।

कालांतर में  सिकुड़ती सोच ने पनघट का दर्शन निरपनिया कर दिया। स्वार्थ की विषबेल और मन के सूखेपन ने मिलकर ऐसी स्थितियाँ पैदा कर दीं कि गाँव की प्यास बुझानेवाले स्रोत अब सूखे पड़े हैं। भाँय-भाँय करते कुएँ और बावड़ियाँ  एक हरी-भरी सभ्यता के खंडहर होने के साक्षी हैं।

हमने केवल पनघट नहीं उजाड़े, कुओं को सींचनेवाले तालाबों और छोटे-मोटे प्राकृतिक स्रोतों को भी पाट दिया। बूँद-बूँद सहेजनेवाला समाज आज उछाल-उछाल कर पानी का नाश कर रहा है।

जल प्राकृतिक स्रोत है। प्राकृतिक संसाधन निर्माण नहीं किए जा सकते।  प्रकृति ने उन्हें रिसाइकिल करने की प्रक्रिया बना रखी है। बहुत आवश्यक है कि हम प्रकृति से जो ले रहे हैं, वह उसे लौटाते भी रहें।

रहीमदास जी ने लिखा है-

‘रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून,

पानी गये न ऊबरे, मोती, मानस, चून।’

विभिन्न संदर्भों  में इसकी व्याख्या भिन्न-भिन्न हो सकती है किंतु यह प्रतीक जगत में जल की अनिवार्यता को प्रभावी रूप से रेखांकित करता है।  पानी के बिना जीवन की कल्पना करते ही मुँह सूखने लगता है। जिसके अभाव की  कल्पना इतनी भयावह है, उसका यथार्थ कैसा होगा! बेहतर होगा कि हम समय रहते चेत जाएँ।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी   ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 93 ☆ नवगीत – चलो! कुछ गायें… ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित नवगीत – चलो! कुछ गायें… )

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 93 ☆ 

☆ नवगीत – चलो! कुछ गायें…  ☆

*

क्यों है मौन?

चलो कुछ गायें…

*

माना अँधियारा गहरा है.

माना पग-पग पर पहरा है.

माना पसर चुका सहरा है.

माना जल ठहरा-ठहरा है.

माना चेहरे पर चेहरा है.

माना शासन भी बहरा है.

दोषी कौन?…

न शीश झुकायें.

क्यों है मौन?

चलो कुछ गायें…

*

सच कौआ गा रहा फाग है.

सच अमृत पी रहा नाग है.

सच हिमकर में लगी आग है.

सच कोयल-घर पला काग है.

सच चादर में लगा दाग है.

सच काँटों से भरा बाग़ है.

निष्क्रिय क्यों?

परिवर्तन लायें.

क्यों है मौन?

चलो कुछ गायें…

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कविता – आत्मानंद साहित्य #124 ☆ आलेख – छाया का मानव जीवन तथा प्राकृतिक पर्यावरण पर प्रभाव ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 124 ☆

☆ ‌ आलेख – छाया का मानव जीवन तथा प्राकृतिक पर्यावरण पर प्रभाव ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

यूँ तो छाया शब्द व्याकरण के अनुसार शब्द और मात्रा द्वारा निर्मित है तथा परछाई, प्रतिकृति, प्रतिबिंब, प्रतिमूर्ति और बिंब छांव उसके पर्याय है, जो अपने आप में विस्तृत अर्थ समेटे हुए है जिसके अलग अलग निहितार्थ भाव तथा प्रभाव दृष्टि गोचर होते रहते हैं। उसके स्थान परिस्थिति के अनुसार उसकी उपयोगिता अलग-अलग दिखाई देती है। जैसे माँ की ममतामयी आँचल की छांव में जहां अबोध शिशु को आनंद की अनुभूति होती है, वहीं पिता की छत्रछाया में सुरक्षा की अनुभूति होती है।

वहीं बादलों की छाया तथा वृक्ष की छांव धूप से जलती धरती तथा पथिक को शीतलता का आभास कराती है। छाया चैतन्यात्मा न होते हुए भी गतिशील दिखाई देती है, जब हम गतिशील होते हैं तो साथ चलती हुई छाया भी चलती है। तथा आकृति की प्रतिकृति अथवा प्रतिबिंब बनती दिखती है। यह प्रकाश परावर्तन से भी निर्मित होती है। कभी कभी कमरे में में झूलती हुई रस्सी की छाया हमारे मन में सांप के होने का भ्रम पैदा करती है तो वहीं पर भयानक आकृति की छाया लोगों को प्रेत छाया बन डराती है। यह कोरा भ्रम भले ही हो लेकिन हमारी मनोवृत्ति पर उसका प्रभाव तो दीखता ही है।

छाया किस प्रकार पृथ्वी को गर्म होने से बचाती है वहीं उसकी अनुभूति करने के लिए किसी वृक्ष के पास धूप में खड़े होइए, तथा उसके बाद वृक्ष की छांव में जाइए, अंतर समझ में आ जाएगा। जहां धूप में थोड़ी देर में आप की त्वचा में जलन होती है वहीं वृक्ष की सघन छांव में आप घंटों बैठकर गुजार देते हैं। इसलिए छाया का मानव मन तथा जीवन प्रकृति तथा पर्यावरण पर बहुत ही गहरा असर पड़ता है। इस लिए हमें भौतिक संसाधनों पर निर्भरता कम करते हुए वृक्ष लगाने चाहिए ताकि उस वृक्ष की छांव फल फूल तथा लकड़ी का मानव सदुपयोग कर सके।

ऊं सर्वे भवन्तु सुखिन:..

के साथ आप सभी का शुभेच्छु

© सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 18 (11-15)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 18 (11 – 15) ॥ ☆

रघुवंश सर्ग : -18

था पिता-पुत्र में नेह बड़ा दोनों थे परस्पर भाग्यवान।

फल पिता-पुत्र होते का पाया दोनों ने अनुपम समान।।11।।

 

थे पिता-पुत्र दोनों सुयोग्य गुणवान, यज्ञविधि जानकार।

इससे सुत को दे राज्य-भार, गये ‘क्षेम’ स्वर्ग निर्भय सिधार।।12।।

 

‘अहिनगु’ आत्मज जो देवनीक का था मधुभाषी मिलनसार।

मोहित हरिणों सम अरि भी जिसको वाणी वश करते थे प्यार।।13।।

 

वह वैभवशाली वीर ‘अहिनगु’ शासक था निर्मल उदार।

था युवा किन्तु नीचों दुर्व्यसनों से था दूर, नित निर्विकार।।14।।

 

वह निपुण पारखी पिता बाद, विष्णु सा अतिशय पूज्य मान्य।

बन गया नीतियाँ अपना कर, चारों दिक, का शासक महान।।15।। 

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यावी सर हलकीच आता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ यावी सर हलकीच आता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

ग्रीष्मामधले नको निखारे,नको उन्हाचा भाता

यावी सर हलकीच आता

 

कृष्णघनांची व्हावी गर्दी यावे थेंब टपोरे

माळावरूनी फिरून यावे मृद्गंधाचे  वारे

बघता बघता चिंब भिजावा अवघा डोंगरमाथा

यावी सर हलकीच आता

 

फडफडणारे पंख भिजावे,तुषार पानोपानी

आसुसलेले गवत नहावे पिवळ्या कुरणामधूनी

दूर दिसावी माळ खगांची नभात उडता उडता

यावी सर हलकीच आता

 

रंगमंच हा सहज फिरावा क्षणात दुसरा यावा

कुंचल्यातूनी जलधारांच्या अवघा ग्रीष्म पुसावा

नूर मनाचा बदलून जावा वसंत सरता सरता

यावी सर हलकीच आता

 

ग्रीष्मामधले नको निखारे नको उन्हाचा  भाता

यावी सर हलकीच आता.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print