मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.) इथून पुढे — 

पण अरबस्थानातील ज्यु टोळ्यांनी मुहम्मद पैगंबराला ज्युं धर्माचा पैगंबर म्हणून स्वीकारले नाही. या नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयातीमध्ये ज्यु लोकांविषयी अपशब्द येऊ लागले. मदिनेतील तीन ज्यु कबिल्यांना छोटी छोटी कारणे काढून मदिनेतून हाकलून देण्यात आले. नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयतीमध्ये ज्यु लोकांचे समूळ उच्चटन करण्याचा आदेश मुसलमानांना दिल्याचे दिसते. 

ई स 632 मध्ये मुहंमद पैगंबर साहेबांचा मदिनेत मृत्यू झाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या तलवारीच्या धाकाने संपूर्ण अरेबीया मुस्लिम झाला होता. परंतु पैगंबरांच्या मृत्यू नंतर बहुतेक सर्व अरब जमातांनी उठाव करून इस्लामचे जोखड टाकून दिले आणि ते परत आपल्या पूर्वज्यांच्या बहुईश्वरवादी धर्माकडे वळले. पैगंबरांच्या वारसदारांची पहिली दोन वर्ष हा उठाव दडपण्यात गेली. नंतर मुस्लिम अरब टोळ्यांनी अरबस्थानाच्या बाहेर प्रचंड वेगाने साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. वाळवंटातील प्रतिकूल हवामानात राहणाऱ्या अरब लोकांमध्ये कमालीचा काटकपणा आलेला होता.  क्रूरपणा नसेल तर वाळवंटासारख्या प्रतिकूल हवामानात जिवंत राहनेही शक्य नसते. वळवंटी भागात जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला क्रूरपणा अरब लोकांमध्येही आलेला होता.  त्यात अरबांमध्ये नव्या धर्माच्या शिकवणी नुसार धार्मिक कडवेपणा निर्माण झालेला होते. धर्मवेडाने आंधळे झालेले अरब लढताना मरून जन्नतमध्ये जाण्यासाठी उतावळे झाले होते. त्यांनी निर्भीडपणे मोठमोठ्या फौजा अंगावर घेतल्या. अरब फौजांनी लवकरच आजूबाजूचे सर्व देश जिंकून घेतले. ई स 638 साली अरब मुसलमानांनी जेरूसलाम जिंकून घेतले. 

एकाच कुरैश काबील्यातील मुहम्मद पैगंबरांच्या हशीम या भावकीचे उम्मायद या भावकीशी पाच पिढ्याचे वैर होते. या उम्मयद या भावकीचा अबू सुफियान हा मुहम्मद पैगंबरांच्या आक्रमक धर्मप्रचारामुळे त्यांचा कट्टर शत्रू झाला होता. पुढे मदिनेला स्थलांतर केल्यावर मुहम्मद पैगंबरांची ताकत वाढत गेली. मुसलमानांनी मक्केच्या कुरैश लोकांच्या व्यापारी काफील्यांची लूटमार सुरु केली. त्यातून दोन्ही गटात संघर्ष होऊ लागले. मदिनेतील मुसलमाचे मक्केतील मूर्तिपूजक कुरैश लोकांसोबत झालेल्या प्रत्येक युद्धात अबू सुफियान मुसलमानांच्या विरुद्ध लढला होता. पुढे पैगंबर साहेबांनी मक्का जिंकल्यावर अबू सुफियानला नाविलाजास्तव मुसलमान व्हावे लागले होते. नंतर उमर खलिफा असताना या अबू सुफियानच्या मुलाला म्हणजे मुआवियाला सिरिया-पॅलेस्टीन या प्रभागाचा गव्हर्नर नेमले गेले. अबू सुफियान आणि त्याचे कुटुंबीय स्वतः होऊन मुसलमान झाले नव्हते. परिस्थिती समोर झुकत ते ”मरून मुटकुन मुसलमान’ झाले होते. त्यामुळे ते कधीच कडवे मुसलमान झाले नाहीत. मुआवियाची बायको ख्रिश्चन होती. त्याच्या सैन्यात सिरिअन ख्रिश्चन सैनिकच जास्त होते. या मुआवियाने पैगंबरांचा सख्खा चुलत भाऊ आणि लाडक्या लेकीचा नवरा असलेल्या अली विरुद्ध साफिनचे युद्ध केले. या युद्धात त्याने तीस हजार मुसलमान मारले. या मुआवियने मुहम्मद पैगंबरांच्या हसन(अली आणि फातिमाचा मुलगा) या नातवाकडून खलिफत काढून घेतली. याच मुआवियाने हसनला त्याच्याच बायकोमार्फत विष घालून मारले. या मुआवियाचा मुलगा याजिद हुसेन सोबत झालेल्या करारा विरुद्ध खलिफा झाला. त्याच्या आदेशानुसार मुहम्मद पैगंबराच्या हुसैन या दुसऱ्या नातवाला करबालाच्या युद्ध मैदानात ठार मारले गेले.

जिझिया कर मिळाला की मुआविया आणि इतर उम्मायद खलिफा धर्मनिरपेक्ष होते. झिजिया मिळणे कमी होऊ नये म्हणून एका उमायद खलिफाने इस्लामात धर्मांतर करण्यावर बंदी घातली होती. त्यांनी कुराणच्या आदेशा विरुद्ध अरब नसलेल्या नवमुस्लिमांवरील झिजिया बंद केला नाही. वरवर मुस्लिम असल्याने उम्मयदांच्या आधीपत्याखाली जेरूसलाम असल्याना ज्यु लोकांची फारशी कत्तल झाली नाही. पण मुस्लिम प्रशासनात शेतीवरील असलेल्या वाढीव करामुळे आणि जिझिया सारख्या जाचक करप्रणालीमुळे धरपरिवर्तन वा पलायन हेच मार्ग शिल्लक होते. धर्माच्या बाबतीत कट्टर असलेले ज्यु लोक परत मायाभूमीतून परगंदा होऊ लागले. त्यांचे परंपरिक शत्रू असलेल्या मूर्तिपूजक ग्रीक पॅलेस्टिनी लोकांनी इस्लामात धर्मपरिवर्तन करून घेतले. तरी काही ज्यु जास्तीचे कर भरून आपल्या मातृभूमीत पाय रोवून होते.

पुढे पोप अर्बन दुसरा याच्या प्रेरणेमुळे युरोपतील ख्रिश्चन सम्राज्यांनी येशूची पवित्र भूमी मुस्लिम लोकांपासून मुक्त करण्यासाठी धर्मयुद्ध पुकारले. क्रूसेडर फौजेने ई स 1099 साली जेरूसलाम जिंकून घेतले. शहरात असलेल्या सर्व मुस्लिम आणि ज्यु लोकांची सरसकट कत्तल झाली.

पुढे मायभूमीत ज्यु लोकांवर होणाऱ्या सततच्या अत्याचारांमुळे अनेक ज्यु युरोपातील धर्मनिरपेक्ष वातावरणात स्थायिक झाले. फ्रान्स आणि जर्मनीत स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना ॲश्कनाझी ज्यु म्हटले गेले. स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना सफारडीक ज्यु म्हटले गेले. इजिप्त यमन आणि इराक मधील ज्यु लोकांना मिझराही ज्यु म्हटले गेले. मध्य आशिया आणि कोकसस पर्वत रांगामध्ये वसलेल्या ज्यु लोकांना बुखारान ज्यु म्हटले गेले. बाहेरून आलेले हे हुशार लोक कानामागून आले आणि तिखट झाले. कष्टाळूपणामुळे ते लवकरच श्रीमंत झाले तसेच मोठमोठ्या पदावर जाऊन बसले. त्यांच्या प्रगतीवर जाळणारे लोक वाढू लागले. मग त्यांच्या धार्मिक वेगळेपणावरून युरोपात ज्यु विरोधी वातावरण निर्माण केले जाऊ लागले. बरेच ॲश्कनाझी ज्यु सतराव्या आणि अठराव्या शतकात धर्मनिरापेक्ष असलेल्या अमेरिकेत स्थायिक झाले. 

ई स 1516 मध्ये जेरूसलाम ऑटोमन तुर्क सम्राज्याचा भाग झाले. ऑटोमन सम्राज्य जिझिया कर दिल्यानंतर तसे काही अंशी धर्मनिरपेक्ष होते. ते सुद्धा कुराणाप्रमाणे फारसे चालत नव्हते. अशा काहीश्या धर्मनिरापेक्ष वातावरणात जेरूसलाम मधील ज्यु लोकांनी परत कष्टाने आपली प्रगती केली. ज्यु लोकांनी व्यापारात प्रगती केली आणि मोठ्या प्रशासकीय पदांपर्यंत ज्यु पोहचले. 1492 नंतर पोर्तुगाल आणि स्पेन मधून हाकलून दिलेल्या सफारडीक ज्यु लोकांना ऑटोमन सम्राट बायझीड दुसरा याने त्यांना त्यांच्या मायाभूमीत स्थायिक होऊ दिले.

युरोपात राहणारे ज्यु लोक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते. त्यांच्या प्रगतीचा तिरस्कार करणाऱ्यांचे प्रमाण युरोपात हळूहळू वाढू लागले होते.

1860 मध्ये ज्यूविश पत्रकार थिओडॉर हर्झ याने ‘डर जुडेनस्टेट’ अर्थात ‘ज्युंचे स्वतःचे राज्य’ नावाचे पत्रक काढले. ज्युसाठी त्यांच्या पारंपरिक मायाभूमीत स्वतःचे राज्य असावे आणि जगातील सर्व ज्यु लोकांनी तिथे राहायला जावे असा विचार त्याने मांडला. त्याला जगभरातील ज्यु लोकांनी पाठिंबा दिला. 1897 ला स्वित्झरलंड मधील बेझेल येथे पहिली झायोनिस्त परिषद भरली. ज्युसाठी स्वतःचे राज्य असावे यासाठी जगातील मोठया नेत्यांची मनधरणी सुरु झाली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पण ज्यु लोकांनी आपला प्रयत्न सोडला नाही. पहिले महायुद्ध चालू असताना त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. 1917 साली ब्रिटिश सरकारचे परराष्ट्र सचिव अर्थर बालफोर यांनी जाहीरनामा काढून मध्यपूर्व भागात ज्यु लोकांना हक्काची मायभूमी असावी असे जाहीर केले.

1019 साली पहिले महायुद्ध संपले आणि ऑटोमन साम्राज्य नष्ट झाले. मध्यपूर्वचा हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्या वेळी रोमन सम्राटाने मुद्दाम दिलेल्या पॅलेस्टीन या नावानेच ज्युंची मायभूमी ओळखली जाई. हा भाग ब्रिटिश अंमलाखाली आल्यावर जगभरातून लाखो ज्यु लोग या भागात स्थानांतरित झाले. स्थानिक अरब लोकांचा या स्थानांतराला विरोध असल्याने ज्यु लोकांचे अरब लोकांसोबत खटके उडू लागले. ज्यु लोकांनी आपल्या वस्त्यांची सुरक्षा करण्यासाठी 1920 साली हागानह (Defence) ही पॅरामिलिटरी संघटना सुरु केली. ज्यु लोकांचे होणारे स्थलांतरण आणि ब्रिटनचा त्याला न होणारा विरोध पाहून अरब लोकांनी 1936 ते 1939 या वर्षात मोठा हरताळ पाळला.

ब्रिटनने 1939 साली व्हाईट पेपर काढून जु आणि अरब लोकांचे वेगवेगळे राज्य व्हावे अशी फाळणीची योजना मांडली. अरब लोकांनी ती फेटाळली आणि उठाव केला. ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला. 

– क्रमशः भाग तिसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । 

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥ 

आचरणासी श्रेष्ठांच्या  अनुसरती सामान्य

बोल तयांचे  समस्त जगत मानिती प्रमाण्य ॥२१॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । 

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥ 

तिन्ही लोकी मजला पार्था  ना कर्तव्य काही

मजला अप्राप्त असेही काही या विश्वात नाही

देहाचे परि जाणुनिया भोग विन्मुख ना झालो

जीवनात जी विहीत सारी कर्मे करीत आलो ॥२२॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ 

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ । 

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 

सावध राहूनीया मी पार्था नाही केली कर्मे

सर्वनाश जगताचा होइल जाणुन घे  वर्मे

मलाच अनुसरते हे विश्व मजला श्रेष्ठ मानून

अकर्मी होता मीच सारे होतील रे कर्महीन ॥२३-२४॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥ 

कर्मे करिती कर्मासक्त असती अज्ञानी

कर्म करावी अनासक्त ज्ञानी विद्वानांनी 

संग्रह करणे लोकांचा मनी धरुनी इप्सिता

कर्माचरणी मनुजे व्हावे हे कर्तव्य भारता ॥२५॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ । 

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ २६ ॥ 

परमात्मस्वरूपी लीन स्थित ज्ञानी विद्वान

कर्मासक्त अज्ञान्याचा करू नये बुद्धीसंभ्रम

शास्त्रविहित आचरुनीया कर्मे आदर्श मांडावा

कर्म करण्याचा सकलांना सुमार्ग दावावा ॥२६॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । 

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥ 

मनुष्यद्वारे कर्मे घडती गुणपरत्वे प्रकृतीच्या

अहंकारमूढ मानतो परी कर्ता मी मम कर्मांचा ॥२७॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । 

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥ 

समस्त गुण स्थायी गुणात शूर अर्जुना जाण

ज्ञान्या उमगते त्यांचे विभाग कर्म तथा गुण 

जीवन त्याचे असते सदैत तयात विहरत

तयामध्ये तो कधी न बद्ध होउनी आसक्त ॥२८॥

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । 

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ २९ ॥ 

आसक्तीने मूढ जाहले गुणकर्मातच लुब्ध 

अर्धज्ञानी ते अज्ञानी असती मंदबुद्ध

बुद्धिभेद ना कधी करावा त्यांच्या आचरणात

प्रज्ञावाने मग्न असावे कर्मा आचरत ॥२९॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । 

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३० ॥ 

चित्तासी तव एकरूप कर म्या परमात्म्याठायी

अर्पण करी रे तव कर्मांसी माझीया पायी

त्याग करोनी आशेचा ममत्वाचा अन् संतापाचा

शस्त्र धरोनी सिद्ध होई वसा घेउनी युद्धाचा ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आज योगासनांचा क्लास जरा लवकरच संपला.

थंडी मुळे सगळ्या गारठून गेल्या होत्या.

सकाळी सातच्या बॅचला सगळी young generationची गर्दी आणि दहाच्या बॅचला सिनियर सिटीझन मंडळी.या बॅचला येणा-या सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या.योगासने कमी आणि गप्पा टप्पा जास्त.

प्रत्येकीच्या काही ना काही शारीरिक तक्रारी. तरीही मानसीताई सगळ्यांना छान सांभाळून घेऊन प्रत्येकीकडून योगासने करवून घ्यायच्या.आज थंडी जरा जास्तच होती.त्यामुळे ब-याच जणींनी दांडी मारली.

नेहमीच्या सात आठ जणी हजर होत्या.

मानसी ताईंचे घर खालीच होते.

आज सगळ्यांना गरमागरम चहा आणि पॅटीस‌ ची मेजवानी मिळाली.आज गप्पांचा मूड होता.काणे काकू थोड्या अबोल वाटल्या.

“का हो काकू,आज अगदी गप्प गप्प?”मी विचारले.काणे काकू म्हणाल्या, “काय सांगू ?काल घरात पार्टी होती.रात्री जेवायला, झोपायला उशीर झाला.यजमानांना आताशा कलकल सहन होत नाही.तरीही मुलाने आणि सुनेने,आम्हाला कमीतकमी त्रास होईल याची खबरदारी घेतली होती. सगळेच जण बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. संजय स्मिताने आम्हाला आधीच सांगितले होते,’आई बाबा,तुमची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल’.यांचा स्वभाव तिरसट.मी इतकी वर्षे सहन केले.सगळ्या मित्रांसमोर यांनी संजयला विचारले, ‘तुमचा थिल्लरपणा कधी संपणार आहे?मला आवाजाचा त्रास होतोय.’

संजयने शांतपणे सांगितले,’बाबा,अजून एक तासभर.अकराच्या आत सगळे आपापल्या घरी जातील.’ यांची आत धुसफूस सुरूच होती.

मी लक्षच दिले नाही. मला माझ्या मैत्रिणीचे वाक्य आठवले. ती म्हणायची, ‘हे बघ असे प्रसंग येत राहतातच. आपण तोंडाला ‘फॉल-पिको’ करायचे. वादाचा प्रश्नच येत नाही.’

किती छान सांगितले तिने. मला तो शब्द फारच आवडला.

तिच्याही घरी हाच प्रकार आहे. सून चांगली आहे, सास-याचे त-हेवाईक वागणे सहन करते.

कधी तरी शब्दाला शब्द वाढतोच. पण ‘फॉल पिको’मुळे, सारं काही आलबेल आहे.”

काणे काकूंनी सांगिलेला फॉल-पिकोचा मंत्र सगळ्यांना जाम आवडला.

मानसी ताई म्हणाल्या, “हे बघा, घरोघरी कमी अधिक प्रमाणात हे असं असतेच,गोष्टी जेवढ्या ताणल्या जातील तेवढे ताण तणाव वाढत जातात.करोना काळापासून सर्व नोकरदार मंडळी चोवीस तास घरात आहेत,यापूर्वी याची सवय नव्हती.करोनाने प्रत्येकाला माणूसकी आणि नात्यांची किंमत दाखवून दिलीय.

तुझं माझं, हेवे दावे या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा अर्थ चांगलाच समजलाय आपल्याला.तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागा, प्रेम-माया यांची देवाण घेवाण एका रात्रीत होत नसते. तरूण पिढीला मानसिक ताण तणाव, त्यांची टार्गेटस्, बॉस लोकांची मर्जी, किंवा हाताखालील सहकाऱ्यांना, जिभेवर साखर ठेवून संभाळून घेणे इ. ब-याच गोष्टींना सामोरे जावे लागते. तुम्ही सगळ्या बॅचला येता. आपली सुख-दु:ख एकमेकींबरोबर शेअर करता,‌तासभर नवीन ऊर्जा घेऊन घरी जाता.

घरी देखील असंच खेळीमेळीचे वातावरण ठेवा.या आधीच्या बॅचच्या सगळ्यांना मी नेहमी हेच सांगते.त्यातल्या काही जणींना सुना/जावई येऊ घातल्या आहेत. पेराल तसे उगवते,म्हणतात ते अगदी बरोबर आहे.जीभेवर साखर ठेवा.योग्य वेळी संसारातून अलिप्त व्हा,पण वेळेला त्यांना समज,सल्ला अवश्य द्या.

आणि क्षमाचा फॉल-पिकोचा मंत्र, मला पण खूप आवडला.

तेव्हा काणे काकू,घरी गेल्यावर हा मंत्र जपा.” सगळ्यांनी मानसी ताईंच्या बोलण्याला खळखळून हसत दाद दिली.

लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कसं असतं ना!.. जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना!.. जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं!… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं.. असा माझा हट्टही असतो ना!.. पण कसं असतं नां!!

… शब्दांच्या भोवऱ्यात मी अडकून तुम्हाला कोड्यात टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही… चित्र जरी एक अल्लड बालिकेचे तुम्हास दिसत असले… तरी मी काही आता बालिका राहिली नाही..  हि बालिका  आता याच वयाच्या बालिकेची मातेच्या रूपात आहे… आणि आणि तिला आता तिचाच भुतकाळ सतत तिची आताची बालिका सारखी सारखी नजरेसमोर आणून दाखवत असते…

आता कळतयं आपण जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा असतो… आईचं तेव्हाचं आपल्याशी एकंदरीत वागणं किती बरोबर होतं ते.. बाई गं मुलीच्या जातीला असलं वागणं शोभायचं नाही बरं.. हे तिचं सतत  उपदेश पर  चौविसतास बोलणं मनाला मुरड घालायचं… आवडायचं तर मुळीच नाही.. भांडणाची  चकमक उडाली नाही असा एक दिवस कधीही सरला नाही… चंद्र सूर्य यांच्या झांंजावादनाने दिवस रात्र सरसर सरले… आईचं बरोबर होतं हे कळले आणि पटलेही.. आणि माझं …

… आणि माझं किती किती चुकीचं आहे हे आता माझीच मुलगी जेव्हा मला सांगू लागली तेव्हा… माझ्या आईचं म्हणणं मला सतत आठवतं राहिलं..कसं असतं नां.. आणि आता पुढे माझी मुलगी जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा येईल तेव्हा मी किती बरोबर होते हे तिला कळेल…. आणि  तिचं किती…

कसं असतं नां… जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना… जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं..पण पण.. कसं असतं नां….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 133 ☆ लघुकथा – मुक्त कैद ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय लघुकथा ‘मुक्त कैद’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 133 ☆

☆ लघुकथा – मुक्त कैद ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

मायके से विदाई के समय उसे समझाया गया था कि ‘पति परमेश्वर होता है। मायके की बातें ससुराल में नहीं कहना और ससुराल में तो जैसे रखा जाए, वैसे रहना। ‘ कैसे भूलती अपने पिता की वह बात– ‘डोली में जा रही हो, अर्थी ससुराल से ही उठनी चाहिए। ‘सुनने में ये किसी पुरानी फिल्म के संवाद लगते हैं, पर नहीं। भारतीय नारी को आदर्श नारी के फ्रेम में जड़कर घर की दीवार पर टाँग दिया जाता है। उसकी जिंदा मौत किसी को नजर नहीं आती, खुद उसे भी नहीं।

यह जीवन उसने इतनी गहराई से जिया कि अल्जाइमर रोग में वह सब भूल गई लेकिन यह ना भूली कि पति परमेश्वर होता है। उसे ना अपने खाने-पीने की सुध थी, ना अपनी। बौराई-सी इधर-उधर घूमती, बोलती रहती– ‘आपने खाना खाया कि नहीं? बताओ, किसी ने अभी तक इन्हें खाने के लिए नहीं पूछा। ‘ कभी वह सिर पीट रही होती– ‘हे भगवान! आज तो बहुत पाप लगेगा हमें, पति से पहले हमने खाना खा लिया। ‘ थोड़ी देर बाद वही बात दोहराती, फिर वही, वही —। सिलसिला थमता कैसे? ससुराल जाते समय दी गई सीख वह भूली नहीं थी। वह सीख नहीं, मंत्र होता था शायद, जिसे अनजाने ही स्त्रियां जीवन भर जपती रहतीं और धीरे-धीरे अपना खाना-पीना, सुख-दुख, अस्तित्व सब होम उसमें|

वह अब घर की चहारदीवारी में कैद है, कहने को मुक्त। पतिदेव छुटकारा पाने के लिए निकल लेते हैं दोस्तों– यारों से मिलने। उनके आने पर वह कोई शिकायत ना कर कभी उन्हें प्यार भरी नजरों से देखती है, कभी सिर पर हाथ फेरती है, कहती है- ‘बहुत थक गए होगे, आओ जरा पैर दबा दूँ , कुछ खाओगे?’ वे झिड़क देते हैं – ‘हटो, जाओ यहाँ से, हर समय पीछे पड़ी रहती हो। अपना काम करो’।

‘अपना काम ???’ वह दोहराती है। इधर- उधर जाकर फिर लौटती है। उसी प्यार और अपनेपन के साथ फिर पूछती है – ‘थक गए होगे, पैरों में तेल लगा दूँ? — फिर झिड़की।

‘लगता है नाराज हो गए  हैं हमसे’ – वह दूर बैठकर अपनेआप से बोलती है।

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 176 ☆ सोता हुआ सागर जगा… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “हिम के कणों से पूर्ण मानो…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 176 ☆

☆ सोता हुआ सागर जगा ☆

शुभ होता देख कर चिंतित होने वाले लोग आनन-फानन में अपना गुट बना लेते हैं और स्वयं को एक दूसरे का शुभ चिंतक बताते हैं। कथनी और करनी में भेद रखते हुए मोटिवेशनल स्पीच देना जबकि आत्म मंथन की जरूरत खुद को होती है पर मजबूरी जो न कराए वो थोड़ा है। मनभेद हो या मतभेद; भेद विचारों में जब-जब होगा कोई न कोई समस्या खड़ी करेगा। वैसे सच्चा लीडर समस्याओं में ही समाधान ढूँढ़ता है। कहा भी गया है कि वो जीवन ही क्या जिसमें समस्या न हो, इसे झेलकर ही व्यक्ति नयी खोजें करता आ रहा है।

आजकल प्रेरक व्यक्तित्व की बाढ़ सी आ गयी है, जिसे देखो अपना मोटिवेशनल चैनल बनाकर मिलियन सब्सक्राइबर की होड़ में लगा हुआ है। भले ही भोले भाले लोगों को बुद्धू क्यों न बनाना पड़े।

ऐसे बे सिर पैर के विचारकों पर पाबंदी लगनी चाहिए। अक्सर युवाओं को चमक-दमक व शार्टकट रास्ता प्रेरित कर जाता है जिसका नुकसान पूरा परिवार /समाज उठाता है। ऐसा व्यक्तव्य जिसका असर जनमानस पर पड़ता उसे प्रमाणिकता की कसौटी पर खरा उतरना चाहिए। भले ही डिजिटल मंच क्यों न हो इसकी जबावदेही प्रस्तुत करने वाले को लेनी ही होगी।

एक और चलन जोरों से चल पड़ा है कि धर्म ग्रन्थों की व्याख्या लोग अपनी सुविधानुसार करने लगे हैं, संस्कृत के श्लोकों को व्यवसायिक तरीके से जिस भी तथ्य के साथ चाहें जोड़ते चलो कोई रोक टोक नहीं है बस मोटिवेशनल लगना चाहिए। किस संदर्भ में क्या उपयोगी होगा इसकी चिंता किसी को नहीं है, जोर-शोर से भीड़-भाड़ को आकर्षित करने की कला आनी चाहिए।

 खैर अति का अंत होता है, सो लोग जागरूक होकर डिजिटल प्लेटफॉर्म पर होने वाले स्कैम के खिलाफ आवाज उठाने लगे हैं।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – आत्मतत्व ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – आत्मतत्व ? ?

आत्मतत्व है तो

देह प्राणवान है,

बिना आत्मतत्व

देह निष्प्राण है..,

दो पहलुओं से

सिक्का ढलता है,

परस्परावलंबिता से

जगत चलता है,

माना आत्मऊर्जा से

देह प्रकाशवान है पर

देह बिना आत्म भी

दिवंगत विधान है..!

© संजय भारद्वाज 

(प्रात: 5.56 बजे, 7.12.19)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण“)

✍ करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

सफ़्हा -ए -महब्बत पर  हम रकम नहीं होते

दोस्त प्यार के किस्से फिर भी कम नहीं होते

करते क़द्रे कुरआँ हम तुम समझते रामायण

मस्जिद और मन्दिर में फटते बम नहीं होते

काश प्यार से इन्सां आये रोज सुलझाते

जिंदगी की जुल्फों में पेचो खम नहीं होते

तुमने क्या सवाँरा है चश्मे मिह् र से अपनी

वर्ना चाँद से रोशन आज हम नहीं होते

कर्ब -ए -दहर को अपने तुम न रखते दिल में तो

दास्ताने गम सुनकर चश्मे नम नहीं होते

नफ़रतें जलाते तुम हम परायापन अपना

है जो आज दुनिया में घोर तम नहीं होते

आज इस हकीकत को जानते हैं अंधे भी

दिखने वाले सब इंसा मुहतरम नहीं होते

काश वो अरुण मुझको भूलते नहीं ऐसे

दर्दे दिल नहीं होता रंजो गम नहीं होते

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 249 ☆ आलेख – शरद जोशी की प्रासंगिकता शाश्वत है ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय आलेख – शरद जोशी की प्रासंगिकता शाश्वत है)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 249 ☆

? आलेख – शरद जोशी की प्रासंगिकता शाश्वत है ?

हिंदी व्यंग्य को वर्तमान नवरूप की त्रिधारा में वास्तविक पहचान देने में परसाई, शरद जी और त्यागी जी की लेखनी का योगदान उल्लेखनीय है। इन महत्वपूर्ण लेखकों ने स्वयं अपनी मौलिकता से व्यंग्य लेखन की विधा को एक नया आयाम दिया। अपने समय की सामाजिक, धार्मिक कुरीतियों और राजनीति पर शरद जी ने अपनी ही स्टाइल में निरंतर कटाक्ष किया। उनके व्यंग्य आज की परिस्थितियों में भी उतने ही प्रासंगिक हैं। वे शाश्वत बने हुए हैं, क्योंकि तत्कालीन विसंगतियां रूप अदल बदल कर समाज में यथावत बनी हुई हैं।

शरद जी के व्यंग्यों में उन समस्याओं पर इतना गहरा कटाक्ष होता था, की वह पाठक को भीतर तक झकझोर देता था और लंबे समय तक उस पर सोचते रहने को मजबूर कर देता था।

शरद जोशी की लोकप्रियता का सबसे अहम कारण उनके व्यंग्यों में मौजूद विरोध का स्वर और उनका आम लोगों की रोजमर्रा की जिंदगी से जुड़ा होना था।

शरद जी के विरोध के स्वर को लोकप्रियता मिली, क्योंकि वह सीधे लोगों के सरोकारों तक पहुंचते थे। लोगों को लगा जो बात वह नहीं कह पाते वह इन व्यंग्यों में कही गई है। राजनीति, भ्रष्टाचार पर अपने स्तंभ प्रतिदिन में वे चोट करते थे। सामाजिक कुरीतियों पर उनके प्रहार बदलाव लाने के कारक बने, उन्होंने लोगों को किसी भी घटना को देखने का एक नया नजरिया दिया।

जोशी जी ने शालीन भाषा में भी अपनी बात को बेहतर ढंग और बहुत ही बारीकी से रखा, जिस कारण वह और उनके व्यंग्य पाठकों में खासे लोकप्रिय होते चले गए।

शरद जी ने किसी एक क्षेत्र को नहीं छुआ। उन्होंने सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक यहां तक कि धार्मिक सभी विषयों पर व्यंग्य किया। जितनी विविधता उनके विषयों में दिखाई देती है उतनी ही उसके प्रस्तुतीकरण में भी झलकती है। उनकी भाषा−शैली और प्रस्तुतीकरण का ढंग विषय के मुताबिक होता था जो सीधा पाठक के दिल में उतरता था। जोशी के व्यंग्यों की सबसे खास बात थी उनकी तात्कालिकता, वे किसी घटना पर तुरंत व्यंग्य लिखते थे जिससे पाठक उससे आसानी से जुड़ जाता था। उस समय हुए एक घोटाले पर उन्होंने ‘हम भ्रष्टन के भ्रष्ट हमारे’ नामक व्यंग्य लिखा। अपने शीर्षक से ही यह पूरी बात कह देता है। इसकी प्रासंगिकता आज भी बरकरार है। वे अपने व्यंग्यों में किसी को नहीं बख्शते थे, चाहे वह प्रधानमंत्री हो या निचले स्तर का कोई व्यक्ति हो। नवभारत टाइम्स में उनका कॉलम ‘प्रतिदिन’ बहुत लोकप्रिय था, यहां तक की लोग उसके लिए अखबार को पीछे से पढ़ना शुरू करते थे। शरद जी अपने पाठक के प्रति सदैव प्रतिबद्ध रहे। अखबारों में छपने वाले लेख की साहित्यिक उम्र अधिक नहीं मानी जाती पर उनके कॉलम भी साहित्य की अमूल्य धरोहर बन गए और आज किताबों के रूप में हमारे सामने हैं। शरद जोशी का जन्म 21 मई 1931 को मध्य प्रदेश के उज्जैन में हुआ। उन्होंने इंदौर के होल्कर कॉलेज से बीए किया और यहीं पर समाचार पत्रों तथा रेडियो में लेखन के जरिए अपने कॅरियर की शुरुआत की। उन्होंने ‘जीप पर सवार इल्लियां’, ‘परिक्रमा’, ‘किसी बहाने’, ‘तिलस्म, ‘यथा संभव’, ‘रहा किनारे बैठ’ सहित कई किताबें लिखीं। इसके अलावा जोशी जी ने कई टीवी सीरियलों और फिल्मों में संवाद भी लिखे। पांच सितंबर 1991 को उनका देहावसान हुआ पर वे अपने साहित्य के माध्यम से अमर हैं।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 236 ⇒ मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “आड़े तिरछे लोग…।)

?अभी अभी # 236 ⇒ मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा… ? श्री प्रदीप शर्मा  ?

ज़माने ने मारे जवां कैसे कैसे, जमीं खा गई आसमां कैसे कैसे। जहां पल दो पल का साथ हो, वहां कौन किसको याद करता है, किसी की याद में दो आंसू बहाता है। देखी जमाने की यारी, बिछड़े, सभी बारी बारी।

हम एक साधारण व्यक्ति को आम कहते हैं, और असाधारण को खास। एक साधारण व्यक्ति में हमें कुछ भी असाधारण नजर नहीं आता, जिसके बारे में कबीर कह भी गए हैं ;

पानी केरा बुदबुदा

अस मानस की जात।

देखत ही छुप जाएगा

ज्यों तारा परभात।।

लेकिन होते हैं कुछ लोग असाधारण, जिनमें लोग साधारण ढूंढा करते हैं। कितना बड़ा आदमी, लेकिन इत्ता भी घमंड नहीं। एक साधारण इंसान की अच्छाई किसी को नजर नहीं आती, पहले असाधारण बनिए, उसके बाद ही आपके गुण दोष नजर आएंगे। लेकिन कोई व्यक्ति महान यूं ही नहीं बन जाता।।

कुछ देश के लिए, कुछ समाज के लिए, कुछ इंसानियत के लिए, और कला, संगीत और साहित्य के अलावा भी जब कुछ असाधारण किया जाता है, तब ही दुनिया आपको याद करती है, सलाम करती है, और आपका नाम इतिहास में दर्ज हो जाता है।

महानता अथवा प्रसिद्धि काजल की कोठरी भी है। यहां कालिख का दाग बहुत जल्द लगता है। यहां अगर चंद रायचंद हैं तो कुछ जयचंद भी! जलने वाले और टांग खींचने वाले, हर दो कदम पर मौजूद हैं यहां। गला काट स्पर्धा में, आगे बढ़कर नाम कमाना, और अपनी नेकी और काबिलियत से इल्म और शोहरत की दुनिया में नाम कमाना इतना आसान भी नहीं।।

कौन था मोहम्मद रफी! एक पेशेवर फिल्मी गायक ही तो था। खूब पैसा और शोहरत कमाई बाकी फिल्मी हस्तियों की तरह।

बड़ा आदमी इंसान यूं ही नहीं बन जाता। कुछ ऐब, कुछ ठाठ-बाट और कुछ विचित्र आदतें, उसे और खास बना देती है।

वह एक कलाकार है, कोई संत महात्मा नहीं। वैसे असली ठाठ-बाट तो आजकल राजनेता, अभिनेता, क्रिकेट खिलाड़ी और संत महात्माओं के ही हैं।

ऐसे असाधारण और महान व्यक्तियों की भीड़ में अगर कोई एक अदना सा गायक यह कह जाए, कि मुझको मेरे बाद जमाना ढूंढेगा, तो एकाएक यकीन नहीं होता। क्या ऐसा खास था, इस इंसान में जो आम से भी अलग, खासमखास था।

क्या यह नेकी और सादगी का ही नूर था उस कोहिनूर में, जो आज उसके चले जाने के ४३ बरस बाद भी हमें यह कहने को मजबूर करता है, वो जब याद आए, बहुत याद आए।।

दीवाना मुझ सा नहीं

इस अंबर के नीचे।

आगे है कातिल मेरा

और मैं पीछे पीछे।।

पाया है, दुश्मन को

जब से प्यार के काबिल।

तब से ये आलम है,

रस्ता याद ना मंजिल,

नींद में जैसे चलता है

कोई

चलना यूं ही आँखें मींचे।।

पूरी इंसानियत को अगर आज एक छत के नीचे देखना हो तो बस रफी को सुन लो, गुनगुना लो। छल, स्वार्थ, राजनीति और नफरत से परे एक दुनिया है मोहब्बत की, जिसका नाम मोहम्मद रफी है।

मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे। लेकिन, है अगर दुश्मन दुश्मन जमाना, गम नहीं। कोई आए, कोई जाए, हम किसी से कम नहीं।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print