☆ जीवनरंग ☆ लाल गुलाबाची भेट..भाग-1☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
एका रम्य सायंकाळी फेरफटका मारून यावं म्हणून घराबाहेर पडलो. रस्त्यावरच्या वळणाच्या बाजूला एका बंगली वजा घर असलेल्या बागेत एक टपोरा आणि अतिशय मोहक असा गुलाब फुललेला दिसला. गडद लाल आणि हिरवाकंच देठ असलेलं ते फुल पहाताना अक्षरशः ब्रम्हानंदी टाळी लागली.
त्या बागेत इतरही फुलं होती, पण गुलाब तो गुलाबच. राजेशाही थाट त्याचा … नजाकत तर औरच. कुणीही प्रेमात पडावं असं देखणं रूप . उगीच नाही प्रेमी युगुलांचा जीवश्च सहचर म्हणत. अहो, नव्याने प्रेमात पडलेल्या तरुण तरुणीचा जणू हक्काचा आधारच .. तिच्या रागावरचा एकमेव उत्तम उपाय. ती रागावली की रुसवा काढण्यासाठी पहिली हटकून आठवण येते ती ह्या राजेशाही फुलाची.
देहभान हरपून मी त्या गुलाबाकडे बघत होतो आणि क्षणात ती नजरेसमोर आली. काळ थांबला … एखादं सुस्पष्ट चित्र दिसावं तसं दिसू लागलं.
कॉलेज नुकतंच सुरु झालं होतं. अजून कुणाशी नीटशी ओळखही नव्हती झाली. आणि एक दोन दिवसांनी वर्गात गुलाबाचा मंद सुगंध घेऊन एक मुलगी शिरली. अत्यंत सुस्वरूप, उंच शिडशिडीत … केसांची लांब वेणी पाठीवर झुलवत ती मुलगी येऊन वर्गात बसली. मला खात्री होती की सगळ्यांचं लक्ष त्या मुलीकडे असणार. मी मात्र तिने केसात खोवलेल्या टपोऱ्या लाल गुलाबाच्या फुलात नजर अडकवून बसलो होतो. त्या मुलीला बहुतेक ते कळलं असावं. कारण, तिच्या नजरेत एक आश्चर्र्याचा भाव उमटला. कदाचित आपल्यापेक्षा गुलाबच ज्यास्त सुंदर आहे की काय असं वाटलं असावं.
दिवस भुर्रकन उडून चालले होते. आमच्या ग्रुप मध्ये ती अगदी सहजरित्या मिसळली आणि हळूहळू मला उमगायला लागली. सुमती … त्या मुलीचं नांव … अत्यंत सधन अश्या घरातली एकुलती एक. पण घरच्या श्रीमंतीचा बडेजाव तिच्या पासून शेकडो मैल दूर होता. मितभाषी, आणि समोरच्यांशी बोलताना कुठेही श्रीमंतीचा डौल न बाळगणारी ती रूपयौवना … मला सुमतीचं नेहमी कौतुक वाटायचं. ही मुलगी इतकी वेगळी कशी ह्याचाच मी विचार करीत असे.
जसजसे दिवस पुढे सरकत राहिले तसतसे मी आणि सुमती एकमेकांना ज्यास्त ओळखू लागलो ..जाणू लागलो . कारण एकच … कविता , लेखन, जुन्या चित्रपटातील गाणी, नाटकं हे सगळं आमच्या दोघांचाही वीक पॉईंट होतं . पी एल आणि व पु म्हणजे आमची अत्यंत आवडती व्यक्तिमत्व. त्या दोघांच्या लिखाणावर आमची कित्येक तास चर्चा व्हायची. स्वामी कादंबरी तर आमचा श्वास …. रमा- माधव ह्यांच्या बद्दल आम्ही काहीच न बोलता खूप काही बोलायचो… अनुभवायचो. ती शांतता आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची.
त्या वेळेस मी नुकतंच लेख, कविता लिहायला सुरवात केली होती. अर्थात सुमतीची ओळख होण्या अगोदर माझी बऱ्यापैकी साहित्य सेवा झाली होती. पण हे जेव्हा सुमतीला कळलं तेव्हा तर तिने सगळं वाचायला दे म्हणून माझा पिच्छाच पुरवला.
तुझं लेखन, कविता वाचण्यासाठी मी उद्याच तुझ्या घरी येणार… अचानक एक दिवस सुमतीचं फर्मान सुटलं आणि मी धाडकन जमिनीवर आलो. घरी येणार ? त्या चाळीतल्या खोलीत? झरर्कन सगळं डोळ्यासमोरून हललं. मी इतका गुंतलो होतो की काय तिच्यात ?? आणि समजा, जरी स्वतःच्या मनाविरुद्ध खोटं बोलता येत नसलं तर मग सुमतीचं काय? ती ही गुंतली असेल का माझ्यात? तीचही माझ्यावर प्रेम असेल कां? आणि समजा नसलं तर? तेवढ्यात एक मन म्हणालं.. समजा असलं तर ? माझा भोवरा झाला होता … डोक्यात भुंगे चावत होते. त्या असण्या-नसण्याने मला कुरतडून टाकलं होतं.
दुसऱ्याच दिवशी मी माझ्या कवितेच्या आणि लेखांच्या वह्या सुमतीच्या पुढ्यात ठेवल्या. तिला नवल वाटलं. म्हणाली सुद्धा ; अरे मीच येणार होते नं तुझ्याघरी वाचायला ? माझा चेहरा पडला… अगतिक झाला. तिला काहीच कळेना. मी एकदम इतका नर्व्हस का झालो ते. सुमतीने मला विचारण्याचा प्रयत्न केला. अगदी मनापासून केला. मीच काहीतरी सांगून वेळ मारून नेली. सवयी प्रमाणे आजही माझी नजर सुमतीच्या केसांकडे गेली. आज मात्र तिच्या केसातला तो शाही गुलाब माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसतोय असा मला भास झाला.
☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले ☆
इथून पुन्हा जगदीश्वरच्या मंदीराकडे येताना एका महत्वाच्या पायरीकडे लक्ष जाते, ते म्हणजे ‘हिरोजी इंदूळकर’ ह्यांच्या. हिरोजींनी मोठ्या हिकमतीने, निष्ठेने रायरीच्या डोंगराचा ‘रायगड’ असा कायापालट केला आणि महाराजांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो सार्थ केला. महाराज जेव्हा हा दुर्ग बघायला आले तेव्हा हिरोजींनी सोन्यासारखा घडवलेला बेलाग ‘रायगड’ पाहून प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना विचारले “तुम्हाला काय इनाम हवे?” त्यावर हिरोजी म्हणाले “मला सोने नाणे इनाम काही नको. फक्त मंदिराकडे येणार्या भक्तांस माझ्या नावाची पायरी दिसेल अशी ठिकाणी ती बांधण्याची परवानगी द्यावी!”
स्वामीनिष्ठ हिरोजींना मानाचा मुजरा करून पुढे आम्ही गाठले ते ‘टकमक’ टोक! स्वराज्यातील गुन्हेगारांना, विश्वासघातक्यांना इथून कडेलोटाची कठोर शिक्षा दिली जात असे. पण इथेही काही पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा कडेलोट करून कड्याच्या टोकावरच कचरा केला आहे. असो.
इथेच घडलेली एक ऐकायला मजेशीर पण प्रत्यक्षात थरारक कथा नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे, महाराज ‘टकमक’ टोकावर आले असताना त्यांच्यावर छत्री धरणारा एक सेवक वार्याच्या झंझावातबरोबर हवेत उडाला. सुदैवाने त्याने छत्री घट्ट पकडून ठेवल्याने तो हवेवर तरंगत, भरकटत, अलगदपणे शेजारील निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाचे नाव ‘निजामपूर छत्रीवाले’ असे ठेवण्यात आले. बसने पुण्यास परतीच्या मार्गावर असताना मला ह्या गावाचे नावंही एका फाट्यावर वाचायला मिळाले.
टकमक टोकावरून आमची वरात पुन्हा होळीच्या माळावर आली आणि तिथून महाराजांच्या पुतळ्यामागे असलेल्या राजदरबार, सदर पाहायला निघाली. हा परिसर मात्र चांगलाच भव्य आहे. दरबारात सिंहासनावर बसलेल्या महाराजांचा मेघडंबरी पुतळाही आहे. पण इथे काही फुटांवरून दर्शन घ्यावे लागते, अगदी जवळ जायला आता मनाई आहे. ह्याला कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी कुणा समाजकंटकांनी तलवारीचा तुकडा तोडून पळविला होता.
त्यामागे आले असता दिसतात ते म्हणजे महाराजांचा राजवाडा, राण्यांचे महाल, शयनगृह इ. इथे मात्र सर्व भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. नुसतीच जोती पाहून महालांची ऊंची कशी कळणार? आपण नुसत्या कल्पनेचे महाल उभारायचे. राजवाड्याची एकंदर भव्यता मात्र जाणवल्यावचून राहत नाही. येथील एका बाजूच्या मेणा दरवाजाने तुम्हाला गंगासागर तलाव आणि मनोर्यांकडे जाता येते तर दुसर्या बाजूने धान्य कोठार व तसेच पुढे उतरून ‘रोप वे’च्या वरच्या स्थानका कडे जाता येते.
एव्हाना दोन वाजल्यामुळे जनतेला भूक लागली होती. सर्वजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते जे थोड्याच वेळात ‘रोप वे’ ने दोघे जण घेऊन आले. मेणा दरवाज्याच्या बाहेरील मोकळ्या जागेत अंगतपंगत मांडून पोळी, फ्लॉवर-मटार-बटाटा अशी तिखट रस्सा भाजी, बटाट्याची सुकी भाजी, पापड आणि ‘गिरीदर्शन’ क्लबतर्फे ‘चितळे’ श्रीखंड अशा चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर गंगासागर तलावाचे मधुर पाणी पिऊन आम्ही ‘दुर्गदुर्गेश्वर रायगडा’चा निरोप घेतला.
आता उर्वरीत दोन-तृतीयांश ‘रायगडा’चे दर्शन कधी मिळते आहे ह्याची मी रांगेत उभा राहून वाट पाहतो आहे. जगदीश्वर मजवर कृपा करो आणि हा योगही लवकर जुळून येवो, हीच प्रार्थना!
डिसेंबर / जानेवारीतील मस्त थंडी. रविवारची सुट्टी. पहाटे चारच्या साखर कारखान्यातला पहिल्या शिफ़्टच्या भोंग्याने हलकीशी जाग आलेली असते. तरीही मस्त पडलेल्या थंडीमुळे आणि सुट्टीमुळे आणखी जरा वेळ झोपावेसे वाटते. बाबांची फिरायला जायची गडबड, त्यांचा मला उठवायचा अयशस्वी प्रयत्न आणि त्याच सुमारास जोरात हार्न वाजवत शेरी नाल्यावरून धडधडत जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस. तशातही अजून चारच तर वाजतायत, मस्त थंडीत पडून राहावंसं वाटण तस सहाजिकच ना ? एव्हान त्या भोंग्यातून सभोवार पसरलेला आणि आता नाकालाही सवय झालेला मळीचा वास, त्या थंडीत अंगावर असलेली मऊ दुलई डोक्यावरून घ्यायला भाग पाडतो. मग परत छानशी डुलकी केव्हा लागते ते कळतच नाही.
थोड्यावेळाने जाग येते ते बाजूच्या गल्लीतून येणा-या गाण्याच्या आवाजाने, एकदम खड्या आवाजात,योग्य लयीत गाणे म्हणत वासुदेव आलेला असतो. काय माहीत पण मला या वासुदेवाचे लहानपणापासुन आकर्षण वाटत आले आहे . त्याची चाहुल लागली की मी लगेच उठून ब्रश करून घरातल्या बाल्कनीत उभा रहायचो
डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात धोतर कमरेभोवती उपरणे, एका हातात डमरू तर दुसर्या हातात टाळ, काखेेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या तसेच रंगीबेरंगी माळा, कपाळ व कंठावर चंदन किंवा गंधाचे टिळे अशा वेशभूषेत वासुदेव यायचा आणि पाच दहा मिनिटात सभोवतालचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकायचा
नाही कुणी जागं झोपलं पहारा
दु:खी जीव तुला देवाचा सहारा
तुझ्यासाठी देव वासुदेव झाला
वासुदेव आला हो वासुदेव आला
या गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगितल्या जात. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात.
वासुदेव हरी वासुदेव हरी |
सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी |
सीता सावली माना दान करी वासुदेवा |
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||
वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने शिवाजीने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत असा इतिहास सांगतो
अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्या बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.
आपली कला सादर करून कुणी काही दान, पैसे, धान्य दिल तर हा वासुदेव ते घेऊन आपला पुढे निघायचा
आज हा वासुदेव कदाचित अजूनही सांगली , कोल्हापूर , सातारा किंवा आजूबाजूच्या खेडोपाड्यात येत असेलही पण मुंबईसारख्या शहरात त्याचे दर्शन दुर्मिळच होत चालले आहे
म्हणतात ना
बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो
पैशापायी माणूस मरतो, पैशावर जगतो
वासुदेवाची ऐका वानी, जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम रे
पण आज ही कला/ आपला सांस्कृतिक वारसा दुर्मिळ होत चाललाय. अजूनही आशा वाटते की कदाचित या गजबजलेल्या मुंबईतही एका रविवारच्या सकाळी वासुदेव येईल आणि म्हणेल
(वरिष्ठ साहित्यकार एवं अग्रज श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी स्वास्थ्य की जटिल समस्याओं से सफलतापूर्वक उबर रहे हैं। इस बीच आपकी अमूल्य रचनाएँ सकारात्मक शीतलता का आभास देती हैं। इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना खोटा सिक्का….। )
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present an English Version of Ms Leena Mittal Kheria’s mesmerizing poem “तल्खियां…”. We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this awesome translation.)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ संजय दृष्टि – लघुकथा – तीन ☆
तीनों मित्र थे। तीनों की अपने-अपने क्षेत्र में अलग पहचान थी। तीनों को अपने पूर्वजों से ‘बुरा न देखो, बुरा न सुनो, बुरा न कहो’ का मंत्र घुट्टी में मिला था। तीनों एक तिराहे पर मिले। तीनों उम्र के जोश में थे। तीनों ने तीन बार अपने पूर्वजों की खिल्ली उड़ाई। तीनों तीन अलग-अलग दिशाओं में निकले।
पहले ने बुरा देखा। देखा हुआ धीरे-धीरे आँखों के भीतर से होता हुआ कानों तक पहुँचा। दृश्य शब्द बना, आँखों देखा बुरा कानों में लगातार गूँजने लगा। आखिर कब तक रुकता! एक दिन क्रोध में कलुष मुँह से झरने ही लगा।
दूसरे ने भी मंत्र को दरकिनार किया, बुरा सुना। सुने गये शब्दों की अपनी सत्ता थी। सत्ता विस्तार की भूखी होती है। इस भूख ने शब्द को दृश्य में बदला। जो विद्रूप सुना, वह वीभत्स होकर दिखने लगा। देखा-सुना कब तक भीतर टिकता? सारा विद्रूप जिह्वा पर आकर बरसने लगा।
तीसरे ने बुरा कहा। अगली बार फिर कहा। बुरा कहने का वह आदी हो चला। संगत भी ऐसी ही बनी कि लगातार बुरा ही सुना। ज़बान और कान ने मिलकर आँखों पर से लाज का परदा ही खींच लिया। वह बुरा देखने भी लगा।
तीनों राहें एक अंधे मोड़ पर मिलीं। तीनों राही अंधे मोड़ पर मिले। यह मोड़ खाई पर जाकर ख़त्म हो जाता था। अपनी-अपनी पहचान खो चुके तीनों खाई की ओर साथ चल पड़े।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री अरुण कुमार डनायक जी महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है. पर्यटन आपकी एक अभिरुचि है। इस सन्दर्भ में श्री अरुण डनायक जीहमारे प्रबुद्ध पाठकों से अपनी कुमायूं यात्रा के संस्मरण साझा कर रहे हैं। आज प्रस्तुत है “कुमायूं -7 – कसार देवी मंदिर– अलमोड़ा”)
☆ यात्रा संस्मरण ☆ कुमायूं -7 – कसार देवी मंदिर – अलमोड़ा ☆
अल्मोड़ा बागेश्वर हाईवे पर “कसार” नामक गांव में स्थित कश्यप पहाड़ी की चोटी पर एक गुफानुमा जगह पर दूसरी शताब्दी के समय निर्मित कसार देवी का मंदिर है । इस मंदिर में माँ दुर्गा के आठ रूपों में से एक रूप “देवी कात्यायनी” की पूजा की जाती है । लोक मान्यताओं के अनुसार इसी स्थान पर “माँ दुर्गा” ने शुम्भ-निशुम्भ नाम के दो राक्षसों का वध करने के लिए “देवी कात्यायनी” का रूप धारण किया था
कहते है कि स्वामी विवेकानंद 1890 में ध्यान के लिए कुछ महीनो के लिए इस स्थान में आये थे । और अल्मोड़ा से कुछ दूरी पर स्थित काकडीघाट में उन्हें विशेष ज्ञान की अनुभूति हुई थी और उसके बाद ही उन्होंने पीड़ित मानवता की सेवा का वृत संन्यास के साथ लिया । इसी तरह बौद्ध गुरु “लामा अन्ग्रिका गोविंदा” ने गुफा में रहकर विशेष साधना करी थी |
यह क्रैंक रिज के लिये भी प्रसिद्ध है , जहाँ 1960-1970 के दशक में “हिप्पी आन्दोलन” बहुत प्रसिद्ध हुआ था । इस मंदिर में 1970 से 1980 के बीच अनेक तक डच संन्यासियों ने भी साधना की । हवाबाघ की सुरम्य घाटी में स्थित इस मंदिर के पीछे एक विशाल चट्टान है जो देखने में शेर की मुखाकृति जैसी दिखती है ।
उत्तराखंड देवभूमि का यह स्थान भारत का एकमात्र और दुनिया का तीसरा ऐसा स्थान है , जहाँ ख़ास चुम्बकीय शक्तियाँ उपस्थित है ।दुनिया के तीन पर्यटन स्थल ऐसे हैं जहां कुदरत की खूबसूरती के दर्शनों के साथ ही मानसिक शांति भी महसूस होती है। जिनमें अल्मोड़ा स्थित “कसार देवी मंदिर” और दक्षिण अमरीका के पेरू स्थित “माचू-पिच्चू” व इंग्लैंड के “स्टोन हेंग” में अद्भुत समानताएं हैं । ये अद्वितीय और चुंबकीय शक्ति के केंद्र भी हैं। यह क्षेत्र ‘चीड’ और ‘देवदार’ के जंगलों का घर है । यह पर्वत शिखर अल्मोड़ा शहर के साथ साथ हिमालय के मनोरम दृश्य भी प्रदान करता है।
(श्री जयेश कुमार वर्मा जी बैंक ऑफ़ बरोडा (देना बैंक) से वरिष्ठ प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। हम अपने पाठकों से आपकी सर्वोत्कृष्ट रचनाएँ समय समय पर साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता समय… ।)
( श्री प्रह्लाद नारायण माथुर जी अजमेर राजस्थान के निवासी हैं तथा ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी से उप प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। आपकी दो पुस्तकें सफर रिश्तों का तथा मृग तृष्णा काव्य संग्रह प्रकाशित हो चुकी हैं तथा दो पुस्तकें शीघ्र प्रकाश्य । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा जिसे आप प्रति बुधवार आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता ढूंढ रहा हूँ रफूगर । )
Amazon India(paperback and Kindle) Link: >>> मृग तृष्णा