English Literature – Article ☆ Mission HAPPINESS – My Idyllic Life – My Laughter Yoga Journey-2 ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Mission HAPPINESS – My Idyllic Life – My Laughter Yoga Journey-2 ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆ 

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

About the book:

This is a book on happiness, an autobiography, and a memoir that takes you for a journey on the pathway of authentic happiness, well-being, and a meaningful life. It gives you a new understanding of happiness and well-being and how to achieve them.

It takes a peek at my formative years, my work life, and my experiments with happiness. You will find, inside, a roadmap for a fruitful and fulfilling life, based on years of deep study and practical experience. It blends the best of positive psychology, meditation, yoga, laughter yoga, and spirituality.

The book will enable you to discover new ways to flourish in life, find inner peace, and contribute towards enhancing well-being on this planet. You will gain tremendous insight into life and happiness. The new learning, investigation, and wisdom can catapult you into higher realms of existence!

Amazon Kindle Link: >>>> 

👉 Mission HAPPINESS – My Idyllic Life

Excerpts from – Mission HAPPINESS 

MY LAUGHTER YOGA JOURNEY2

(e-abhivyakti presents chapter MY LAUGHTER YOGA JOURNEY in three parts.)

Laughter yoga, which initially started as a social club movement, slowly entered the business world. By introducing laughter yoga for staff, corporates have reported happier workplace, increased efficiency, better communication, team work, and reduced stress levels.

We conducted a laughter session at our local head office, Bhopal. The audience included the staff, senior officials, and their families. They appreciated it very much.

S K Mishra, chief general manager, desired that an audio track be recorded, containing instructions for a brief laughter session. The track was played every morning at 11 o’clock over the public address system at the local head office and more than five hundred employees spread on five floors of the building chanted ‘very good very good yay’ and laughed in unison, every working day.

We also conducted a brief energizing session of laughter yoga at the beginning of bipartite meeting between SBI management and staff federation representatives at hotel Sayaji, Indore.

One of our most fulfilling experiences has been to bring cheer in the lives of special children. The experience of laughter yoga with special children at Rotary Paul Harris School, Indore has touched the core of our hearts.

The kids responded to our first session with great enthusiasm and energy. We were taken by surprise by the positivity generated by the affirmation – very good, very good, yay! They loved milkshake laughter, mobile laughter, argument laughter, appreciation laughter, and hearty laughter.

But we realized that they could not clap in rhythm, chant hoho hahaha, or follow the deep breathing exercises. So, we decided to focus initially on simple clapping and the laughter exercises which they liked.

Radhika worked hard with the kids on Tuesday mornings week after week and gradually they started picking up. A weekly session on laughter yoga was included in their time table.

Neeti Billore, principal, and her team of teachers were always with us during the sessions. The school authorities told us that they propose to showcase the progress in laughter sessions to the parents of the kids and members of Rotary Club during their annual day celebrations.

The kids were well prepared for the event and laughed coherently to the surprise of all present. We felt satisfied as our efforts had borne fruits.

Gloria Bartusch travelled all the way from Frankfurt to Indore to stay with us as a home guest and learn the life skills of laughter yoga, happiness, and well-being.

It was an intense week of sharing and caring, learning and teaching, and pouring out our hearts and souls in a warm and conducive set-up.

She treasured the life turning experience and expressed deep gratitude to us, while we felt fulfilled to the core for having touched a life.

We often visit our native village, Naula, in the Uttarakhand hills. To reach our place, we pass through the famous Corbett national park, named after a British jungle enthusiast, Jim Corbett, who penned The Man Eaters of Kumaon.

There is a small school, named shikhar public school, in the village. We visited the school and explained the concept and benefits of laughter yoga to the principal and teachers. Instantly, a laughter yoga session was arranged for the kids.

We started the session as usual with clapping and chanting. They chanted hoho hahaha joyously and relished milkshake laughter.

Radhika did the laughter zoo with them comprising of various laughter exercises from the animal kingdom. Children loved moving like animals – lion, elephant, kangaroo, penguin, bird, and monkey.

It touched the core of their hearts and they yearned for more laughter as they had never imagined of such variety in laughter. We realized that the sun was straight over our heads, and it was hot. We tried to wrap up, but the kids wanted more. So, we decided to come back to the school again in the evening.

To our utter surprise, all the kids were there in the evening. We did a quick recap of the warm-up steps and some laughter exercises. Then we played the games ‘pizza pasta’ and ‘follow the leader’ with them. They were simply delighted.

By this time, a word had spread in the village that children in the school were having some real fun. When we looked around, the entire school was surrounded by spectators from the village, who were shouting in chorus ‘very good, very good, yay’.

On reaching Indore, I called my mother to tell her that we have reached back safely. She seemed incredibly happy, “Radhika and you have left permanent footprints in the village. The chants of ‘very good, very good, yay’ by the kids can be heard anytime. Now, you are not away. You are always right here!”

I remember, once a lady of our village praised me before my mother. My mother said, ”Bhagwaan sabko mere Jagat jaisa beta de!” (May God give everyone a son like my Jagat!) That was the one of the proudest moments of my life.

We were delighted to have with us Gulyora Shermatova, laughter yoga teacher from Tashkent. She is the warmest person we have ever met. Her laughter is amazing. She can laugh anytime, anywhere, for no reason. What surprised us was the effortlessness of her laughter. She could continue laughing for hours together.

Ever since we did our laughter yoga training together at Bangalore, we kept in regular touch and planned to visit each other’s homes. She teaches Hindi at the institute of oriental studies, Tashkent and was invited by the Indian Council of Cultural Relations to New Delhi recently.

She took an early morning flight from Delhi to Indore. I went to the airport to pick her up. The members of suniket laughter club were eagerly waiting for her arrival. She greeted them in pure Hindi and won hearts instantly. After exchanging pleasantries, an unforgettable laughter session took shape.

Our club is specially known for doing the four steps of laughter yoga – clapping and chanting, deep breathing, childlike playfulness, and laughter exercises – in a structured and meticulous way. But her unique, spontaneous, and infectious laughter left the members bewildered and spellbound.

After affirming ‘very good, very good, yay’ a few times, we chanted ‘bahut achche, bahut achche, yay’ in Hindi, followed by ‘khorosho, khorosho, yay’ in Russian.

In the evening, we went to the regional park and had a fantastic time. We sat on a bench and laughed incessantly, oblivious of bewilderment on the faces of onlookers, who found it difficult to decipher what was so hilarious around that made us go nuts.

The next morning, we stayed at home to spend some quality time together. We sat in our balcony with the morning cuppa. Lo and behold, Gulyora started laughing for no reason. How could we refrain? We also joined her. Many rounds of laughter followed during the day. We laughed and laughed and laughed.

Her husband’s name is Kakramon, which means hero. She has named him ‘Mahaveer’ in Hindi. He is an introvert and previously worked for the army. But now he is also bitten by the laughter bug. He takes a recording of laughter exercises to his office and plays it for the staff. And then, he gives a command in true military style, “Kulila!” – that is, “Laugh!”

In the evening, she conducted an exclusive session of laughter yoga for ladies at the suniket community hall. Upon their asking, she explained how one can laugh from the diaphragm effortlessly and continuously. The ladies enjoyed her laughter and felt inspired.

Next morning, we went to the Rotary Paul Harris School for a laughter session with the special kids. She was touched by their simplicity and warmth. Tears started flowing from her eyes and rolled over her cheeks.

Gulyora is such a noble soul. She is unbelievably good hearted and positive. We feel privileged to have spent precious moments in her enchanting company. The laughter still lingers on.

Our good friend Duncan Cook, from Ontario, Canada, commented on Gulyora’s visit, “In Guelph, where I live, the laughter club members are visiting each other’s homes now. Bless this house with laughter!”

Many years ago, we had gone to make a small presentation on laughter yoga at Viscus Infotech, an IT company based in Indore. The CEO of the company felt that laughter yoga would be helpful in enhancing the creativity of the software professionals by relaxing their minds and activating the right brain.

The session was well appreciated and, later on, the young CEO himself conducted laughter sessions for his staff. Such actions make the workplace vibrant and full of positive vibes.

After the session, Ranu Jain Gupta, webmaster, specializing in search engine optimization, came up to Radhika, and said that she had liked the session very much and would join us at our laughter club with her husband, Dr Gaurav Gupta.

Laughter, which starts as a simple exercise routine, penetrates skin deep over a period of time, and changes our outlook towards life. We become more loving, caring, and sharing. It seems that Ranu could not take laughter yoga off her mind at any point of time.

We were more than pleasantly surprised when we received a cute video clip from her on world laughter day. It touched our hearts to the core. It was, undoubtedly, the sweetest greeting one could expect.

In the video, she is seen playing and laughing with her child, Kabeer, who might have been just a few months old then. She is prompting him to say, “very good very good yay!” and greet everyone across the world, “happy world laughter day!”

 Contd…. 2 
© Jagat Singh Bisht

Founder: LifeSkills

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

Please feel free to call/WhatsApp us at +917389938255 or email [email protected] if you wish to attend our program or would like to arrange one at your end.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 277 ⇒ चित्रगुप्त, भक्त और भगवान… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चित्रगुप्त, भक्त और भगवान।)

?अभी अभी # 277 ⇒ चित्रगुप्त, भक्त और भगवान … ? श्री प्रदीप शर्मा  ?

जिस तरह हर देश का संविधान है, ईश्वर का भी एक विधान है। संविधान के ऊपर कोई नहीं, इश्वर के विधान के आगे सब नतमस्तक हैं। एक तरफ कानून और भारतीय दण्ड संहिता है तो दूसरी ओर चित्रगुप्त जीव के पाप पुण्य का लेखा जोखा लिए स्वर्ग और नरक के दरवाजे पर बैठे हैं। पंडित के हाथ में गरुड़ पुराण है और भक्त के हाथ में भागवत पुराण।

सरकारी दफ्तर में अफसर भी है और बड़े बाबू भी। अफसर दौरे में व्यस्त है और बाबू फाइल में। अदालत अगर मुजरिम को फांसी का अधिकार रखती है तो राष्ट्रपति mercy petition पर निर्णय देने का। एक विधान चित्रगुप्त का तो एक विधान करुणा निधान, पतित पावन का।।

भक्त अगर एक बार शरणागति हो जाता है, तो भगवान को भी यह कहना पड़ता है कि – सब धर्मों का परित्याग करके तुम केवल मेरी शरण में आ जाओ, मैं तुम्हें सभी पापों से मुक्त कर दूंगा, चिंता मत करो। क्या भक्त और भगवान के बीच कोई ऐसा गुप्त करार है जिसके बीच चित्रगुप्त के बही खाते धरे के धरे रह जाते हैं। क्या रघुपति राघव राजाराम, वाकई पतित पावन सीताराम हैं! जहां तर्क है, शंका है, वहां ईश्वर नहीं है।

ईश्वर का न्याय, ईश्वर का विधान अपनी जगह है। सज्जन लोगों की आज भी आस्था है कि कोई मुजरिम अथवा पापी भले ही कानून की नजर से बच जाए, ईश्वर की निगाह से नहीं बच सकता। क्योंकि अगर आधुनिक जगत सीसीटीवी कैमरे वाला है तो उनका हरि भी हजार हाथ वाला ही नहीं हजार आंख वाला भी है। उसकी निगाह से कोई दुष्ट, पापी बच नहीं सकता।।

वैकुंठ में एक नारायण हैं, इस भारत भूमि पर भी एक जयप्रकाश नारायण हुए हैं जिन्होंने पहले डाकुओं का आत्म समर्पण करवाया और कालांतर में जे.पी.बन संपूर्ण क्रांति का आव्हान कर देश को तानाशाही से बचाया। जब भी भक्तों ने पुकारा है, नारायण कभी विवेकानंद तो कभी नरेंद्र बन इस धरा पर अवतरित हुए हैं और इसे दुष्टों और पापियों से मुक्त किया है।

भक्त को चित्रगुप्त का पाप पुण्य का बही खाता डरा नहीं सकता। उसकी इश्वर में आस्था प्रबल है और उसके संस्कार भी पवित्र हैं। वह रोज भागवत पुराण का पाठ करता है, उसकी आरती गाता है ;

भागवत भगवान की है आरती।

पापियों को पाप से है तारती।।

चित्रगुप्त से डरें नहीं, भगत के बस में हैं भगवान ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 99 ☆ गीत ☆ ।।मत होना मायूस कभी जीवन में कि सौगात बहुत है।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

☆ “श्री हंस” साहित्य # 100 ☆

☆ गीत ☆ ।।मत होना मायूस कभी जीवन में कि सौगात बहुत है।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

खुशी होकर जियो जिंदगी में जज्बात बहुत है।

मिलेगा बहुत कुछ  इसमें     सौगात बहुत है।।

पर वाणी में रखना      तुम मिठास    बहुत ही।

बात की चोट से यहाँ    पर आघात    बहुत  है।।

[2]

न गुम रहना अतीत में यादों की बारात बहुत है।

मत होना मायूस खुशियों की  अफरात बहुत है।।

बना कर रखना  तुम  अपने रिश्ते       नातों को।

अपनों के खोने पाने की भी   मुलाकात बहुत है।।

[3]

समय से चलना मिलके वक्त की रफ्तार बहुत है।

रखते मस्तिष्क को ठंडा उन्हें सत्कार बहुत है।।

क्रोध अहम    को त्यागना ही उत्तम है यहाँ पर।

व्यर्थ बातों की भी     जीवन में शुमार बहुत है।।

[4]

पैदा करनी शांति कि घृणा का रक्तपात   बहुत है।

करना नहीं विश्वास धोखे की खुराफात बहुत है।।

बढ़ाना है आदमी से ही आदमी का प्यार यहाँ पर।

जिंदगी में बिन वजहआंसुओं की बरसात बहुत है।।

[5]

मत तोड़ना विश्वास यहाँ घात   प्रतिघात बहुत है।

कोशिश करे आदमी तो   अच्छा हालात बहुत  है।।

जीत रखना जीवन में बहुत   ही संभाल कर तुम।

गर कभी मन हार गए     तो फिर   मात बहुत है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेलीईमेल – Skkapoor5067@ gmail.com, मोब  – 9897071046, 8218685464

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 163 ☆ ‘चारुचन्द्रिका’ से – कविता – “अनुशासन…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण रचना  – “अनुशासन। हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ ‘चारुचन्द्रिका’ से – कविता – “अनुशासन” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

 नीतिशास्त्र औ’ धर्म सभी को अनुशासन सिखलाते

किन्तु स्वार्थवश, जगह-जगह सब आपस में टकराते।

 *

इससे बढ़ती रहती अक्सर नाटक खींचातानी

करने लगते लोग निरर्थक मारपीट मनमानी।

 *

शिक्षा सबको यदि बचपन से अनुशासन समझाये।

तो अनुशासन का महत्त्व औ’ पालन सबको आये।

 *

सद् प्रवृत्तियाँ छटती दिखती आज मनुज-जीवन में

इसीलिये बढ़ती जाती हैं समस्याएँ हर दिन में।

 *

सही सीख औ’ आदत की आवश्यकता है जन जन को

मर्यादा का चलन देखने मिले अगर बचपन को

 *

तो अनुशासन हो समाज में संस्थाओं शासन में

वैचारिक मतभेद न बदले आपस की अनबन में।

 *

अनुशासन बिन बहुत कठिन गति का सुचारु संचालन

हरेक व्यक्ति को आवश्यक है नियमों का नित पालन।

 *

अनुशासन बिन हर समाज में होती अन्धा धुन्धी

अनुशासन ही सफलताओं की एकमात्र है कुंजी।

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ – दोहे – मेरा गाँव – ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे

☆ – दोहे – मेरा गाँव  ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे 

गाँव बहुत नेहिल लगे, लगता नित अभिराम।

सब कुछ प्यारा है वहाँ, सृष्टि-चक्र अविराम।।

*

सुंदरता है गाँव में, फलता है मधुमास।

जी भर देखो जो इसे, तो हर ग़म का नाश।।

*

सुंदर हैं नदियाँ सभी, भाता पर्वतराज।

वन-उपवन मोहित करें, दिल खुश होता आज।।

*

हरियाली है गाँव में, गूँजें मंगलगान।

प्रकृति सदा ही कर रही, गाँवों का यशगान।।

*

खेतों में धन-धान्य है, लगते मस्त किसान।

हैं लहरातीं बालियाँ, करें सुरक्षित शान।।

*

कभी शीत, आतप कभी, पावस का है दौर।

नयन खोल देखो ज़रा, करो प्रकृति पर गौर।।

*

खग चहकें, दौड़ें हिरण, कूके कोयल, मोर।

प्रकृति-शिल्प मन-मोहता, किंचित भी ना शोर।।

*

जीवन हर्षाने लगा, पा मीठा अहसास।

प्रकृति-प्रांगण में सदा, स्वर्गिक सुख-आभास।।

*

जीवन को नित दे रही, प्रकृति सतत उल्लास।

हर पल ऐसा लग रहा, गाँव सदा ही ख़ास।।

© प्रो.(डॉ.)शरद नारायण खरे

प्राचार्य, शासकीय महिला स्नातक महाविद्यालय, मंडला, मप्र -481661

(मो.9425484382)

ईमेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकटं एकटं… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

एकटं एकटं… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सगळ्या भाऊगर्दीत तू एकटा

मी एकटीने हे पाहिलं

हात घेतला तुझा हातात

मनाला भाऊगर्दीनं गाठलं||

*

एका प्रश्नाला हजार पर्याय

विचार कुणाशी जुळेना

तू पडला अगदी एकटा

मला एकटीला हे कळलं

हळूच ठेवला खांद्यावर हात

काळजी करू नको म्हटलं

विचार पटतात एकमेकांना

एकाकी मनाला हे पटलं||

*

एकटा तू एकटी मी

दोघांमध्ये  एकता आली

एकुलत्या एका टॅहॅटॅहॅने

ओळख पटवून दिली

एकुलत्या एकाला एकटेपणा द्यायचा नाही म्हणून

एकेकाने साथ त्याला दिली

सुख दुःख झालं आपलं

वाटून घेतलं सारखं फक्त

अगदी खरं सांगते तुला

एकटा एकटी असूनही नाही वाटतं एकटं एकटं ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नऊ फेब्रुवारी. ही  तारीख बाबा आमटे ह्यांचा स्मृतीदिन. बाबांचे आनंदवन उभे करण्याचे, कृष्ठरोग्यांचे काळजी घेऊन त्यांना समाजिक पत मिळवून कामास लावणे हे बाबांचे कार्य माहिती नसलेली व्यक्ती विरळीच. याच तारखेला माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकापैकी एका पुस्तकाच्या लेखनाची सुरवात त्या लेखकाने केली होती. ते पुस्तक म्हणजे “श्यामची आई” आणि ते लेखक म्हणजे आपल्या सगळ्यांना आदर्शवत असलेले साने गुरुजी. साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल.

हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. खूप सारं शिकवणारं, शहाणपणा म्हणजे काय, किंचित कठोर माया म्हणजे काय हे ह्या पुस्तकाने शिकवलयं. हे पुस्तक वाचतांना डोळ्यातील पाणी, मनातील भावना उचंबळून येतात.

व्यक्तीपरत्वे, वयापरत्वे आवडीनिवडी ह्या बदलत जातात वा निरनिराळ्या असतात. परंतु काही गोष्टी ह्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही वयात आवडतातच. त्यांच दर्शन झाल्याबरोबर मन वा जीभ त्याला नकार हा देतच नाही, दिसल्याबरोबर कुठल्याही वयात ह्या गोष्टी साठी कायम हात पुढेच येतो. ती गोष्ट म्हणजे चाँकलेट.

आज व्हँलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस, चाँकलेट डे. चाँकलेट म्हंटलं की मला आधी आठवते ती माधुरी, लाखो दिलोंकी धडकन, तीची ती हम आपके है कौन मधील चाँकलेट खाणारी “निशा”बघीतली की दिल खल्लास. माधुरी आणि चाँकलेट दोन्हीही माझे प्रचंड आवडते. चाँकलेट त्यातल्या त्यात डेअरी मिल्क कँटबरीज ची आवड ही माझ्यात आणि माधुरीत काँमन.

आज व्हँलेंटाईन उत्सवातील चाँकलेट डे. त्यावरून दरवर्षी प्रमाणे उद्या रस्त्यांवर चाँकलेट कँडबरीज चे रँपर्स अस्ताव्यस्त पडलेले दिसतील ह्या विचाराने खरचं विषण्ण वाटतं.  असे सार्वजनिक ठिकाणी चाँकलेट, कँडबरीज चे रँपर्स बेजबाबदारपणे फेकलेले बघून सुजाण नागरिकत्व नावाची काही चीज असते ह्या वरचा विश्वासच उडतो.

मुळात हा असा वेगळा म्हणून काही चाँकलेट डे असतो हे आता आता खर तर समजायला लागलं आहे. कारण बोलता यायला लागल्यापासून आमचा चाँकलेट डे म्हणजे आईने सगळ्यांना एकाचवेळी वरच्या फळीवरच्या डब्यातून सगळ्यांना समसमान मोजूनमापून हातावर टिकवलेलं चाँकलेट म्हणजे आमचा चाँकलेट डे. दुकानात जावून स्वतः सर्रास चाँकलेट्स मनाने, न विचारता विकत घेऊन येण्याची प्राज्ञाच नसायची तेव्हा. आमच्या लहानपणी तर चाँकलेट्स म्हणजे कँटबरीज ही संकल्पना ही कळली नव्हती.

आमचे तेव्हाचे चाँकलेट्स म्हणजे आँरेंज पेपरमींटच्या गोळ्या, रावळगाव चाँकलेट पारले चाँकलेट्स. काही काळाने ती संकल्पना राजमलाई ह्या चाँकलेट पर्यंत येऊन थांबली. माहेरच्या आडनावाचे राजमलाई अजूनही खूप प्रिय आहे. तेव्हा बाबा पगार झाल्यावर एकदा रानडेंच्या दुकानातून स्ट्रॉबेरी चे रंग रुप आकार असलेले, साखरेचे चाँकलेट घेऊन द्यायचे त्याच खूप अप्रुप वाटायचं, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे आणि आनंद मनात तसाच तेवतोयं. मला वाटतं तेव्हा मिळणारी अल्प प्रमाणातील गोष्ट कदाचित जास्त आनंद देऊन जायची. वाट पाहून नंतर मिळणारी गोष्ट वेळेची किंमत समजवायची.

चाँकलेट्स अनेक फायद्यापैकी एक प्रमुख फायदा मध्यंतरी वाचनात आला. कँडबरी बाईट्स ह्या डिप्रेशन म्हणजेच मानसिक तणाव ब-याच प्रमाणात कमी करतात म्हणे. म्हणून मी तणाव यायच्या आधीच कँटबरीज खाल्याने तो तणाव आसपासही फिरकतं नाही. अशी मी मनाची समजूत घालून मस्त कँडबरीज चा आस्वाद घेत असते.

चला परत एकदा ह्या निमीत्ताने कँडबरीज ला न्याय देणार. लहानपणी आपण पुढे काय करिअर काय करायचं तर मनात सर्वात आधी यायचं आपण नक्की कँडबरीची फँक्टरी टाकायची. लहानपणची स्वप्नं पण खूप अफलातून असतात, नाही का?

परत एकदा मनापासून चाँकलेट डे च्या शुभेच्छा देऊन मनापासून आपल्या दातांची आणि असल्यास शुगरची काळजी घेऊन कँडबरीचा आस्वाद घेऊन बघा कसं मस्त तणावरहीत वाटतं ते, मग घरच्या लहानग्यांनी आश्चर्याने बघितलं तरीही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆ 

सुवर्णा आणि सुशील कामत एक उच्च विद्या विभूषित आनंदी जोडपं. सुवर्णा बँकेत अधिकारी पदावर आणि सुशील एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी. तीनच वर्षांपूर्वी लग्न होऊन मुंबईच्या उपनगरात त्यांनी संसार थाटला होता. आणि आता त्यांच्या घरात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं.

सुवर्णाची आई मुंबईतच होती. मागच्या वर्षी सुवर्णाच्या वडिलांचं निधन झाल्यापासून ती एकटीच राहात होती. सुवर्णा आणि साधना या दोन्ही लेकींकडे अधून-मधून यायची राहायला. सुशीलचे आई-वडील गोव्यात स्थायिक होते. धाकटी बहीण लग्न होऊन बेंगलोरला आणि मोठा भाऊ सुहास अमेरिकेत होता.

सुवर्णाचं बाळंतपण करायला तिची आई आणि सासूबाई घाटकोपरच्या तिच्या घरी येऊन राहणार होत्या. पण त्या काही कायम तिथे राहणार नव्हत्या. ऑफिसमधून घरी यायला दोघांना उशीर व्हायचा. त्यामुळे बाळाला सांभाळायला आणि घरकामात सुवर्णाला मदत करायला कोणी मिळेल का याचा ते शोध घेत होते. त्यांच्याकडे झाडू-पोछा आणि भांडी घासायला येणाऱ्या यमुनाबाईंनापण सुवर्णानं तसं सांगून ठेवलं होतं.

रविवारी सकाळी कामाला आल्यावर यमुनाबाईं सुवर्णाला म्हणाल्या, “ताई, गावाकडं माझ्या बहिणीची लेक आहे बघा करूणा. १९-२० वर्षाची हाय. गुणाची हाय पोरगी, कामात बी हुशार हाय. मागल्या वर्षी लगीन झालं, पण नवरा दारूपिऊन लय मारहाण करायचा, म्हणून तीन महिन्यांत घरला परत आली बघा. आता माझी बहिण आणि मेवणं तर जिंदा न्हाई. भाऊ-भावजयीच्या संसारात या पोरीची अडगळच होते भावजयीला. तर ती यायला तयार हाय, तुमच्याकडं बाळाला सांभाळायला.

तुमाला चालणार असंल तर मी बोलावून घेते तिला. दोघांचीबी नड भागंल.”

सुवर्णाला तर कोणीतरी हवंच होतं मदतीला. तिला आता सातवा महिना लागला होता. सासूबाई पुढच्या महिन्यात येणार होत्या. तसं काही गरज लागली तर आई तासाभराच्या अंतरावर चेंबूरला होतीच. 

पुढच्याच आठवड्यात करूणा आली गावाहून. सावळ्या रंगाची करूणा चटपटीत आणि स्वच्छ होती. बारावीपर्यंत शिकलेली होती. सुवर्णाची जागा मोठी होती. दोन वन बीएचके  फ्लॅट जोडून घेतलेले होते, त्यामुळे एकूण सहा खोल्या होत्या आणि दोन स्वतंत्र टाॅयलेट! शिवाय दोन गॅलऱ्या होत्या. एका खोलीत करूणाची  व्यवस्था करता येणार होती. बाळ तीन महिन्याचं होईपर्यंत करूणानं सुवर्णाकडेच मुक्काम करायचा असं ठरलं होतं. मधल्या काळात यमुनाबाई तिच्यासाठी रहायला भाड्याने एखादी खोली मिळते का ते बघणार होत्या. 

आल्या दिवसापासून करूणानं कामाचा झपाटाच लावला. किचनची साफसफाई, पडदे-चादरींची धुलाई, घर आणखीनच चकाचक झालं. सुवर्णाला काय हवं-नको ते विचारून ती नाश्ता, जेवण बनवायला शिकली. नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. 

थोड्याच दिवसात सुवर्णाच्या सासूबाई आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली करूणाने डिंकलाडू, आलेपाक, सुपारी असे खास बाळंतिणीसाठीचे पदार्थही बनवले. सुवर्णाच्या आईला शिवणकाम येत होतं. पण आता मशीनवर काम करणं त्यांना जमत नव्हतं. करूणानं त्यांच्याकडे  शिवणकाम शिकायला सुरुवात केली. त्यांची मशीन सुवर्णाकडेच आणली. मग दोघींनी मिळून बाळासाठी दुपटी, झबली-टोपरी असे कपडे शिवून तयार ठेवले. नवीन काही शिकण्याचा करूणाचा उत्साह नावाजण्यासारखा होता. आणि ते पटकन शिकण्याइतकी ती हुशारही होती.

नऊ महिने आणि चार दिवस झाले आणि सुवर्णाला दवाखान्यात अ‍ॅडमिट करायची वेळ आली. पण कळा सुरू होऊन नंतर पूर्णच थांबल्या. इंजेक्शन देऊनही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाच्या ह्रदयाचे ठोके अनियमित झाले होते. सोनोग्राफीमध्ये, नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेल्याचं दिसलं आणि मग सुवर्णाचं सिझेरियन करावं लागलं. 

बाळाचं वजन साडेपाच पाउंड/अडीच किलो होतं. जन्मल्यावर थोडावेळ ते रडलंच नाही म्हणून जरा टेंशन होतं. पण नंतर हळू आवाजात का होईना ते रडलं आणि सगळ्यांना हुश्श झालं. मुलगा झाला होता. सगळे आनंदात होते. सुशीलही पंधरा दिवस रजा घेऊन घरी होता. 

दहा दिवसांनी बाळ-बाळंतीण घरी आले. दोन्ही आज्या आणि करूणा त्यांच्या सरबराईत गुंतल्या. सव्वा महिन्यानंतर बारसं झालं आणि बाळाचं नाव सुयश ठेवलं. बाळाचं कोडकौतुक करण्यात दोन महिने कसे संपले ते कळलंच नाही. सुशीलचं ऑफिस सुरू होतं. सुवर्णाच्या सासूबाईंना आता गोव्याला परतायला हवं होतं. घर-बागायत सांभाळायला सासरे तिकडे एकटेच होते. बारशाला येऊन लगेच ते परत गेले होते. 

दुसऱ्या महिन्यात सुयशला ट्रिपलचं इंजेक्शन द्यायला हाॅस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा इंजेक्शन देणाऱ्या नर्सला काही तरी वेगळं जाणवलं. तिनं सुवर्णाला बाळाला लहान मुलांच्या डाॅक्टरांना एकदा दाखवून घ्या, असं सुचवलं. कारण काही सांगितलं नाही. पण सुवर्णानं काही फारसं मनावर घेतलं नाही. आजकाल सगळे कटप्रॅक्टिसचे प्रकार चालतात, तसंच हे असणार अशी तिची समजूत झाली. पण तीन महिने झाले तरी सुयश कोणाकडे बघून असं हसत नव्हता, आवाजाच्या दिशेने त्याची नजर फिरत नव्हती, हे एकदोनदा तिची आई आणि सासूबाईंनी देखील म्हटलं. मग मात्र सुवर्णा आणि सुशील त्याला लहान मुलांच्या डाॅक्टरांकडे दाखवायला घेऊन गेले. करूणाही त्यांच्या सोबत होतीच. 

डाॅक्टरांनी सुयशला तपासलं. त्यांनी दोघांना विशेषतः सुवर्णाला बरेच प्रश्न विचारले. गरोदरपणात ती कधी आजारी पडली होती का? कोणती औषधं घेतली होती यासाठी त्यांनी तिची फाईलही नीट बघितली. पण साध्या सर्दी-खोकल्याखेरीज सुवर्णाला काही झालं नव्हतं आणि त्यासाठी कोणतीही वेगळी औषधं तिनं घेतली नव्हती. 

बाळ जन्मल्यावर लगेच रडलं नव्हतं, त्याला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तसं झालं असावं, असं डाॅक्टर म्हणाले. त्याचं वजन तसं व्यवस्थित वाटत होतं. पण तो बराच वेळ झोपून राहतो, भुकेची वेळ टळून गेली तरी न रडता नुसता पडून राहतो, हे त्यांनी सुवर्णाकडे चौकशी केल्यावर, तिलाही जाणवलं. तरी अजून थोडे दिवस जाऊ द्या, काही मुलांची प्रगती उशिरा होते, असंच डाॅक्टर म्हणाले. पण त्याच्या रोजच्या भुकेची, झोपेच्या वेळेची नोंद ठेवायला त्यांनी सांगितलं आणि एक महिन्यानंतर परत दाखवायला घेऊन या म्हणाले. म्हणून दोन्ही आज्यांना कोणी काही सांगितलं नाही. सुवर्णाच्या सासूबाई गोव्याला परत गेल्या. सुवर्णाच्या भाच्याचा हात फ्रॅक्चर झाला, म्हणून आई तिच्या बहिणीकडे गोरेगावला गेली. 

आत्तापर्यंत बाळ फारसं त्रास देत नाही म्हणून आनंद वाटत होता, त्याची जागा आता काळजीनं घेतली. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व नोंदी ठेवण्याचं काम करूणा इतकं व्यवस्थित करत होती, की डाॅक्टरांनीही तिचं कौतुक केलं. पुढचे दोन-तीन महिने सुयशला नियमितपणे डाॅक्टरांकडे नेत होते. पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार, प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? मनमंजुषेतून ?

☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

समाजात सध्या अतिशय चर्चेत असलेला विषय म्हणजे अयोध्यामधील राममुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा.या सोहळ्यानिमित्त अनेक राजकीय लोकांनी आपापल्या भागात मंदिराची तात्पुरत्या स्वरुपाची प्रतिक्रुती बनवून कोट्यावधी रुपये खर्च केले.पण याचवेळी एका लहान गावात मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी स्वखर्चाने इमारत बांधून गावच्या सरपंचाने  हिंदू मुस्लिम ऐक्य साधून समाजापुढे आदर्श ठेवला.

ही घटना आहे,कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील गलगली या लहान गावातील.गलगली या गावी माझ्या बहिणीच्या मुलीचे,तनुजाचे सासर आहे.तनुजाचे पती श्री. राहुलकुमार गुजर म्हणजेच आमच्या घरचे जावयी.स्वतःची शेती,आँटोमोबाईलचे दुकान आणि गावचे सरपंचपद सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत रहाण्याची त्यांची मनोवृत्ती.गावातील कौटुंबिक कलह मिटवणे, लग्न जमवणे,शिक्षणासाठी गरजू मुलांना मदत करणे,गावात काही सुधारणा करणे अशी कामे ते नेहमीच करत असतात.

कोरोना काळात 2020 मध्ये अचानक लाँकडाऊन झाले त्याआधी दोन दिवस काही घरगुती कामानिमित्त राहुल आपल्या आईसमवेत दौंड,जि. पुणे येथे आपल्या बहिणीकडे गेले होते,दोन दिवसांनी अचानक लाँकडाऊन चालू झाले आणि ते तिथेच अडकून राहिले.परतीचा मार्गच बंद झाला.त्यातून महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. एक महिन्याने बऱ्याच प्रयत्नातून गावी यायला परवानगी मिळाली पण गावात आल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाईन म्हणून गलगली येथील एका उर्दू शाळेत रहावे लागले.या सात दिवसाच्या वास्तव्यात शाळेची दुरावस्था राहुल यांच्या लक्षात आली.त्यातच याकाळात त्यांना मुस्लीम समाजाकडून अतिशय मोलाचे सहकार्य ही मिळाले.यातूनच या शाळेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार राहुल यांच्या मनी आला.पुढे कोरोना संपल्यानंतर या शाळेचे बांधकाम आपण स्वखर्चाने करण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा करुन त्यांनी हा विषय मांडला आणि कामाला सुरवात करण्यास सांगितले. आर्थिक बाजू मी सांभाळेन असे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे या शाळेचे बांधकाम चालू झाले. काम अंतिम टप्प्यात आले असतानाच राहुलना अपघात होऊन तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यायला लागली.त्यामुळे कामात थोडा खंड पडला. शारीरिक द्रुष्ट्या व्यवस्थित झाल्यावर काम परत जोमाने सुरु झाले आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काम पुर्ण झाले. शाळेच्या या सुंदर वास्तुचा लोकार्पण सोहळा 26  जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा केला गेला. गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय क्रुतज्ञतेने राहुलकुमार यांचा गौरव केलाच शिवाय त्यांच्या आईंचाही सन्मान त्यांच्या घरी जाऊन केला.

विशेष म्हणजे चांगले काम करीत असताना कुणीही मोडत घालू नये आणि ते व्यवस्थित पार पडावे म्हणूनच की काय या समाजोपयोगी कामाची वाच्यता काम पुर्ण होईपर्यंत राहुलकुमारनी कुठेही केली नाही,अगदी आपल्या आई व पत्नीलाही याबद्दल सांगितले नव्हते.10 वर्षांपूर्वी राहुल यांच्या पिताजींचे निधन झाले,त्यांची स्मृती म्हणून शिक्षकांनी त्यांचे नाव शाळेला दिले.कोरोना काळात हरवलेल्या माणुसकीचे दर्शन हिंदू- मुस्लिम एकतेतून घडले.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अगदी अलीकडे एक अतिशय सुरेख असा हिन्दी कथासंग्रह वाचनात आला. पुस्तकाचं नाव ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’ आणि त्याचे लेखक आहेत, गौतम राजऋषि. वेगळ्या वळणाचं पुस्तकाचं नाव वाचून आतील कथांविषयी कुतूहल निर्माण झालंच होतं. कथा वाचता वाचता जाणवलं, कथा सुरेख आहेत. मार्मिक आहेत पुस्तकाचं नाव सार्थ ठरवणार्‍या आहेत. पुस्तक वाचलं आणि मनात आलं, या पुस्तकाचा अनुवाद करायलाच हवा आणि ‘हिरव्या हास्याचा कोलाज या नावाने मी तो केलाही. 

कोलाज म्हणजे विविध रंगी-बेरंगी तुकड्यांची आकर्षक रचना करून निर्माण केलेली देखणी, मनोहर कलाकृती. मराठीत शीर्षकाचा अनुवाद करायचा झाला, तर ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ म्हणता येईल. यातला हिरवा हा शब्द प्रतिकात्मक आहे. भारतीय सैनिकांची, फौजींची वर्दी म्हणजे गणवेश, हिरवा असतो.  या हिरवी वर्दी धारण करणार्‍या फौजींच्या जीवनावर आधारलेल्या या कथा आहेत. त्यांचे हर्ष-विषाद, विचार-भावना, त्यांच्या एकूण जगण्याचेच काही तुकडे मांडणार्‍या या कथा.  

या  कथांचे लेखक गौतम राजऋषि, भारतीय सेनेत कर्नल आहेत. त्यांचं पोस्टिंग बर्‍याच वेळा काश्मीरच्या आतंकग्रस्त इलाख्यात आणि बर्फाळ अशा उंच पहाडी भागात ‘लाईन ऑफ कंट्रोल’वर झाले आहे. शत्रूबरोबर झालेल्या अनेक चकमकींचा त्यांनी दृढपणे सामना केला आहे. एकदा तर ते गंभीरपणे जखमी झाले होते. कर्नल गौतम राजऋषि हे ‘शौर्य पदक’ आणि ‘सेना मेडल’चे मानकरी आहेत.

त्यांच्या हातातील रायफलीइतकीच त्यांच्या हातातील लेखणीही प्रभावी आहे. जेव्हा ते आपल्या ड्यूटीवर तैनात असतात, तेव्हा तिथे, जेव्हा जेव्हा वेळ होईल, तेव्हा तेव्हा ते लेखणी हाती घेतात. सैनिकी जीवनातील आव्हाने त्यांनी जवळून बघितली आहेत आणि समर्थपणे पेलली आहेत. या दरम्यान घडलेल्या अशा काही घटना आणि व्यक्ती त्यांना भेटल्या नि त्या त्यांच्या कायम स्मरणात राहिल्या. ते अनुभव आणि त्या स्मृतींच्या मग कथा झाल्या. या कथांमधून फौजी जीवनाचे जे दर्शन घडते, ते सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनापेक्षा खूप वेगळे आहे.

त्यांच्या शब्दांचे बोट धरून आपण पोचतो, सुंदर, मनोहर काश्मीर घाटीमध्ये.  भारतातील नंदनवन. काश्मीर. या सुंदर प्रदेशावर सध्या पसरून राहिलेलं आहे दहशतवादाचं अशुभ सावट …. या प्रदेशाचं आणि आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, इथल्याच बर्फाळ पहाडांवर उभारलेली सैन्याची ठाणी…चौक्या…गस्त घालण्यासाठी नेमलेल्या सैन्याच्या तुकड्या, हिरव्या वर्दीतील सौनिकांचं कष्टमय जीवन, त्यांची सुख-दु:खे, चिंता-काळज्या, विरंगुळ्याचे, हास्या-विनोदाचे दुर्मिळ क्षण, या सार्‍यांचा सुरेख कोलाज म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’.  सैनिकांचा, अधिकार्‍यांचा स्थानिक लोकांशी येणारा संबंध, त्यातून त्यांना जाणवलेले त्यांचे प्रश्न, त्यांची मानसिकता याचे चित्रमय दर्शन, म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज.’ हे दर्शन कधी थेट कथेतून घडते, तर कधी कथेचा बाज घेऊन आलेल्या आठवणी, प्रसंग वर्णन, वार्तांकन या स्वरुयात आपल्यापुढे येते आणि शब्दांचं बोट धरून आपण प्रत्यक्षच पाहू लागतो… ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’

‘हरी मुस्कुराहटों वाला कोलाज’ ही यातली शीर्षक कथा. कथेचा सारांश असा- पीर-पंजालची बर्फाळ शिखरं पार करत सैनिकांना घेऊन चाललेलं विमान एका  दाट हवेच्या पोकळीत सापडून लडखडतं. मृत्यूचा त्या क्षणिक जाणीवेने सगळ्याच्या सगळ्या सैनिकांच्या तोंडून बाहेर पडणारी किंकाळी, बाहेर पडता पडता थांबते. त्या क्षणीही आपल्या वर्दीच्या प्रतिष्ठेची, गौरवाची जाणीव त्यांना होते.

  विमान श्रीनगर हवाई अड्ड्यावर सुखरूप उतरतं. यावेळी सगळ्या सैनिकांचे डोळे आपल्या घरी सोडून आलेल्या प्रियजनांच्या आठवणींचा एक मिळता जुळता कोलाज बनवत आहेत. मेजर मोहित सक्सेनाही आपल्या सव्वा वर्षाच्या मुलीच्या, खुशीच्या आठवणींचा कोलाज त्याला चिकटवू बघतो. तो यंदा दुसर्‍यांदा काश्मीर घाटीत येत आहे.

एअर पोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना, समोर शहीद सोमनाथ शर्माचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पाकिस्तानकडून येणार्‍या घूसखोरांच्या टोळ्यांनी केलेल्या गोळीबाराचा वर्षाव त्याने एकट्याने आपल्या छातीवर झेलला होता आणि एअर पोर्टचं रक्षण केलं होतं. स्वतंत्र भारताच्या परमवीर चक्राचा तो पहिला मानकरी. सगळे सैनिक त्या पुतळ्याला सॅल्यूट करून पुढे जातात.

पुढे फौजींची निवासाची सोय असलेल्या कॅंपचं वर्णन येतं. हे वर्णन इतकं प्रत्ययकारी आहे की शब्दांवरून डोळे फिरताना आपण त्या कॅंपच्या परिसरात फिरतो आहोत, असं वाटतं.

मोहितला इथे, बर्फाळ पहाडावर वसलेल्या एका छोट्या पण अतिशय महत्वाच्या पोस्टची जबाबदारी सांभाळायची आहे. एकांडी चौकी. सरहद्द पार करून येणार्‍या घुसखोरांवर नजर ठेवणे आणि पोस्टखालून जाणार्‍या महत्वाच्या रस्त्याची सुरक्षा, ही त्याची जबाबदारी.

कर्तव्यदक्ष, ड्यूटीवर जराही ढिलाई खपवून न घेणारा, कठोर मोहित इथे ‘कसाई  मोहित’ म्हणून प्रसिद्ध(?) आहे. मेजर आशीषशी बोलताना त्या मागचं कारणही उलगडतं. मोहित म्हणतो, ‘तीन वर्षापूर्वी मी जेव्हा काश्मीर घाटीत होतो, तेव्हा एकदा आत्मघाती आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आपले दोन जवान शहीद झाले होते. मागून कळलं की ड्यूटीच्या वेळी एक जवान झोपला होता. त्याचा फायदा घेऊन हल्ला झाला होता. त्यानंतर माझा मी राहिलो नाही. ड्यूटीवर जराही ढिलाई दिसली, तरी माझ्यातला ज्वालामुखी उसळतो.’

ड्यूटीचा पहिला दिवस. प्रचंड थंडी. डोळ्यापुढे जर्मन मेड शक्तीशाली दुर्बीण घेऊन तो खालच्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या जवानांचं निरीक्षण करतोय. सगळे अगदी योग्य पद्धतीने उभे आहेत. रायफलवर मजबूत पकड आहे. पण एका ठिकाणी दुर्बीण थबकते. लांस नायक पूरण चंद शिथील दिसतोय. झाडाला टेकलेला. रायफलचा पट्टा ओघळलेला. त्याच्या चेहर्‍यावर एक मधुर हसू आहे. मोहित संतापतो. ड्रायव्हरला जीप काढायला सांगतो. वाटेत त्याला काळतं, तो लग्नं करून नुकताच ड्यूटीवर परत आलाय.

जीप पूरणजवळ थांबते. मोहितला वाटतं, पूरणला त्याच्या नव्या-नवेल्या बायकोच्या स्वप्नातून जागं करणं क्रूरपणाचं होईल, पण ते आवश्यकच आहे. केवळ कर्तव्यपरायणतेच्याच दृष्टीने नव्हे, तर त्याच्या बायकोच्या भविष्याच्या दृष्टीनेसुद्धा. तिचा भांग कायम भरलेला राहायला हवा. त्यासाठी पूरणला स्वप्नातून जागं करायलाच हवं. मेजरला पाहून पूरण कडक सॅल्यूट ठोकत, योग्य पोझिशनमध्ये येतो. चोरी पकडली गेल्याचे चेहर्‍यावर भाव. मोहित त्याच्या ख्याली-खुशालीची चौकशी करतो. लग्नाची मिठाई मागतो. ’ड्यूटीवर ढिलाई नको’, अशी सूचना देत मोहित निघतो. मेजर साहेबांचा हा बदलेला अवतार बघून, पूरण चकित. एक स्मितहास्य त्याच्या ओठांवर तरळतं. ड्यूटीचा आणखी एक दिवस सुरक्षित पार पडतो आणि मेजर मोहित सक्सेनाच्या कोलाजमध्ये पूरणचं हिरवं हास्य जोडलं जातं. चौकीकडे परतताना तो गुणगुणू लागतो,

हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है     

– क्रमश: भाग १

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares