(“बघा तुम्हाला ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ” असे सांगून तो निघून गेला)
रात्री दोघींचे जेवणखाण उरकले. त्या आल्यापासून दोघीजणी बोलत बोलतच संध्याकाळची कामे उरकत होत्या.
“मी तुम्हाला मावशीच बोलत जाईन. चालेल नं?” नंदिनीने विचारले. “चालेल की ताई. “मावशींचे प्रत्यूत्तर. तेव्हापासून त्या मावशी आणि ती ताई झाली. असेही तिच्या धाकट्या बहीणींची ती ताईच होती.
मावशी सातारकडच्या. त्याही तिघी चौघी बहीणी होत्या आणि सगळ्या बहीणींचा एकच मोठा दादा होता. दादाची सांपत्तीक स्थिती चांगली होती. शेतीभाती होती, स्वतःचे घरदार होते. त्यांची वहीनी स्वभावाला अतिशय प्रेमळ. मावशी दादा~वहीनींविषयी भरभरून बोलत होत्या. “ताई काय सांगू तुम्हाला? अहो, माझ्या कातड्याचे जोडे करून दादांच्या पायात घातले तरी त्यांचे माझ्यावरचे उपकार फिटायचे नाहीत.”
“का हो? असं का बोलता?”
मावशींनी तिला त्यांची कर्म कहाणी सांगण्यास सुरवात केली.
मावशींनी नवर्याच्या अत्याचाराला कंटाळून घर सोडले. मुलगी लग्न होऊन सासरी नांदत होती, पण तिचा कावीळीचा आजार बळावला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. संजू आणि बंडू दोन मुलांना घेऊन त्या दादांकडे येऊन दाखल झाल्या. दादा~वहीनींनी त्यांना अगदी प्रेमाने आधार दिला. मावशी दादांच्या किंवा गावातील शेतकर्यांच्या शेतावर मिळेल ते काम करून पूर्ण भार दादांवर नसावा ह्या सूज्ञ विचाराने जीवन कंठू लागल्या.
मुले मोठी झाली. संजू, बंडू दोघांचेही लग्न झाले, पण बंडूची बायको माहेरी निघून गेली.
नंदिनीकडे त्या कामाला आल्या त्यावेळी त्या संजूकडे होत्या. संजूने गावात त्याचा संसार थाटला होता, बर्यापैकी बस्तान बसविले होते. त्याचा मुलगा व मुलगी शाळेत शिकत होते.
सुनेचे आणि त्यांचे मात्र कधीच जमले नाही. बंडूची तर फारच मानहानी होत होती. कारण त्याच्याकडे धड काम नव्हते. तो म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. . . !
मावशींना हे सहन न झाल्यामुळे त्या बंडूला घेऊन तडक मुंबईत भांडूपला रहाणार्या त्यांच्या बहीणीकडे आल्या. बहीणीच्या मुलाने बंडूला ओळखीने कुठेतरी सिक्यूरिटीत चिकटविले.
मावशी तशा स्वाभिमानी. बहीणीकडे किती रहाणार?कुठेतरी चांगल्या घरी चोवीस तासांची नोकरी मिळाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि डोक्यावर छप्परही राहील असा विचार त्यांनी केला आणि आज त्या अशा प्रकारे नंदीनीच्या खरी दाखल झाल्या.
☆ रक्तातही प्लॅस्टिक…! – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानच्या एका भागामध्ये लोक लंगडत चालू लागले. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या; मात्र, लोकांच्या आजाराचे कारण सापडले नाही. त्यानंतर संशोधकांनी लोकांच्या आहाराचे पृथक्करण केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. ते लोक ज्या भागात राहात, त्या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा टाकण्यात येत असे. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर भाताच्या शेतात येत असे. ते भाताच्या पिकातून भातात आणि भातातून लोकांच्या पोटात जात असे. ते रक्तात उतरून लोकांचे सांधे दुखू लागत. सांधेदुखीमुळे ते लंगडत. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात पक्षाघाताचे रूग्ण वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरतेय- प्लॅस्टिक.
सर्वसामान्य निसर्गावर प्रेम करणाऱ्या नागरिकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वजण प्लॅस्टिकचा वापर थांबला पाहिजे, असे म्हणतात. प्लॅस्टिक बंदीचे कायदे होतात. कडक अंमलबजावणीकरिता मोहीम राबवतात. तरीही प्लॅस्टिकचा वापर थांबत नाही. थांबवणे सोपेही नाही. १८५५ साली अलेक्झांडर पार्क यांनी सर्वप्रथम प्लॅस्टिक शोधले. त्याचे नाव पार्कसाईन ठेवले. पुढे त्याला सेल्युलाईड नाव मिळाले. प्लॅस्टिक कुजत नसल्याने, निसर्गात तसेच राहते. त्याचे विघटन करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कार्यक्षम पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे निसर्गात तसेच पडलेले राहते. अलेक्झांडर पार्क आज हयात असते, तर त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूराचा त्यांना पश्चाताप झाला असता.
पार्क यांच्या प्लॅस्टिकच्या शोधानंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक शोधले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे यांनी दुधापासून प्लॅस्टिक बनवले. बेकलंड या संशोधकाने रेझिन्स शोधले. १९५२ साली झिग्लरने पॉलिस्टर बनवले. पॉलिइथिलीन टेरेफइथलेत(PETE)चा वापर सर्रास आणि मोठ्या प्रमाणात होतो. उच्च घनता पॉलिइथिलीन(HDPE)चा वापर दूध, फिनाईल, शांपू, डिटर्जंटच्या पॅकिंगसाठी, पाईप बनवण्यासाठी होतो. पॉलिविनाईल क्लोराईड(PVC)चा वापर गाड्यांचे भाग, पाईप्, फळांसाठी क्रेट, स्टिकर्स इत्यादीसाठी होतो. निम्न घनता पॉलिथिलीन(LDPE)चा वापर दुकानात वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांसाठी होतो. पॉलिप्रोपिलीन(PP)चा वापर फर्निचर, खेळणी, दही इत्यादींसाठी होतो. पॉलिस्टिरीन(PS)चा उपयोग खेळणी, कॉफीचे कप, मजबूत पॅकेजींगसाठी होतो. याखेरीजही अनेक प्रकार आहेत, ज्यांचा अक्रेलीक, नायलॉन, फायबर ग्लास, बॉटल्स बनवण्यासाठी वापर होतो. त्यातील काहींचा पुनर्वापर करता येतो. मात्र प्लॅस्टिकचा धोका आहे, तो मानवी निष्काळजीपणामुळे. स्वस्त मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर आणि पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता कोठेही टाकून देण्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. गाय, म्हैस आणि इतर जनावरांच्या पोटात जाऊ लागले. ते न पचल्याने जनावरांचे जीवन धोक्यात आले. सहल, सफारीवर जाणारे जंगलातही प्लॅस्टिकचा कचरा फेकू लागले. याचा परिणाम एकूण जीवसृष्टीवर होऊ लागला.
वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुवून पुनर्प्रक्रियेसाठी करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र असे होत नाही. स्वस्त उत्पादन होत असल्याने पुनर्प्रक्रियेपेक्षा नव्या निर्मितीमध्ये उद्योजक व्यस्त असतात. लोकांनीही वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुण्याचे कष्ट नको असतात. त्यामुळे अन्न पदार्थासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, साहित्य तसेच फेकून दिले जाते. जनावरांचे खाद्य पुरेसे उपलब्ध नसल्याने आणि प्लॅस्टिकला अन्नपदार्थांचा वास असल्याने जनावरे ते खातात. ते त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्याचा अंश जनावरांच्या पोटात उतरतो.
मानव थेट प्लॅस्टिक खात नाही. मात्र प्लॅस्टिकचा वापर अनेक कारणांसाठी विशेषत: अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केला जात असल्याने प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जाऊ शकतो, याचे मानवाला भान राहिलेले नाही. कॉफी, चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. शुद्ध पाणी म्हणून बाटलीतील पाणी वापरले जाते. हे पाणी असते मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यात. बाटल्यांचे क्रेट्स अनेक दुकानांच्या दारात सूर्यप्रकाशात ठेवले जातात. त्यामुळे बाटल्यातील प्लॅस्टिकचा अंश पाण्यात उतरतो. ते पाणी आपण शुद्ध पाणी म्हणून पितो.
नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांच्या लक्षात असे आले, की जगातील ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत. अन्न पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॉलिस्टिरीन एक तृतियांश लोकांच्या रक्तात आढळले. मायक्रोप्लॅस्टिक रक्तातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. शरीराच्या एका भागात साठू शकते. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. प्लॅस्टिकचे अंश हवेतही पसरतात. हवेतूनही मानवी शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या खोल तळापर्यंत मानवी कर्तृत्त्वाने पोहोचले आहे. आपण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने ते आपल्या अस्तित्त्वावर उठले आहे. रक्तात हे कण आढळण्याचे गांभीर्य आता तरी ओळखायला हवे. प्लॅस्टिकचा वापर थांबायला हवा!
ले.: डॉ. व्ही.एन. शिंदे
संग्राहिका : सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, ‘ही साडी केव्हढयाला द्याल ?’
विणकर उत्तरला – ‘अवघे दहा रुपये !’
त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला – ‘माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?’
अगदी शांत भावात विणकर बोलला – ‘फक्त पाच रुपये !’
त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, ‘आता याची किंमत किती ?’
प्रसन्न वदनी विणकर म्हणाला – ‘अडीच रुपये !’
तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला.
तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला – ‘आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.’
यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला – ‘बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस…’
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला.
तो खिशात हात घालत म्हणाला – ‘महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?’
विणकर म्हणाला – ‘अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस… मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?’
आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला
मुलगा म्हणाला, ‘महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा… मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !’
त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला – “हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत, कपाशी मोठी होईपर्यंत, तिची काढणी होईपर्यंत, किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सूत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे, कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.’ मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !
त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏’हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.’
पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला 👋आणि म्हणाला, ‘हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं
करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.’……
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खुळखुळतोय, आपल्या घरीही आपण पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या ‘ग’ ची बाधाही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको…
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(हम कैप्टन प्रवीण रघुवंशी जी द्वारा ई-अभिव्यक्ति के साथ उनकी साहित्यिक और कला कृतियों को साझा करने के लिए उनके बेहद आभारी हैं। आई आई एम अहमदाबाद के पूर्व छात्र कैप्टन प्रवीण जी ने विभिन्न मोर्चों पर अंतरराष्ट्रीय स्तर एवं राष्ट्रीय स्तर पर देश की सेवा की है। आप सी-डैक के आर्टिफिशियल इंटेलिजेंस और एचपीसी ग्रुप में वरिष्ठ सलाहकार के रूप में कार्यरत थे साथ ही आप विभिन्न राष्ट्र स्तरीय परियोजनाओं में भी शामिल थे।)
कैप्टन प्रवीण रघुवंशी जी ने अपने ‘प्रवीन ‘आफ़ताब’’ उपनाम से अप्रतिम साहित्य की रचना की है। आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम भावप्रवण रचना “अटल सत्य !…”।
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक सार्थक एवं विचारणीय रचना “अवसरवादी व्यवस्था…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 101 ☆
☆ अवसरवादी व्यवस्था… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆
दूसरे के परिश्रम को छीन कर जब हम आगे बढ़ते हैं तभी से सीखने की प्रक्रिया रुकने लगती है। हमारा सारा ध्यान चोरी की मानसिकता व सत्य को झुठलाने की ओर मुड़ जाता है। देर सबेर जब आँख खुलती है तो पता चलता है कि हमारी कुर्सी खतरे में है। उपेक्षित होकर रहने से बेहतर है कि दूसरी जगह जाकर उनकी जी हुजूरी में अपना समय लगाएँ। हो सकता है वहाँ कोई नया अवसर मिले अवसरवादी बनने का।
हर जगह फोटो में छाए रहने वाले रौनक लाल जी इस बार अपनी जगह सुनिश्चित न पाकर सोर्स लगाते हुए उपलब्धियों की सूची गिनाने लगे। तभी एक ने कहा हर बार यही विवरण देने से बात नहीं बनेगी। कुछ नया हो तो बताइए। उन्होंने झट से अखबार की कटिंग सामने रख दी। मजे की बात उसमें भी उनका नाम तो था पर सामान्य सदस्य के रूप में। अब बेचारे फोन उठा कर सम्बंधित व्यक्ति को उसकी भूल बतलाने लगे। तभी उनके सलाहकार ने कहा कोई बात नहीं अब आप दूसरी संस्था की ओर मुड़ जाइये यहाँ न सही वहाँ अध्यक्षीय कुर्सी पर विराजित होकर पेपर में नाम छपवाएँ।
उदास स्वर से रौनक लाल जी कहने लगे,” समय इतनी तेजी से बदलता जा रहा है। पहले जो लोग मेरी आँखों के इशारे से रास्ते बदल देते थे वे भी मुझे सलाह देते हुए कहते हैं कि ज्यादा लालच मत कीजिए। किसी एक संस्था के वफ़ादार बनें। हर जगह अध्यक्ष बनने की कोशिश में आपकी सदस्यता भी भंग हो जाएगी। सम्मान कमाना पड़ता है। कोई प्रेम से बोल दे तो इसका ये मतलब नहीं कि आप हर चीजों का निर्धारण करेंगे।
ऐसा अक्सर देखने में आता है किंतु अब ठहरा डिजिटल युग सो ऑनलाइन ही कार्यक्रम होने लगे हैं। जहाँ कुर्सी का किस्सा कुछ हद तक कमजोर होने लगा है। बस पोस्टर में फोटो हो फिर कोई शिकायत नहीं रहती। अपनी फोटो को देखने में जो आंनद है वो अन्य कहीं नहीं मिलता। सब कुछ मेरे अनुसार हो बस यही समस्या की जड़ है। जड़ उपयोगी है किंतु जड़बुद्धि की मानसिकता रखने वाला व्यक्ति घातक होता है।
मानव जीवन में बहुत से ऐसे पल आते हैं जब ये लगने लगता है कि चेहरे की मासूमियत व मुस्कान अब वापस नहीं आने वाली किन्तु दृढ़ इच्छाशक्ति व संकल्प से सब कुछ जल्दी ही सामान्य होकर पुनः जीवन में नव उत्साह का संचार हो पूर्ववत स्थिति आ जाती है।
मुस्कुराहट से न केवल हम सभी वरन जीव – जंतु भी आकर्षित होते हैं। जब चेहरे में प्रसन्नता झलकती है तो आसपास का परिवेश भी मानो खुशहाली के गीत गुनगुनाने लगता है। अनजाने व्यक्ति से भी एक क्षण में ही लगाव मुस्कुराहट द्वारा ही संभव हो सकता है।
तो आइये देरी किस बात की ईश्वर प्रदत्त इस उपहार को मुक्त हस्त से बाँट कर परिवेश में खुशहाली फैलायें। अवसरवादी बनने हेतु अवसरों की भरमार है बस मुस्कुराते हुए कार्य करने की कला आनी चाहिए।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – राष्ट्रीय एकात्मता में लोक की भूमिका – भाग – 1
लोक अर्थात समाज की इकाई। समाज अर्थात लोक का विस्तार। यही कारण है कि ‘इहलोक’, ‘परलोक’ ‘देवलोक’, ‘पाताललोक’, ‘त्रिलोक’ जैसे शब्दों का प्रयोग हुआ। गणित में इकाई के बिना दहाई का अस्तित्व नहीं होता। लोक की प्रकृति भिन्न है। लोक-गणित में इकाई अपने होने का श्रेय दहाई कोे देती है। दहाई पर आश्रित इकाई का अनन्य उदाहरण है, ‘उबूंटू!’
दक्षिण अफ्रीका के जुलू आदिवासियों की बोली का एक शब्द है ‘उबूंटू।’ सहकारिता और प्रबंधन के क्षेत्र में ‘उबूंटू’ आदर्श बन चुका है। अपनी संस्था ‘हिंदी आंदोलन परिवार’ में अभिवादन के लिए हम ‘उबूंटू’ का ही उपयोग करते हैं। हमारे सदस्य विभिन्न आयोजनों में मिलने पर परस्पर ‘उबूंटू’ ही कहते हैं।
इस संबंध में एक लोककथा है। एक यूरोपियन मनोविज्ञानी अफ्रीका के आदिवासियों के एक टोले में गया। बच्चों में प्रतिद्वंदिता बढ़ाने के भाव से उसने एक टोकरी में मिठाइयाँ भर कर पेड़ के नीचे रख दी। उसने टोले के बच्चों के बीच दौड़ का आयोजन किया और घोषणा की कि जो बच्चा दौड़कर सबसे पहले टोकरी तक जायेगा, सारी मिठाई उसकी होगी। जैसे ही मनोविज्ञानी ने दौड़ आरम्भ करने की घोषणा की, बच्चों ने एक-दूसरे का हाथ पकड़ा, एक साथ टोकरे के पास पहुँचे और सबने मिठाइयाँ आपस में समान रूप से वितरित कर लीं। आश्चर्यचकित मनोविज्ञानी ने जानना चाहा कि यह सब क्या है तो बच्चों ने एक साथ उत्तर दिया,‘उबूंटू!’ उसे बताया गया कि ‘उबूंटू’ का अर्थ है,‘हम हैं, इसलिए ‘मैं’ हूँ। उसे पता चला कि आदिवासियों की संस्कृति सामूहिक जीवन में विश्वास रखता है, सामूहिकता ही उसका जीवनदर्शन है।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(आज प्रस्तुत है सुप्रसिद्ध एवं प्रतिष्ठित पत्रिका शुभ तारिका के सह-संपादकश्री विजय कुमार जी की एक विचारणीय लघुकथा “दो पैग रोज“।)
☆ लघुकथा – दो पैग रोज ☆ श्री विजय कुमार, सह सम्पादक (शुभ तारिका) ☆
“यार, तू सारा दिन रोबोट की तरह काम करता रहता है, थकता नहीं क्या? कभी तेरे चेहरे पर थकावट नहीं देखी, चिड़चिड़ाहट नहीं देखी, घबराहट भी नहीं देखी, बस मुस्कुराहट ही मुस्कुराहट देखी है। ओए, इसका राज तो बता यार?” संदीप ने सुरेश के कंधे पर हाथ रखते हुए कहा।
“बस यही राज है- मुस्कुराहट”, सुरेश ने मुस्कुराते हुए कहा, “मैं किसी भी काम को बोझ मानकर नहीं करता। अपना उसूल है- काम तो करना ही है, चाहे रो कर करो या हंस कर, तो हंस कर क्यों ना किया जाए। जैसे दूसरे लोग मोबाइल पर या कंप्यूटर पर गेम खेलते हैं, वैसे ही मैं अपने हर काम को एक खेल की तरह लेता हूं, और उसे पूरे मनोयोग से करने की कोशिश करता हूं। तुम्हें सुनकर हैरानी होगी कि सौ प्रतिशत नहीं, तो नब्बे-पचानवे प्रतिशत कार्यों में मैं सफल रहता हूं। तो खुश तो रहूंगा ही, और खुश रहूंगा तो मुस्कुराहट भी अपने आप आएगी चेहरे पर…।”
“फिर भी यार, कभी तो बंदा थकता ही है। पर तुम तो हमेशा ऊर्जावान ही रहते हो। कुछ तो गड़बड़ है?” संदीप ने तह तक जाने की कोशिश की।
सुरेश फिर मुस्कुरा दिया, ‘हां है- दो पैग रोज।”
“हां, अब आए न लाइन पर…”, संदीप को जैसे मनचाहा उत्तर मिल गया हो, “मैं कह रहा था न कि कुछ तो है।”
“वह वाले पैग नहीं मियां, जो तुम सोच रहे हो”, सुरेश ने हंसते हुए कहा, “वह तो तुम भी लेते हो, फिर एनर्जी क्यों नहीं आती?”
“फिर? फिर कौन से पैग?” संदीप चकरा गया।
“देखो, तुम दो पैग रोज रात को लगाते हो, मैं एक सुबह और एक शाम को पीता हूं। पर जितने में तुम्हारा एक पैग बनता है, उसके आधे में मेरे दो पैग बन जाते हैं। फिर भी एनर्जी तुमसे दोगुनी।” सुरेश ने कहा।
इस पर संदीप और उलझ गया, ‘ऐसे कौन से पैग हैं भई? कहीं देसी ठर्रा तो नहीं? पर तुम्हें तो कभी पीते हुए भी नहीं देखा, न किसी से सुना है कभी?”
“हां, मैं दारू नहीं पीता, बल्कि वैद्य की सलाह से आयुर्वेदिक टॉनिक लेता हूं, जिससे इतना उर्जावान, चुस्त और जवान रहता हूं। मेरी अपनी सोच है- बीमार होकर दवाइयां खाने से अच्छा है, अच्छी खुराक खा कर और स्वास्थ्यवर्धक टॉनिक पीकर स्वस्थ रहना। क्यों सही है न…।”
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। )
आज प्रस्तुत है एक भावप्रवण एवं विचारणीय कैमरा मेरा…. इस आलेख में वर्णित विचार लेखक के व्यक्तिगत हैं जिन्हें सकारात्मक दृष्टिकोण से लेना चाहिए।)