☆ विचार–पुष्प – भाग 15 – पारतंत्र्य आणि धर्म ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नरेंद्रनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तो काळ १८८० ते १८८४ च होता. त्यावेळी भारत वेगळ्याच परिस्थितीतून जात होता. सभोवताली अनेक घटना घडत होत्या. चळवळी चालू होत्या. बंगाल मद्रास आणि महाराष्ट्रात राजकीय जागृती होत होती. इंग्रजांनी याचा फायदा घेत आपली राजकीय पकड आपल्या देशावर घट्ट बसवली .त्यांना राजसत्ता मिळाली आणि आपल्याला गुलामगिरी वाट्याला आली होती. या सर्व घडामोडी नरेंद्र च्या संवेदनशील मनाने पाहिल्या होत्या. पण आपल्यावर राज्य करणारे परकीय आहेत याची खंत फक्त मोजक्या सुशिक्षित वर्गालाच होती. हे लोक बुद्धिजीवी होते. लढवय्ये नव्हते. जे खरे देशभक्त होते त्यांना या गुलामगिरीची जाणीव झाली आणि विचार पुढे आला की, आपल्या समाजातली दुर्बलता नष्ट झाली पाहिजे, ते करायचे असेल तर, नव्या पिढीला बलोपासना करून शरीर सुदृढ करायला प्रवृत्त केले पाहिजे. तो मार्ग होता व्यायामाचा .त्यामुळे यासाठी ठिकठिकाणी आखाडे आणि व्यायामशाळा निर्माण झाल्या होत्या. व्यायाम करून शरीर कमावणे हा एक देशभक्तीचा मार्ग आहे असे पुढारी लोकांना वाटत होते.
ते तरुणांना सामर्थ्यसंपन्न होण्याचा संदेश देत होते. याचा परिणाम नरेंद्रवरही झाला. तो पण आखाड्यात जाऊ लागला होता. याच सुमारास हिंदुत्ववादी दृष्टीकोण बाळसे धरत होता. आपण आपल्या धर्माची जाण ठेवली पाहिजे अशा विचाराने नरेंद्र प्रेरित झाला होता. तो वेगवेगळ्या व्यायाम शाळेत, हिंदू महामेळ्यात, आणि व्यक्तींकडे जात असे. या देशाच्या आजवरच्या संस्कृतीचा शिल्पकार असलेला, आणि भविष्याला आकार देऊ पाहणारा समाज केवळ हिंदूंचाच होता. त्यांच्या कार्यक्रमालाही नरेंद्र जाऊ लागला. पण या सुमारास भारतात धर्माची अवस्था अत्यंत शोचनीय, काळजी करण्यासारखी झाली होती. धर्माच्या नावाखाली कितीतरी गोष्टी उघडपणे चालत असत. कशाचेही ज्ञान नाही. संत- सत्पुरुषांच्या शिकवणुकीचा संबंध नाही. बंगालची तर अवस्था इतर प्रांतांपेक्षा अजूनच वाईट होती. याचे मुख्य कारण होते की दुर्गा आणि काली देवतांच्या उपासने मध्ये पशुहिंसा व्हायची. महत्वाच्या उत्सवांच्या वेळी शेकडो पशुचा बळी दिला जायचा. त्यात सर्व लोक सामील व्हायचे. आनंद साजरा करायचे. आपण खूप पुण्ण्याचे काम करत आहोत असे त्यांना वाटायचे.
याचा सार्वजनिक सामाजिक आविष्कार होता तो म्हणजे, सणाच्या वेळी गटागटाने किंवा मिरवणूक काढून रस्त्यावरून जाताना अत्यंत ओंगळवाणं, बीभत्स, अश्लील अशी गाणी म्हणणे, त्यात प्रतिष्ठित थोरा मोठ्यांनी सहभागी होणे व्हायचे. आपल्या वागण्याचा लहान कोवळ्या वयाच्या मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार पण त्यांच्या मनात यायचा नाही. धर्माच्या क्षेत्रात अज्ञान आणि ही विकृती नरेन्द्रने स्वतच्या डोळ्याने पाहिली. या सर्व पार्श्वभूमीचा परिणाम त्याच्या तरुण मनावर होणारच होता. या वेळी राज्यकर्ते महाविद्यालयात बायबल ची शिकवण देऊ लागले. मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू लागले. आणि रस्त्यारस्त्यात हिंदू धर्माची नालस्ती आणि देवदेवतांची टिंगल करत फिरू लागले. त्याउलट हिंदू चे उज्ज्वल असे तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ तरुणांच्या डोळ्यासमोर सुद्धा पडत नसत. त्यांना आपल्या ग्रंथांचा साधा परिचयही नव्हता होत.नरेंद्रला मात्र लहानपणीच धार्मिक कथा, धार्मिक ग्रंथांचा, कथांचा आई आणि वडिलाकडून परिचय झाला होता.
आपल्याकडेही आज अशी विकृती आपल्या सण-उत्सवात पाहायला मिळते, आपलंच राज्य असूनसुद्धा. नुसतं गणेश विसर्जन मिरवणूक डोळ्यासमोर आणा. आठवा काय काय पाहायला मिळतं त्यात? आज तर आपण पारतंत्र्यात नाही, कुणाचं आपल्यावर राज्य नाही, आपला धर्म आपल्या हातात आहे. आपल्याला योग्य दिशा दाखवणारे आपणच आहोत. त्या काळात आपला धर्म टाकाऊ आहे आणि पाश्चात्य संस्कृती चांगली आहे असेच लोकांना वाटू लागले होते. नरेन्द्रने या बिघडलेल्या परिस्थितीचा विचार करतच पुढील मार्गक्रमण आखले होते. सामाजिक सुधारणा करण्यासाठीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते.
आताही आजच्या पिढीला आपले वेद, उपनिषदे, धार्मिक ग्रंथ आणि शिकवणूक याची कल्पना नाहीच. वाचन नाही. संस्कार नाहीत. विचारांना दिशा नाही. योग्य अयोग्य काय याचं योग्य दिशादर्शन नाही त्यामुळे मन भरकटतय . पाश्चात्य संस्कृती बरोबर वाटते. आजच्या तरुणांनी आपली संस्कृती कशी आहे याचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे.
तो दिवस उजाडला.ज्या दिवसाची ती वाट पहात होती.आज तिच्या पिल्लानीं तिच्याबरोबर पाचसहा झाडांचा प्रवास केला होता.सरसर…सरसर ती झाडावरून खाली बुंध्यावर यायची.क्षणात ती दुस-या झाडाच्या शेंड्यावर जायची.दोघात ईर्षा लागायची.हे सारं ती आनंदात पहात बसे.
आता ती वर्षाची झाली होती. ती चपळपणे झाडांवर झेप घ्यायला शिकली होती.त्यानां लागणारं अन्न ती खायला शिकली होती. लागणारं अन्न ती मिळवायला शिकली होती.
वानरांची टोळी पंधरा दिवसानीं वनात अगदी ठरल्यासारखी येई.सगळ्या झाडांवर ते नाचत.एकमेकाशी भांडत.खचितच दात वेंगाडून तिच्याकडे पहात.सहसा अंगावर येत नसतं.
पिल्लांपोटी तिला वाटणारी भिती हळूहळू निघून गेली होती. पिल्लं आता स्वतंत्र झाली होती. दिवसा ती जवळच्या झांडांवर बागडायची,खेळायची.सूर्यास्त होण्याआधी ती घरट्याकडे परत फिरायची.
सूर्य बराच वर आला होता.वनातील सारे पक्षी अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडले होते.मोरानीं शेजारच्या ऊसात जाणे पसंद केले होते. त्यांची छोठी पिल्लं व लांडो-या ही त्यांचे सोबत असत.
ती, तिची पिल्लं व तिच्या सहकारी खारी सोडल्या तर सारे बाहेर होते.वनांत कांही पक्षी पाहूणे म्हणून यायचे.
ती पिंपळाच्या शेंड्यावर बसून होती.
अचानक एक शिकारी तिला वनांत शिरतानां दिसला, तशी ती घाबरली. ती जोरात चित्कारली.आवाज ऐकून तिची पिल्लं तिच्याजवळ आली.दुस-या खारी लपून बसल्या.कांही पक्षानीं आपली मान उंच केली.खाली वनांत त्यानीं शिका-याच्या पावलांचा आवाज ऐकला.तो दबकत दबकत झाडावर पहात चालत होता.
कांही वेळ गेला.तिनं ठो…ठो…असा आवाज ऐकला.क्षणात, एक पक्षी तिला खाली पडलेला दिसला.तिचं सारं अंग शहारलं.तिनं बारकाईनं पाहिलं. त्याच्या हातात पूर्वीसारखी गलोरी नव्हती.पुढच्या नळीतून नेम धरून तो सावज टिपत होता.ती जिथं बसली होती.तिथून शिका-याला दिसत नव्हती.
त्या शिका-याकडे असणा-या हत्याराशी स्पर्धा करणं शक्य नव्हत.याची तिला जाणीव झाली.वनांत बरेचदा ठो…ठो… असे आवाज झाले.पडलेल्या पक्षांचे अगदी कांही क्षण चित्कार तेवढे ऐकू आले. पण ज्यावेळीं शिकारी वनांतून ओढ्याकडे गेला.त्याच्या हातात दोन पारवे अन दोन खारी होत्या.
हे सारं पाहून आज खरंच ती खचली होती.ती जरी स्वत:ला अन तिच्या पिल्लानां वाचवू शकली असली तरी तिचे दोन सहकारी तिने गमावले होते.तिला याचं फार दु:ख झालं होतं.दिवसभर ती उदास होती.ना तिनं काय खाल्लं ना ती घरट्यांतून बाहेर पडली.
या घटनेनं तिचं मन सैरभैर झालं होतं!
तिला इथं रहावसं वाटत नव्हतं.तरीही तिचं मन हे घरटं सोडण्यास राजी नव्हतं.
उजाडताच तिच्या सहकारी खारीनीं पलिकडच्या वनांत जायचं ठरविलं होतं.त्यानुसार ते संचार करत हळूहळू निघाले होते. तर कांही पलिकडच्या वनांत पोहचलेही होते.
पक्षांचा तर काहीच प्रश्न नव्हता.ते दिवसा मूळात असायचेच कमी.शिकारी आला तर ते भूर्र..कन ऊडून जायचे.
तिनं विचार केला आजची रात्र इथंच काढायची.ऊद्या हे घरटं अन पिंपळाचं झाड सोडायचं.रात्री तिला झोप लागली नाही.सारा भूतकाळ आठवत ती जागीच राहीली.तिच्या मनांत ब-याच प्रश्नांनी गोंधळ केला होता.
आपण जातोय खरं,
‘पण ते वन सुरक्षेच्या कारणास्तव भरवशाचं असेल का!
‘कांही नवीन झाडे,तिथे नवीन फळे मिळतील का?’
‘कदाचित तिथे घरट्यासाठी ऊंच झाडे असतीलही.’
पण हा सारा जरतरचा प्रश्न होता.
ब-याच प्रश्नांनी तिच्या मनांत गर्दी केली.शेवटी तिनं पिल्लानां विचारलं, पिल्लं एका पायावर हे वन सोडणेस तयार झाली.
नाविन्य सर्वांनाच भूलविते.भले तो माणूस असो वा प्राणी.
अजूनही तिचं मन भूतकाळांत होतं.तिच्या बालपणीचा काळ तिला आठवला.मागच्या भल्या-बू-या घटनांनी तिला व्याकूळ केलं.तिचे जातवाले तर कालच सा-या आठवणी काळात बुडवून पसार झाले होते.
मोठ्या खिन्न मनांन ती निघाली होती.घरटं सोडतानां तिला उचंबळून आलं.गेले सात ते आठ वर्षे ती या घरट्यात सुरक्षित होती. तिच्यापुढे प्रश्न बरेच होते.
नवीन घरट्यासाठी चांगली जागा मिळेल का?
तिथे सुरक्षीतता लाभेल का?
का? तिथेही शिकारी येतील?
हे सारे प्रश्न घेवून पुढे चालली होती.तिची पिल्लं तर एक-दोन झाडं पुढंच होती.
ती मात्र पुढचा काळ कसा असेल याची कुठलीच खातरजमा न करता सावकाशपणे निघाली होती…….मागे न बघता ….मागचा पुढचा विचार न करता……..!!!
☆ दोन सुपुत्र भारतमातेचे… विलास डोळस ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
एक जण भारतीय “लोकशाहीला” शिस्त लावणारा तडफदार माजी “निवडणूक आयुक्त” “टी.एन.शेषन” तर दुसरा कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो रेल्वे, सारख्या चमत्काराचा निर्माता “मेट्रोमॅन” “ई.श्रीधरन” हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात,टॉपचे अधिकारी तर होतेच,पण आप-आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था त्यांनी सुधारून दाखवली.
पण गंमत,म्हणजे हे दोघेही अधिकारी तुम्हाला खरं वाटणार नाही अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एकाच वर्गात शिकत होते आणि पहिल्या नंबरा साठी त्यांच्यात त्या वेळी तुफान स्पर्धा चालायची.
“ई.श्रीधरन” यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
“दोघेही मुळचे केरळचे”. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल या मिशनरी हायस्कूलमध्ये “श्रीधरन” यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश घैतला, “शेषन” आधी पासून त्याच शाळेत होते.वर्गात “शेषन” यांचा पहिला नंबर यायचा.
“श्रीधरन” यांनी आल्या आल्या त्या वर्षी “शेषन” यांना मागे टाकले,आणि
तिथूनच या दोघांची स्पर्धा सुरु झाली.”शेषन” है उंचीला कमी असल्यामुळे, वर्गात नेहमी पहिल्या बेंचवर बसायचे तर “श्रीधरन” उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. “शेषन” हे अतिशय अभ्यासू,कायम पुस्तकात डोकं खुपसून असायचे.या उलट “श्रीधरन” फुटबॉल आणि इतर खेळ खेळायचे.इंग्रजी मध्ये मात्र “टी.एन.शेषन” यांच्या तोडीस तोड असा, एकही विद्यार्थी अख्ख्या शाळेत कोणीही नव्हता.
बोर्डाच्या परीक्षेत “शेषन” यांनी “श्रीधरन” यांना एका मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या SSIC बोर्ड परीक्षेत “शेषन” ४५२ मार्क मिळवून “पहिले” आले.तर “श्रीधरन” यांना “४५१ मार्क मिळाले” होते आणि त्यांचा दुसरा क्रमांक आला होता..
मार्कांसाठी कितीही जरी स्पर्धा चढाओढ असली तरीही “शेषन आणि श्रीधरन” ही जोडी तर तुटली नाहीच,उलट ते आणखीनच चांगले दोस्त झाले आणि त्यांच्या मैत्रीत खूपच वाढ झाली.
पुढे इंटरमेजीएटसाठी देखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनीही एकत्र अँडमिशन घेतलं.दोघांनी एकत्रच बसून झपाटून अभ्यास केला.
आख्खा मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते फक्त दोघेच विद्यार्थी होते.
पण “टी.एन.शेषन” यांना मात्र आपल्या भावाप्रमाणे “आयएएस अधिकारी” बनायचं होत यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही तर त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. “श्रीधरन” यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमधून सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.
पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन “शेषन” यांनी “आयएएस” बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. याच काळात “श्रीधरन” यांनी इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेसची एक्झाम देवून ते पास झाले आणि रेल्वेमध्ये भरती झाले.
“योगायोग” असा की हे दोघेही परत “ट्रेनिंगच्या” निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज डेहराडून येथे एकत्र आले.. ते जवळ जवळ दोन-एक महिने “शेषन आणि श्रीधरन” एकमेकांच्या सोबत राहिले. त्या नंतर मात्र दोघांचे रस्ते कामानिमित्त कायम स्वरुपी वेगळे झाले.”शेषन” यांनी प्रशासकीय कारकिर्दीत एकामागून एक यश मिळवत त्यांनी भारताचे “मुख्य कॅबीनेट सचिव” बनण्यापर्यंत मजल मारली, हे भारतातील सर्वोच्च पद, त्यांना मिळाले.
१९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं, हे विशेष.
भारतात निवडणूक काळात आचारसंहिता,शिस्त आणि कडकपण राबण्यास “शेषन” यांनी घालून दिलेली शिस्त ही कारणीभूत ठरली,त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव झाला,सन्मान म्हणून त्यांना “मॅगसेसे” पुरस्कार देखील देण्यात आला.. तर इथे “श्रीधरन” यांनी कलकत्ता मेट्रो,कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो,कोची मेट्रो,लखनौ मेट्रो असे मोठमोठे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले.विक्रमी वेळेत सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत “श्रीधरन” यांनी भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना त्या बद्दल भारताचा सर्वोच्च “पद्मविभूषण” हा किताब सन्मान देण्यात आला.
मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात,पण स्पर्धा असावी तर “शेषन-श्रीधरन” यांच्या प्रमाणे चांगल काम करण्याची.देशाला “नंबर वन” करण्यासाठी या दोन वल्लीनी “महान दोस्तांनी” जे औदार्य दाखवलं,आणि बुद्धी कौशल्यानी यशस्वी होवून दाखवलय.त्यांच्या या अलौकिक दैदिप्यमान कामगिरचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.त्यांचा हा आदर्श प्रत्येक तरूण तरूणींनी घ्यावा हे मात्र नक्कीच खरं आहे.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘फत्तेभाई का स्वर्ग’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 138 ☆
☆ व्यंग्य – फत्तेभाई का स्वर्ग ☆
फत्तेभाई नगर में एक धर्मयोद्धा के रूप में विख्यात रहे। जहाँ भी धर्म के नाम पर कहीं फ़साद की खबर मिलती, वहाँ उड़ कर पहुँच जाते। दृश्य पर उनके अवतरित होते ही वातावरण का पारा ऊपर चढ़ जाता। फिर कोई तर्क, कोई समझाइश, कोई प्रार्थना कारगर न होती। होता वही जो फत्तेभाई चाहते। पुलिस-प्रशासन उन पर हाथ डालने में डरते थे क्योंकि उन्होंने शिष्यों की एक बड़ी फौज तैयार कर ली थी,जो उनके इशारे पर कहीं भी जूझने को तैयार रहती थी।
ऐसे ही फ़साद की एक जगह पर एक दिन फत्तेभाई पहुँचे थे और वहाँ जनता को प्रभावित करने के लिए अपने बाहुबल का प्रदर्शन कर रहे थे। वे चीख चीख कर दूसरे पक्ष के लोगों को ललकार रहे थे कि अचानक उनके दिमाग़ की नस जवाब दे गयी और वे ‘कोमा’ में चले गये। शिष्य तत्काल उन्हें लाद कर अस्पताल ले गये जहाँ दो दिन ‘कोमा’ में रहने के बाद उनके गौरवशाली जीवन पर ‘फुलस्टॉप’ लग गया।
फत्तेभाई की आत्मा सीधी उड़कर परलोक चली गयी। (आत्मा बिना गाइडेंस के इतनी दूर परलोक कैसे पहुँच जाती है यह मुझे नहीं मालूम।) वहाँ पहुँची तो देखा सामने एक लंबी पर्णकुटी है और सब तरफ वैसी ही कुटियाँ फैली हैं। सब तरफ अजीब सा सन्नाटा था। सामने वाली कुटी में तीन चार लोग ख़ामोश बैठे थे और आठ दस लोग इधर-उधर डोल रहे थे।
फत्तेभाई की आत्मा अकड़ती हुई कुटिया में घुसी। सामने बैठे लोगों से बोली, ‘हम भोपाल के फत्तेभाई की आत्मा हैं। शायद आपने हमारा नाम सुना होगा। हमारे शहर में तो बच्चा बच्चा हमें जानता है। हमने अपने धर्म की रक्षा के लिए बहुत काम किया है और आज धर्म की राह में ही अपने प्राणों का उत्सर्ग किया है। हमारा नाम स्वर्ग की लिस्ट में होगा। बताइए, हमारे ठहरने का इंतज़ाम कहाँ है?हमने तो सोचा था कि यहाँ गाजे-बाजे के साथ हमारी अगवानी होगी, लेकिन यहाँ तो कुछ दिखायी नहीं पड़ता। लगता है यहाँ का हाल भी धरती जैसा ही है।’
वहाँ बैठे लोगों में से जो प्रमुख दिखता था वह बोला, ‘पता नहीं लोगों को यह क्या रोग हो गया है। जो आता है वह स्वर्ग स्वर्ग रटता हुआ आता है। भैया, यहाँ स्वर्ग वर्ग कुछ नहीं है। यहाँ पर आत्माओं के अन्तरण का काम होता है। आपकी जाँच की जाएगी कि आपको जिस योनि में भेजा गया था उसके अनुरूप आपने काम किया या नहीं। जैसे कि आपको इंसान बनाकर भेजा गया था तो अगर आपने इंसान के अनुरूप जीवन यापन नहीं किया तो आपको किसी दूसरी योनि में भेजा जा सकता है। और अगर इंसान जैसे रहे तो दुबारा इंसान बनने का मौका मिल सकता है। इसी को स्वर्ग नरक कह सकते हो। बाकी स्वर्ग नरक कुछ नहीं है।
‘और आप यह जो बार बार धर्म की बात करते हो यह हमारी समझ से बाहर है। हम कोई धर्म वर्म नहीं समझते। इंसान का धर्म इंसानियत है, बाकी बातें हमारी समझ से परे हैं।’
फत्तेभाई सुनकर चक्कर में पड़ गये। बोले, ‘भैया, यह इंसानियत का धर्म क्या है?जरा समझाइए।’
प्रमुख बोला, ‘इंसानियत का धर्म यही है कि दूसरे इंसानों और सभी जीवों से प्रेम करो, उनकी मदद करो, अपनी दुनिया और अपने समाज को बेहतर बनाने के लिए जो कर सको, करो। खुद शान्ति से रहो और दूसरों को चैन से रहने दो।’
फत्तेभाई बोले, ‘और यह जो हम अपने धर्म के लिए जान हथेली पर लिये रहते हैं, उसके लिए कोई क्रेडिट नहीं है?’
प्रमुख बोला, ‘हमें न बताओ। हमें सब पता है कि तुम्हारे लोक में धर्म के नाम पर क्या क्या होता है। जो तुम्हारा धर्म निश्चित किया गया है उसे छोड़कर तुम सब करते हो। न खुद चैन से बैठते हो, न दूसरों को बैठने देते हो।’
फत्तेभाई बोले, ‘वहाँ लोग स्वर्ग के लालच में शरीर और मन पर भयंकर कंट्रोल लगा रहे हैं, शरीर को पत्ते जैसा सुखा रहे हैं, धर्म के नाम पर सिरफुटौव्वल कर रहे हैं, और आप कहते हो कि स्वर्ग जैसी कोई चीज़ ही नहीं। यह बात नीचे तक पहुँच जाए तो पूरे भूलोक में हाहाकार मच जाएगा।’
प्रमुख हँसकर बोला, ‘बताने के लिए लौट कर कौन जाएगा?’ फिर बोला, ‘अब आप कुटिया नंबर 173 में जाओ। वहाँ आपकी गहन जाँच होगी। आपके किये कर्मों की जाँच-पड़ताल होगी। फिर तय होगा कि आपको अब कौन सी योनि ‘एलॉट’ की जाए।’
फत्तेभाई दुखी मन और भारी कदमों से कुटिया नंबर 173 की तरफ अग्रसर हुए।
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मई दिवस पर मजदूर और किसान पर चार कविताएं)
☆ मई दिवस विशेष – मजदूर और किसान पर चार कविताएं ☆ डॉ. मुक्ता ☆
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 136 ☆ आँखवाला ☆
लगभग डेढ़ दशक पहले की घटना है। उन दिनों केबल पर नये आरम्भ हुए एक समाचार चैनल के लिए सलाहकार संपादक की भूमिका का निर्वहन कर रहा था। दिन भर में तीन या शायद चार बार समाचार दिखाये जाते थे। चैनल प्रायोगिक चरण में था। तकनीकी सुविधाएँ भी न के बराबर थीं। चैनल का कैमरामैन इस प्रभाग विशेष की कुछ घटनाओं के विजुअल्स ले आता। शेष समाचारों के लिए स्टिल्स का आधार लेते। समाचार-वाचिका से हिन्दी का सही उच्चारण करवा पाना भी चुनौती थी। अलबत्ता असुविधाओं पर विश्वास और परिश्रम भारी पड़ रहे थे और गाड़ी चल रही थी।
एक दोपहर चैनल की गाड़ी से कार्यालय जाने के लिए निकला। कार्यालय का अधिकांश रास्ता राष्ट्रीय महामार्ग से होकर गुज़रता था। उन दिनों महामार्ग का चौड़ीकरण चल रहा था। सैकड़ों वर्ष पुराने बरगदों का संहार हो चुका था। मल्टीलेन होने चली सड़क डामर की गर्मी से 120 फीट के चौड़े पाट में मानो पिघल रही थी। अलग-अलग एजेंसियाँ अलग-अलग काम कर रही थीं। सड़क के दोनों ओर निर्माण सामग्री के ढेर पड़े थे।
इन सबके बीच ट्रैफिक का आलम नौ दिन चले अढ़ाई कोस था। हमारी गाड़ी तो ऐसी फँसी थी कि नौ दिन में नौ मीटर आगे खिसकने की संभावनाओं पर भी पहरा लगा हुआ था।
गाड़ी के थमे पहियों के बीच आँखें द्रुत गति से दृश्य का अवलोकन करने में जुट गईं। जहाँ तक देख पाता था, थमी गाड़ियों की कतारें थीं। गाड़ियों का ठहराव याने कदमों का बहाव याने पैदल चलने वालों के लिए सड़क पार करने का यह स्वर्णिम अवसर होता है। अब सड़क पर बेतहाशा भीड़ थी और हर कोई ट्रैफिक के ठहराव में जल्दी से जल्दी सड़क पार कर लेना चाहता था। विचार उठा कि ऐसी व्याकुलता यदि मनुष्य भवसागर पार करने में रखे, तदनुसार कर्म करे तो संसार क्या से क्या हो जाय !
देखता हूँ कि जहाँ हमारे गाड़ी रुकी पड़ी थी, उससे लगभग सौ मीटर दूर सड़क के दाहिने ओर एक दृष्टि दिव्यांग युगल खड़ा है। संभवत: सड़क पार कर दूसरी ओर जाना चाहता है। सोचा कि इस अफरातफरी में जब आँख वालों के लिए सड़क पार करना कठिन हो, इस जोड़े के लिए टेढ़ी खीर नहीं बल्कि लगभग सभी असंभव ही है।
तथापि मनुष्य का सोचा कब होता है, विधाता जब चाहे, सब होता है। दाहिनी ओर गली से निकल कर एक स्कूल वैन सड़क किनारे आकर रुकी। छठी या सातवीं में पढ़ने वाला एक बच्चा अपना बस्ता हाथ में थामे वैन से उतरा। उसने उस युगल को निहारा, अपने बस्ते को दोनों कंधों पर टांका। सीधे युगल के बीच पहुँचा, दोनों का एक-एक हाथ थामा और निकल पड़ा भीड़ में सड़क पार कराने। वासुदेव ने टोकरी में लिटाकर ज्यों कन्हैया को सुरक्षित रूप से यमुना पार कराई थी, कुछ वैसे ही यह बालक इस युगल को सड़क पार करा दूसरी ओर ले आया। आश्चर्य का चरम अभी शेष था। युगल को सड़क पार करा बालक पीछे घूमा और सड़क पार कर फिर दूसरी और आ गया। चित्र एकदम स्पष्ट था, बच्चा दाहिनी ओर ही रहता था। केवल युगल को पार करने के लिए बाईं ओर गया था। विडंबना थी कि आँख के कैमरे ने जो कुछ कैप्चर कर किया था, उसे चैनल पर दिखाने के लिए कोई डिजी कैमरा उस समय हमारे पास नहीं था। थोड़ा सा ट्रैफिक खुला, हमारी गाड़ी धीरे-धीरे सरकने लगी। मेरे मस्तिष्क में सांझ बुलेटिन का मुख्य समाचार इलेस्ट्रेशन और शीर्षक के साथ तैयार था। शीर्षक था, ‘आँख वाला।’
इस संस्मरण को साझा करने का संदर्भ भी स्पष्ट कर दूँ। वस्तुत: समाज में जो दिखता है, जो घटता है उसे दिखाने का माध्यम भर है ‘संजय उवाच।’ दृश्य देखने के बाद व्यक्ति या समाज, उस बालक की तरह क्रिया कर सके तो अत्युत्तम। चिंतन से वाया चेतना, क्रियाशीलता ही उवाच का लक्ष्य है।
विशेष उल्लेखनीय यह कि साप्ताहिक ‘संजय उवाच’ का यह शतकीय आलेख है। इस स्तम्भ के सौ आलेख पूरे होना नतमस्तक उपलब्धि है। इस उपलब्धि को ‘ई-अभिव्यक्ति’, ‘दक्षिण भारत राष्ट्रमत’, ‘दैनिक चेतना” के आदरणीय संपादकगण, प्रकाशन से जुड़ी पूरी टीम और अपने पाठकों के साथ साझा करते हुए हृदय से प्रसन्नता का अनुभव करता हूँ। आप सबका साथ, आप सबकी प्रतिक्रियाएँ, उवाच के लेखन में उत्प्रेरक का काम करती हैं। विनम्रता से विश्वास दिलाता हूँ, जब तक प्रेरणा बनी रहेगी, लेखनी चलती रहेगी।…अस्तु!
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
Anonymous Litterateur of Social Media # 90 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 90)
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.
Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.
His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.
हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।