हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विचारणीय ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – विचारणीय ??

मैं हूँ

मेरा चित्र है;

थोड़ी प्रशंसाएँ हैं

परोक्ष, प्रत्यक्ष

भरपूर आलोचनाएँ हैं,

 

मैं नहीं हूँ

मेरा चित्र है;

सीमित आशंकाएँ

समुचित संभावनाएँ हैं,

 

मन के भावों में

अंतर कौन पैदा करता है-

मनुष्य का होना या

मनुष्य का चित्र हो जाना…?

 

प्रश्न विचारणीय

तो है मित्रो!

© संजय भारद्वाज

(शुक्रवार, 11 मई 2018, रात्रि 11:52 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ महानगर वाया नगर ☆ श्री वीरेंद्र प्रधान ☆

श्री वीरेंद्र प्रधान

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री वीरेंद्र प्रधान जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। वर्तमान में स्वतंत्र लेखन (कवि, लघुकथाकार, समीक्षक)। प्रकाशित कृति – कुछ कदम का फासला (काव्य-संकलन), प्रकाशनाधीन कृति – गांव से बड़ा शहर। साहित्यकारों पर केन्द्रित यू-ट्यूब चैनल “प्रधान नामा” का संपादन। )

☆ कविता ☆ महानगर वाया नगर ☆ श्री वीरेंद्र प्रधान  ☆

पहले उच्च शिक्षा पाने कम तादाद में

विलायत जाते थे कुछ लोग

और अंग्रेजी कानून में शिक्षित होकर

कूद पड़ते थे अंग्रेजों के ही विरुद्ध

स्वतंत्रता संग्राम में

त्याग कर सब निजी लाभ

भोग और उपभोग।

भीड़ का हिस्सा न बनकर

अलग रहते थे भीड़ से

और एक रास्ता दिखाते थे भीड़ को

आजाद पंछी बन उड़ते थे

छोड़कर अपने नीड़ को।

 

आज जाते हैं सैकड़ों/हजारों

शिक्षित होने नगर में

नगर से महानगर में

मगर वापिस नहीं लौटते।

नगर में ही बस जाता है गांव

याद रहते हैं

बस सड़क, बिजली और पानी।

खपा देते हैं

रोजी-रोटी और आर्थिक बेहतरी

के संघर्ष में अपनी जवानी।

भीड़ का ही बन जाते हैं हिस्सा

नहीं करते भीड़ से

अलग दिखने की नादानी।

© वीरेन्द्र प्रधान

संपर्क – जयराम नगर कालोनी, शिव नगर, रजाखेड़ी, सागर मध्यप्रदेश 

मो – 7067009815

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #122 ☆ मोहन जीवन प्राण आधार ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.  “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  भावप्रवण रचना “मोहन जीवन प्राण आधार। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 122 ☆

☆ मोहन जीवन प्राण आधार  

एक आसरो तुमरो स्वामी, झूठो सब संसार

पग-पग में प्रभु कंटक ठाड़े, तुमहिं करो परिहार

रीति जगत की हम नहिं जानें, अजबै कारोबार

कौन प्रभु जी अपनो परायो, मिथ्या जग व्यबहार

मन माया को बनो पुजारी, निरखत रंग हजार

प्रभु “संतोष” दरश को प्यासो, करियो श्याम उद्धार

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 18 (1-5)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 18 (1 – 5) ॥ ☆

रघुवंश सर्ग : -18

 

उस निषधराज की पुत्री से जो पुत्र अतिथि को हुआ प्राप्त।

गिरि निषध सा था वह बलशाली था नाम भी उसका ‘निषध’ आप्त।।1।।

 

जैसे वर्षा पा पके शालि से होता आनंदित जहान।

वैसे ही योग्य युवा सुत से नृप अतिथि हुए हर्षित महान।।2।।

 

चिरकाल भोग सब सुख जीवन के, राज्य-भार देकर सुत को

गये अतिथि स्वर्ग, पाने अपने शुभ कर्माजित स्वर्गिक सुख को।।3।।

 

उस कमल नेत्र, गंभीर चित्त, कुश-पौत्र निषध बलशाली ने।

आसिंधु-भूमि पर राज्य यिा एक छत्र जानु-भुजा वाले ने।।4।।

 

उपरांत निषध, पाई गद्दी राजा की तेजस्वी नल ने।

उस कमल कांति वाले ने अरिदल मथा, कमल को ज्यों गज है।।5।।

 © प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्रीमती उज्ज्वला केळकर आणि श्री अमोल केळकर – अ भि नं द न !☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन ☆ 

श्रीमती उज्ज्वला केळकर

श्री अमोल केळकर

? अ भि नं द न ?

श्री अमोल केळकर यांच्या “माझी टवाळखोरी” तसेच श्रीमती उज्ज्वला केळकर यांच्या “हिरव्या हास्याचा कोलाज” या पुस्तकांचे प्रकाशन श्री अरविंद मराठे यांच्या शुभहस्ते आणि श्री नितीन खाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली, शुक्रवार दिनांक २० मे रोजी सिटी हायस्कूल, सांगली येथे संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.

आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून लेखकांना शुभेच्छा द्याव्यात व आनंद द्विगुणीत करावा ही विनंती 🙏

💐 ई-अभिव्यक्ती समुहातर्फे श्रीमती उज्ज्वला केळकर आणि श्री अमोल केळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नात्याची विण… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नात्याची विण… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

चुली चुली तुला एक विचारु काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग …. १

 

दिवसभर एकमेकींच्यात गुंतलेल्या असता

एवढे हितगुज तरी काय करता

 एकमेकींच्यात असे तुम्ही सुखातता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. २

 

तिच्या खरबडीर हाताने तुला ती सारवते

तुझ्या उबित ती आपल्या वेदनांना हरवते

असेच तुमचे नाते मुक पणे फुलवता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ३

 

तिच्या मनातील तगमग तुझ्या पोटी धगधगते

तुझ्या पोटातील माया तिच्या हाती जाणवते

सुख दुःख दोघींचे तुम्ही वाटुन घेता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ४

 

दोघींमुळे घरादाराला येतो जेव्हा तृप्तीचा ढेकर

देही तेव्हा उसळत असेल भुकेचा डोंगर

एकमेकींच्या जाणिवांना कसे झाकुन ठेवता ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ५

 

तुझ्या दिव्य प्रकाशात तेजाळते माझी आई

तिच्या नयनांच्या निरांजनी तुच असे ठाई ठाई

एकमेकींच्यात असे कसे लवणापरी रहाता ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ६

 

पाण्याच्या शिपकाऱ्याने शांत होता तुझा दाह

आईचाही रात्री मग विसावतो थकलेला देह

दुराव्याच्या या क्षणी दोघींच्या मनी असता काय ग

आई आणि तुझं नातं आहे तरी काय ग ….. ७

 

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #125 – विजय साहित्य – आला आला कवी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 125 – विजय साहित्य ?

☆ आला आला कवी…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 (अतिशयोक्ती अलंकार)

आला आला कवी

वाचू लागला वही

चार तासांनी म्हणे

ही होती फक्त सही….!

 

कविता त्याची नाजूक

खसखशी पेक्षाही छोटी

मुंगी सुद्धा त्यांच्यापुढे

शंभर पट मोठी…!

 

आला आला कवी

किती त्याचे पुरस्कार

रद्दिवाला म्हणे

घेतो हप्त्यात चार..!

 

आला आला कवी

चला म्हणे घरी

दाखवतो तुम्हाला

स्वर्गातली परी…!

 

आला आला कवी

पिळतोय मिशा

शब्दांच्या कोट्यांनी

भरलाय खिसा…!

 

आला आला कवी

खांद्याला झोळी

शब्दांच्या भाकरीत

पुरणाची पोळी…!

 

आला आला कवी

चोरावर मोर

जोरदार घेई टाळ्या

कोल्हाट्याचं पोर…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-7 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-7 ☆ श्री आनंदहरी

रात्री जेवणे झाल्यानंतर रावसाहेब आपली मोठी ट्रंक काढून बसले.. या ट्रंकमध्ये राधाबाईंनी मुलाच्या लहानपणाच्या खूप साऱ्या गोष्टी जपून ठेवल्या होत्या.

रावसाहेबांनी ती ट्रंक उघडली आणि त्यातील वस्तू पाहून ते त्यात स्वतःला हरवूनच बसले. एकेक वस्तू म्हणजे अनंत आठवणींचे पोळंच होतं. बराच वेळ ते पेटी उघडून बसले होते. मुलाने जेवायला हाक मारली तेंव्हा ते त्यातून भानावर आले. ट्रंक मध्ये तळाशी असणारी विटी आणि दांडू काढला आणि ट्रंक बंद करून जास्तानी ठेवून जेवायला गेले.

एका पिशवीत विटी-दांडू घेऊन ते बागेत गेले तेंव्हा स्मार्त आणि अर्थला स्मार्तच्या चेंडूने एकत्र खेळताना पाहून त्यांना बरे वाटले.. ते जाऊन नेहमीच्या बाकावर बसले. स्मार्तचे लक्ष त्यांच्याकडे गेले तसे दोघेही रावसाहेबांकडे गेले..

” आजोबा तुम्ही चला न आमच्यासोबत खेळायला.. “

” मी? “

“हो.. तिघे मिळून चेंडूने खेळू.. आज मी टेनिसचा चेंडू आणलाय कॅचने खेळण्यासाठी.. “

“मी पण तुमच्यासाठी गंमत आणलीय “

“आमच्यासाठी गंम्मत? दाखवा बघू आधी. “

स्मार्त आणि अर्थ ला केंव्हा एकदा गंम्मत पाहतोय असे झाले होते.

“हो दाखवतो.. पण त्याआधी हे घ्या “

“खडीसाखर ss ! मला खूप आवडते. माझे आजोबा आले की नेहमी देतात मला..  ते म्हणतात, ‘ चॉकलेट नको खात जाऊस.. त्यापेक्षा ही देशी खडीसाखर खात जा.. खूप चांगली असते’  ते असताना मी कधीच चॉकलेट खात नाही.. पण ते गावी गेले की…”

“बरोबरच आहे आजोबांचं. आता मी आहे ना.. आता रोज खडीसाखर खायची.  आणि ही बघा गंमत विटी-दांडू. “

“पण आजोबा, आम्हांला नाही खेळायला येत विटीदांडू “

दोघेही विटीदांडू पाहून खुश झाले पण दुसऱ्याच क्षणी उदास होत म्हणाले.

“अरे, उदास कशाला होताय.. मी शिकविन ना. “

रावसाहेबांच्या वाक्याने त्यांच्या चेहंऱ्यावरची उदासीनता एका क्षणात नाहीशी झाली. रावसाहेबांना त्यांचे बालपण आठवले. त्यांच्या धाकट्या चुलत्यांनी त्यांना पहिला विटी-दांडू आणून दिला होता आणि शिकवलाही होता. सुरवातीला त्यांना विट्टी टिपता यायची नाही, नंतर दूर जायची नाही.. पण पुन्हा पुन्हा ते चांगले खेळू लागले.. कधी कधी पोरांचा खेळ थांबवून चुलते आणि त्यांचे मित्र विटी-दांडू खेळायचे. चुलते म्हणायचे, ‘दांडू  म्हणजे सुखाचे, धीराचे, आणि धाडसाचेच प्रतीक असते आणि विटी म्हणजे दुःखाचे,  अडचणीचे, संकटाचेच प्रतीक असते.. सुखाने दुःखाला दूर कोलायचे असते.. विटी सतत दांडूला म्हणजे सुखाला टिपायचा प्रयत्न करीत असते.. तिने टिपू नये यासाठीच तिला तडाखा देऊन दूर पिटाळायचे.. हेच धीर आणि अडचणी, धाडस आणि संकट याबाबतही असते ‘

चुलत्यांचे सांगणे त्यावेळी रावसाहेब लहान असल्याने त्यांना उमजले नव्हते पण त्यांचे ते शब्द मात्र मनात पेरले गेले होते.. नंतर कळू लागल्यावर विटी-दांडूचा खरा खेळ त्यांना समजू लागला होता. विटी-दांडूचा खेळ स्मार्त आणि अर्थला शिकवताना. ताना त्यांनी तोच मुद्दा स्पोप्या शब्दांत सांगितला होता.

रावसाहेब, स्मार्त, अर्थ आणि विटीदांडू अशी एक टीमच झाली होती. रावसाहेब त्याच्याएवढे होऊन त्यांच्याशी खेळत होते.. दिवसभर त्यांचे मन संध्याकाळची वाट पहात होते, गावची आठवण येत होती, नाही असे नाही पण आताशा तिथं रमतही होते.

खेळ खेळून झाल्यावर खडीसाखर आणि मग स्मार्त-अर्थ च्या हट्टाखातर गावाकडच्या, लहानपणीच्या गोष्टी. ते तर स्मार्त, अर्थचे आजोबा- मित्र झाले होते.  राधाबाईं गेल्यानंतर एकाकी झालेल्या त्यांच्या मनाला, जगण्याला, आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित नव्या वळणाने सावरायला मदतच केली होती. खरेतर रावसाहेब, स्मार्त आणि अर्थ वेगवेगळ्या कारणाने, अर्थाने एकटेच होते, एकाकीच होते.. पण ते एकटेपण आता उरलं नव्हतं.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

पिंपळा !

पानगळीच्या रुपानं 

तुला वरदान लाभलंय 

न पुरी होऊ शकणारी स्वप्नं 

आपोआप गळून पडण्याचं  

आणि —

काही काळानं 

पुनः नव्या असोशीनं 

स्वप्नांचं मातृत्व ल्यायण्याचं 

पण —

या तुझ्या लेकराचं काय.. 

उभ्या आयुष्यात एखादाच बहर  

अखेरचीच पानगळ .. 

त्यामुळे .. 

मी वृद्ध होण्याआधी 

माझी स्वप्नं पूर्ण कर .. 

नाहीतर .. 

नाहीतर इतक्या सगळ्या 

स्वप्नांना पुरुन उरणारं 

वृद्धत्व कुठून आणू मी ——— 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ

कुण्या घरचे दळण, आला दळुन विठ्ठल

 

पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर

पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर

 

कुणी शेला झटकला ,पीठ उडुन जाईना

बुचकळला पाण्यात, पीठ धुऊन जाईना

 

झाली सचिंत पंढरी, वाढे राऊळी वर्दळ

ठिगळाच्या  पांघरुणा, शेला म्हणती सकळ

 

फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ

विठ्ठलप्रेमे भरुन आले, जनी रडे घळघळ…

 

संत जनाबाईला  दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून  तिची वाकळ घेऊन जातो.

ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार यांनी लिहिलेली  “वाकळ” नावाची एक सुंदर कविता . 

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares