ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री.ना. पेंडसे
श्रीपाद नारायण पेंडसे यंचा जन्म ५ जानेवारी १९१३चा. मराठीतील श्रेष्ठ कथालेखक व कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचा जन्म रत्नागिरीतील मोर्डी गावचा. १९३४ मध्ये ते मुंबईला स्थायिक झाले. वयाच्या ११ वर्षापर्यंत जे कोकण त्यांनी पाहीलं, अनुभवलं ते त्यांनी आयुष्यभर आपल्या कथा-कादंबर्या१तून मांडले. तो निसर्ग, तो परिसर त्यांच्या भावविश्वाचा भाग होता. त्यांना खाजगीत आणि नंतर व्यवहारातसुद्धा शिरूभाऊ म्हणत.
मुंबईच्या बेस्ट कंपनीत त्यांनी नोकरी केली. १९७२मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
आपल्या कादंबर्याकतून त्यांनी कोकणातील विश्व आणि तेथील लोकजीवन यांचे प्राधान्याने वर्णन केले, पण पुढे महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने व्यक्त केले.
त्यावेळी मराठी कादंबरी फडके, खांडेकर, यांच्या प्रभावाखाली होती, तेव्हा पेंडसे यांनी एक नवी वाट चोखाळली. मराठी प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा निर्माण केली. कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र आशा विविध प्रकारात त्यांनी लेखन केले. पण कादंबरीकार म्हणून ते अधीक मान्यता पावले.
‘जीवनकला’ ही त्यांची पहिली कादंबरी १९३८मध्ये प्रकाशित झाली. ‘जुम्मन’ हा कथासंग्रह १९६६मध्ये प्रकाशित झाला. हा त्यांचा एकमेव कथासंग्रह. ‘खडकातील हिरवळ’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
एल्गार ही त्यांची कादंबरी१९४९ साली प्रकाशित झाली. त्यानंतर हद्दपार व पुढे गारंबीचा बापू या कादंबर्यार प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसे यांना मराठीत वेगळे स्थान मिळाले. या ३ कादंबर्या् डोळ्यापुढे ठेवून गंगाधर गाडगीळ यांनी ‘हर्णैचा दीपस्तंभ ‘ हा लेख लिहून पेंडसे यांचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले. सातत्य आणि प्रयोगशीलता हे पेंडसे यांच्या कादंबरीचे वैशिष्ट्य. १९८८मध्ये त्यांची ‘तुंबडाचे खोत’ ही १३५८ पृष्ठांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली.
कादंबरी लेखनासोबत त्यांनी नाट्यलेखनही केले. त्यांनी ११ नाटके लिहिली. त्यातील राजे मास्तर, यशोदा, गरांबीचा बापू, असं झालं आणि उजाडलं, रथचक्र ही त्यांच्या कादंबर्यां वर आधारलेली नाटके. महापूर, संभूसच्या चाळीत, चक्रव्यूह, शोनार बंगला, पंडीत आता तरी शहाणे व्हा, ही वेगळ्या पिढीतील नाटके. सहज, सुंदर, प्रभावी संवाद, एखाद्या समस्येच्या खोल मुळाशी जाणं हे त्यांच्या नाट्यलेखनाचे विशेष.
– श्री.ना. पेंडसे यांच्या कादंबर्यास
एल्गार, हद्दपार गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर, , लव्हाळी, आकांत, तुंबडाचे खोत, रथचक्र एक होती आजी, कामेरू, घागर रिकामी रे , लो. टिळकांच्या जीवनावरची ‘हाक आभाळाची’
– श्री.ना. पेंडसे यांना मिळालेले पुरस्कार
१. हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसच्या चाळीत, चक्रव्यूह, यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
२. रथचक्रला साहित्य अॅंकॅदमी पुरस्कार
३. प्रियदर्शनी पुरस्कार
४. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार
५. लाभसेटवार साहित्य सन्मान
६ .कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
श्री.ना. पेंडसे यांचे अन्य भाषेत अनुवादीत झालेले साहित्य
☆होली है…! …अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
होली है.
आज सकाळीच दारावर टक टक झाली. बघतो तर काय ? देव, आपले थाळी भर रंग घेऊ उभा. अजिंक्य देव,रमेश देव नव्हे,साक्षात देव, देवळातला.
तो म्हणाला चल बाहेर ये, रंग लावायला आलोय. आणि तो “होळीसाठी खास” जुना टी शर्ट घालून येऊ नको. साक्षात देव आलाय. चांगल्या कपड्यात ये. मी छान झब्बा घालून आलो. तो ओरडला होली है .एक एक रंग माझ्या तोंडाला फासत तो त्या रंगाचं महत्व सांगत होता.
पहिलाच रंग त्याने फासला निळा. तो म्हणाला हा रंग आकाशाचा. आकाशा सारखं सर्वावर मायेचं पांघरूण घाल पण त्याचवेळी त्याच्यासारखा तटस्थ रहा. कधीतरी धुकं बनून त्यांच्यात आलास तरी धुक्यासारखा पटकन विरून जा. होली है.
दुसरा रंग निसर्गाचा. वेडा निसर्ग. नुसता देतच सुटलाय. घेण्याचं नाव नाही. माणसाने त्याच्या लाकडाची कुर्हाड करून त्याच्यावरच चालवली तरीही देतो आहे. माणूस हाताने फुलं चुरगाळतोय तरीही ती सुगंध देतायत. माणूस आग लावून मधाचं पोळं काढतोय तरी मध माशा गोळा करतायत. तसाच देत राहा देत राहा. देत राहा
होली है.
तिसरा रंग लाल तेजाचा. ज्ञानाचा. ज्ञानॆवं तू कैवल्यम. ज्ञान म्हणजेच मी. अथांग पसरलेला. द्याल तितका अनेक पटीने वाढणारा. ज्ञान म्हणजे ज्योत, आयुष्य म्हणजे तेल,माणूस म्हणजे पणती. तेल संपेपर्यंत ज्योत पेटती राहू दे. होली है.
हा रंग केसरीया,त्यागाचा. गीतेच्या अठराव्या अध्यायाचा. देशासाठी, समाजासाठी, निसर्गासाठी,आई, वडील, बायको, मुले, विद्यार्थी, यांच्यासाठी त्याग करणाऱ्या सर्वांचा. कुठलाही त्याग मोठा नाही कुठला लहान नाही, सर्व एक सारखे, श्वासा सारखे – होली है.
हा गुलाबी रंग, निष्पाप मुलांच्या गालाचा, त्यांच्या हसण्याचा. सुख दुःखात हा रंग कायम चेहर्यावर राहू दे.ते सर्वात मोठं पेन किलर आहे. जेव्हा दैव, नशीब सोबत नसत तेव्हा हसू असतं. ते तुमच्या बाजूने त्यांच्याशी लढतं….
होली है.
आणि हा रंग चंदेरी. मी ओरडलो, ए देवा, हा नाही लावायचा, हा ऑइल पेंट असतो, बरेच दिवस जात नाही, मागच्या वर्षी मी खोबरेल तेल लावून काढला.
तो म्हणाला अरे वेड्या हाच तर पक्का रंग आहे, आशेचा. मी म्हटलं चंदेरी ? आशा ? काय बोलतोयस ?
तो म्हणाला, आशेचा रंग आयुष्यात सर्वात जास्त टिकतो. किंवा तो आहे म्हणून आयुष्य आहे. आशा संपली कि तुम्ही संपलात, आयुष्य संपलं.
तुम्हीच म्हणता ना ?एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लायनिंग !!
त्याने शेवटी तोच रंग माझ्या तोंडाला जास्त फासला आणि ओरडत निघून गेला….. होली है!
– अनामिक
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र-काळाची बदललेली आणि नंतरही वेळोवेळी बदलत जाऊ शकणारी पावलं आधीच ओळखण्याचा आणि आपापल्यापरीने त्यातून मार्ग काढण्याचा सूज्ञपणा आजोबांजवळ होता.आजोबांनी या वयातही एकटं रहाण्यामागची आणि त्यांच्या मुलांनी आपापल्या चुली वेगळ्या मांडण्यामागची खरी कुटुंब कथा ही होती.)
सगळं समजुतीने ठरलेलं असल्यामुळे समज-गैरसमज, हेवेदावे, रुसवे-फुगवे, अपेक्षा, अपेक्षाभंग या कशालाच इथे थारा नव्हता. तरीही आजींच्या हिरमुसलेपणाचा प्रश्न मात्र तसाच शिल्लक होता आणि हे हिरमुसलेपण सहजपणे कमी होणं शक्य नाही हे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आजोबाही मनोमन जाणून होते.
पुढे मुलांची लग्ने झाली. त्यांचे नवे संसार सुरू झाले. पुढे त्या संसारांमध्ये नव्या पाहुण्यांची चाहूल लागली. तेव्हा मात्र आजींचे ते हिरमुसलेपण हळूहळू विरू लागले. त्यांचे दुखरे पायही नव्या उमेदीने लगबगीने हलायचा प्रयत्न करू लागले. दोन्ही सुनांचे सगळे लाड,हवंनको,डोहाळजेवणं हौसामौजा सगळं त्यांनी हौसेनं केलं.त्यामुळे दोन्ही सूना मनाने अधिकच त्यांच्याजवळ आल्या.दोन्ही सूना नोकरीवाल्या होत्या.बाळंतपणानंतर रजा संपताच त्या पुन्हा कामावर रुजू होतील, तेव्हा या बाळांचं काय आणि कसं करायचं याचे विचार सूनांच्या रजा संपायच्या कितीतरी आधीपासूनच आजींच्या मनात घोळायला सुरुवात झाली होती.इकडे त्यांना नातवंडांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती आणि तिकडे बाळांना पाळणाघरात ठेवावे लागणार या कल्पनेने सूनांचा जीव कासावीस होत होता. मग स्वतःच पुढाकार घेऊन ‘नोकरीवर जाताना बाळांना इथे माझ्याजवळ आणून सोडायचं’ असं आजींनी फर्मानच काढलं आणि सगळे प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटून गेले.
आजी-आजोबा आणि नातवंडे परस्पर सहवासाने एकमेकात गुंतत चालले.इथवर सगळं खरंच खूप छान होतं. वेगळं तर होतंच आणि अनुकरणीयही. शरीरमनाची उभारी कायम टिकणारी नव्हतीच.त्यामुळे आपले हातपाय थकले की मग बाडबिस्तारा तिकडे मुलांच्या घरी हलवायचा हे दोन्ही बाजूनी गृहीत धरलेलं होतंच. त्यामुळे सगळेच आपापल्या घरी निश्चिंत आणि समाधानी होते.
नातेसंबंधात कधीही कसली कटुता न आणता खूप दूर, वेगळं राहूनही आपलेपणाने एकोपा कसा जपायचा याची आधीचा आजोबांचा आणि नंतरचा आजींचा निर्णय ही दोन उत्तम उदाहरणे होती.
इथवर सगळं छान होतं. पण गेल्या दहा वर्षातल्या आजी-आजोबांच्या आपुलकीने आणि मायेने त्यांच्याशी घट्ट बांधल्या गेलेल्या बंधांमुळे व्यवहाराचा अध्याप स्पर्शही न झालेल्या नातवंडांच्या लोभस बालमनात वेगळेच प्रश्न गर्दी करु लागले होते.
‘आजी-आजोबा आपलेच आहेत ना? मग ते आपल्या घरी का नाही रहात?’,’ त्यांना आपल्यापासून इतकं दूर का ठेवलंय?’,’ आपला फ्लॅट पाच खोल्यांचा आणि मग आजोबांचा दोन छोट्या खोल्यांचा का?’,आजी-आजोबा रोज एवढ्याशा हॉलमधे झोपतात. त्यांना वेगळी बेडरूम कां नाही?’ असे कितीतरी प्रश्न विचारून विचारून दोन्हीकडच्या नातवंडांनी आपापल्या आईवडिलांना भंडावून सोडलं. त्यांच्या बालमनाचे समाधान करणारे उत्तर मात्र त्यांना मिळू शकलं नाही. मग त्यांनी आपला मोर्चा आजी-आजोबांकडे वळवला.आजोबांनी आपल्या पद्धतीने नातवंडांची समजून घातली. वरवर तरी त्यांचं समाधान झाल्यासारखं वाटलं तरी ते पूर्णपणे खरं नव्हतं.आणि याचं प्रत्यंतरही पुढे थोड्याच दिवसात अनुभवाला आलंच.
एक दिवस दारावरची बेल वाजताच आजोबानी दार उघडलं तेव्हा दारात दोन माणसं उभी होती. त्यांच्यामागे प्लायवूडच्या शीटस् आणि सुतारकामाची हत्यारे घेतलेले दुसरे दोघे.कोण कुठले विचारेपर्यंत पाठोपाठ दोन्ही मुलं आणि सूनाही आल्या. आणि आजोबांच्या प्रश्नार्थक नजरेला त्यांनी सविस्तर उत्तरही दिलं !
मुलांच्या दोन्ही फ्लॅटमध्ये गेला महिनाभर नवीन फर्निशिंगचं काम जोरात सुरू होतं आणि हे आजी-आजोबानाही माहित होतं. त्यांना त्यात खटकण्यासारखं काही वाटलंही नव्हतंच.पण…?
‘आपल्याकडे नवं चकचकीत फर्निचर आणि त्या घरात मात्र जुनं,मोडकळीला आलेलं असं का? आपण सर्वांनी मस्तपैकी नवीन प्रशस्त मऊ बेडवर झोपायचं आणि त्या म्हाताऱ्या माणसांनी मात्र रंग उडालेल्या गंजलेल्या काॅटवर. का? आजी-आजोबा दोघानाही मांडी घालून जेवायला बसता येत नाही.म्हणून मग खुर्ची पुढे घेऊन त्यावर ताट ठेवून ते अवघडत कसंबसं जेवतात. आपल्यासारखं भिंतीवर उभं करता येणार्या पाटाचं डायनिंग टेबल त्यांच्यासाठी का नाही करायचं?’ असे सगळे बोलती बंद करणारे त्यांचे प्रश्न ! त्या प्रश्नांचं प्रश्न विचारतानाच बालहट्टात रूपांतर झालं आणि त्याची परिणती म्हणजेच सुतारकामासाठी बोलावलेली ही माणसं !
“अरे पण त्या पोरांनी हट्ट केला म्हणून इतके पैसे खर्च करणार का तुम्ही! अरे,इथले सगळे सवयीचे झालेलेच आहे आमच्या.त्या पोरांना काय कळतंय? या सगळ्याची खरंच काही गरज नाहीयेs”
“बाबा,गरज तुम्हाला नाही पण आम्हा सर्वांना आहे. तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस तुमचा हट्ट म्हणून साधेपणाने घरगुती साजरा केला होता की नाही? त्याची ही गिफ्ट समजा.” मोठा मुलगा म्हणाला धाकट्या मुलानेही होकारार्थी मान हलवली. म्हणाला,
” त्या लहान पोरांना काय कळतंय असंच मलाही वाटायचं. आता नाही वाटत. इतक्या वर्षांचं सोडाध पण आम्ही तिकडे नव्या फर्निचरचं काम सुरू केलं तेव्हा आम्हाला का सुचलं नाही हे? आमच्या मुलांना मात्र सुचलं. आता कृपा करून ‘हे सगळं कशाला ?’ असं म्हणून यात मोडता घालू नका. नाहीतर मग नातवंडांच्या तोफखान्याला तुम्हाला एकट्यालाच तोंड द्यावे लागेल.”
हे ऐकून दोन्ही सुनांनीही आपल्याच नवऱ्यांची री ओढली. मुला-सूनांचा हा एकमुखी निर्णय निरुत्तर करणारा तर होताच आणि सुखावणाराही. सगळं ऐकलं आणि केलेल्या कष्टांचं चीज झाल्याच्या भावनेने आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणि डोळ्यांत कृतार्थतेचे अश्रू उभे राहिले !
त्याच दिवशी तिथे नवीन फर्निचरचे काम जोरात सुरू झाले. आणि लगेचच दुसरी जागा मिळाल्याने नवीन फ्लॅटमधे शिफ्ट होण्याची माझी धावपळ सुरू झाली. समाधानाने कसे जगावे याचा वस्तुपाठ सोबत घेऊन मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा फर्निचर जवळजवळ पूर्ण होत आलेलं होतं.मला निरोप देताना आजी-आजोबाही हळवे झाले होते.
“आता तुम्ही वहिनी-मुलांना घेऊन या मुद्दाम. म्हणजे सर्वांची ओळख तरी होईल” आजी म्हणाल्या.
“हो.येऊ आम्ही. आणि सगळं स्थिरस्थावर झालं की तुम्हालाही घेऊन जाऊ एकदा”
“आलात या भागात कधी तर चक्कर टाका कधी पण. तेवढ्याच गप्पा होतील” आजोबा आग्रहाने म्हणाले.
“हो.येईन. तुमचं नवं फर्निचर पहायला यायला हवंच” मी आश्वासन दिलं.
आज मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा नवं फर्निचरही पहाता येईल हा उद्देश होताच.
बेल वाजवली तेव्हा बरीच वाट पाहिल्यानंतर दार उघडलं गेलं. दारात आजोबा नव्हते, आजी होत्या.त्या हसून ‘या’ म्हणाल्या.पण ते पूर्वीच उस्फूर्त आनंदाचं नेहमीचं हसू आज मात्र थोडं थकल्यासारखं वाटत होतं !
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
(वीरगति: 23 मार्च 1931)
☆ शहीदी दिवस विशेष ☆ शहीद ए आज़म – स्व भगत सिंह ☆ श्री कमलेश भारतीय ☆
किसी मित्र ने एक काम मेरे जिम्मेदार लगाया कि शहीद भगत सिंह की जीवनी लिख दूँ। बड़ी कोशिश रही कि जल्द से जल्द दे सकूं पर इधर उधर के कामों के बावजूद शहीद भगत सिंह के प्रति मेरी श्रद्धा और उनके पैतृक गांव खटकड़ कलां में बिताये ग्यारह वर्ष मुझे इसकी गंभीरता के बारे में लगातार सचेत करते रहे। बहुत सी कहानियां हैं उनके बारे में। किस्से ऊपर किस्से हैं। इन किस्सों से ही भगत सिंह शहीद ए आज़म हैं।
मेरी सोच है या मानना है कि शायद शुद्ध जीवनी लिखना कोई मकसद पूरा न कर पाये। यह विचार भी मन में उथल पुथल मचाता रहा लगातार। न जाने कितने लोगों ने कितनी बार शहीद भगत सिंह की जीवनी लिखी होगी और सबने पढ़ी भी होगी। मैं नया क्या दे पाऊंगा? यह एक चुनौती रही।
सबसे पहले जन्म की बात आती है जीवनी में। क्यों लिखता हूं मैं कि शहीद भगत सिंह का पैतृक गांव है खटकड़ कलां, सीधी सी बात कि यह उनका जन्मस्थान नहीं है। जन्म हुआ उस क्षेत्र में जो आज पाकिस्तान का हिस्सा है जिसमें 27 सितम्बर, 1907 में जन्म हुआ। और यह बात भी परिवारजनों से मालूम हुई कि वे कभी अपने जीवन में खटकड़ कलां आए ही नहीं। फिर इस गांव की इतनी मान्यता क्यों? क्योंकि स्वतंत्र भारत में भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को श्रद्धा अर्पित करने के दो ही केद्र हैं -खटकड़ कलां और हुसैनीवाला। इनके पैतृक गांव में इनका घर और कृषि भूमि थी। इनके घर को परिवारजन राष्ट्र को अर्पित कर चुके हैं और गांव में मुख्य सड़क पर ही एक स्मारक बनाया गया है। बहुत बड़ी प्रतिमा भी स्मारक के सामने है। पहले हैट वाली प्रतिमा थी, बाद में पगड़ी वाली प्रतिमा लगाई गयी। इसलिए इस गांव का विशेष महत्त्व है। हुसैनीवाला वह जगह है जहां इनके पार्थिव शवों को लाहौर जेल से रात के समय लोगों के रोष को देखते हुए चोरी चुपके लाया गया फांसी के बाद और मिट्टी का तेल छिड़क आग लगा दी जैसे कोई अनजान लोग हों -भगत सिंह, राजगुरु और सुखदेव। दूसरे दिन भगत सिंह की माता विद्यावती अपनी बेटी अमर कौर के साथ रोती हुई पहुंची और उस दिन के द ट्रिब्यून अखबार के पन्नों में राख समेट कर वे ले आई तीनों की जो आज भी शहीद स्मारक में ज्यों की त्यों रखी है। यही नहीं स्मारक भगत सिंह जो डायरी लिखते थे और कलम दवात भी रखी हैं। मानो अभी कहीं से भगत सिंह आयेंगे और अपनी ज़िंदगी की कहानी फिर से और वहीं से लिखनी शुरू कर देंगे, जहां वे छोड़ कर गये थे। इनकी सबसे बड़ी बात कि इन्होंने अपने से पहले शहीद हुए सभी शहीदों की वो गलतियां डायरी में लिखीं जिनके चलते वे पकड़े गये थे। जाहिर है कि वे इतने चौकन्ने थे कि उन गलतियों को दोहराना नहीं चाहते थे। वैसे यह कितनी बड़ी सीख है हमारे लिए कि हम भी अपनी ज़िंदगी में बार बार वही गलतियां न दोहरायें।
अब बात आती है कि आखिर कैसे और क्यों भगत सिंह क्रांतिकारी बने या क्रांति के पथ पर चले? शहीद भगत सिंह के चाचा अजीत सिंह ने किसान आंदोलन पगड़ी संभाल ओए जट्टा में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया जिसके चलते उन पर अंग्रेज सरकार की टेढ़ी नज़र थी। उन्हें जेल में ठूंसा गया दबाने के लिए। इनके पिता किशन सिंह भी जेल मे थे। जब इनका जन्म हुआ तब पिता और चाचा जेल से छूटे तो दादी ने इन्हें भागां वाला कहा यानी बहुत किस्मत वाला बच्चा। जिसके आने से ही पिता और चाचा जेल से बाहर आ गये। इस तरह इसी भागां वाले बच्चे का नाम आगे चल कर भगत सिंह हुआ।
फिर इनके बचपन का यह किस्सा भी बहुत मशहूर है कि पिता किशन सिंह खेत में हल चलाते हुए बिजाई कर रहे थे और पीछे पीछे चल रहे थे भगत सिंह। उन्होंने अपने पिता से पूछा कि बीज डालने से क्या होगा?
– फसल। यानी ज्यादा दाने।
– फिर तो यहां बंदूकें बीज देते हैं जिससे ज्यादा बंदूकें हो जायें और हम अंग्रेजों को भगा सकें।
यह सोच कैसे बनी और क्यों बनी? इसके पीछे बाल मनोविज्ञान है।
इनके चाचा अजीत सिंह ज्यादा समय जेल में रहते और चाची हरनाम कौर रोती बिसूरती रहती या उदास रहतीं। बालमन पर इसका असर पड़ा और चाची से गले लग कर वादा करता रहा कि एक दिन इन अंग्रेजों को सबक जरूर सिखाऊंगा। इनके चाचा अजीत सिंह उस दिन डल्हौजी में थे जब हमारा देश स्वतंत्र हुआ और उसी दिन वहीं उनका खुशी में हृदय रोग से निधन हो गया। डल्हौजी में उनका स्मारक भी बनाया गया है जिसे देखने का सौभाग्य वहां जाने पर मिला था।
परिवार आर्य समाजी था और इनके दादा अर्जुन सिंह भी पत्र तक हिंदी में लिखते थे जो अनेक पुस्तकों में संकलित हैं। भगत सिंह के परिवार के बच्चों के यज्ञोपवीत भी हुए। इस तरह पहले से ही यह परिवार नयी रोशनी और नये विचारों से जीने में विश्वास करता था जिसका असर भगत सिंह पर भी पड़ना स्वाभाविक था और ऐसा ही हुआ भी।
इस तरह क्रांति के विचार बालमन में ही आने लगे। फिर जब जलियांवाला कांड हुआ तो दूसरे दिन बालक भगत अपनी बहन बीबी अमरकौर को बता कर अकेले रेलगाड़ी में बैठकर अमृतसर निकल गया और शाम को वापस आया तो वहां की मिट्टी लेकर और फिर वह विचार प्रभावी हुआ कि इन अंग्रेजों को यहां से भगाना है। उस समय भगत सिंह मात्र तेरह साल के थे। बीबी अमर कौर उनकी सबसे अच्छी दोस्त जैसी थी। वह मिट्टी एक मर्तबान में रख कर अपनी मेज पर सजा ली ताकि रोज़ याद करें इस कांड को। इस तरह कड़ी से कड़ी जुड़ती चली गयीं। भगत सिंह करतार सिंह सराभा को अपना गुरु मानते थे और उनकी फोटो हर समय जेब मे रखते थे। उन्हें ये पंक्तियां बहुत पसंद थीं
हम भी आराम उठा सकते थे घर पर रह कर
हमको भी मां बाप ने पाला था दुख सह सह कर,,,
दूसरी पंक्तियां जो भगत सिंह को प्रिय थीं और गुनगुनाया करते थे :
सेवा देश दी करनी जिंदड़िये बड़ी औखी
गल्लां करनियां ढेर सुखलियां ने
जिहना देश सेवा विच पैर पाया
उहनां लख मुसीबतां झल्लियां ने,,, स्कूल की पढ़ाई के बाद जिस काॅलेज में दाखिला लिया वह था नेशनल काॅलेज, लाहौर जहां देशभक्ति घुट्टी में पिलाई जा रही थी। यह काॅलेज क्रांतिकारी विचारकों ने ही खोला था जिनमें संभवतः लाला लाजपतराय भी एक थे। उस घुट्टी ने बहुत जल्द असर किया। वैसे भगत सिंह थियेटर में भी दिलचस्पी रखते थे और लेखन में भी। इसी काॅलेज में वे अन्य क्रांतिकारियों के सम्पर्क में आए और जब लाला लाजपतराय को साइमन कमीशन के विरोध करने व प्रदर्शन के दौरान लाठीचार्ज में बुरी तरह घायल किया गया तब ये युवा पूरे रोष में आ गये। स्मरण रहे इन जख्मों को पंजाब केसरी लाला लाजपत राय सह नहीं पाये और वे इस दुनिया से विदा हो गये। लाला लाजपतराय की ऐसी अनहोनी और क्रूर मौत का बदला लेने की इन युवाओं ने ठानी। सांडर्स पर गोलियां बरसा कर जब भगत सिंह लाहौर से निकले तो थियेटर का अनुभव बड़ा काम आया और वे दुर्गा भाभी के साथ हैट लगाकर साहब जैसे लुक में बच निकले। दुर्गा भाभी की गोद में उनका छोटा सा बच्चा भी था। इस तरह किसी को कोई शक न हुआ। भगत सिंह का यही हैट वाला फोटो सबसे ज्यादा प्रकाशित होता है।
इसके बाद यह भी चर्चा है कि घरवालों ने इनकी शादी करने की सोची ताकि आम राय की तरह शायद गृहस्थी इन्हें सीधे या आम ज़िंदगी के रास्ते पर ला सके लेकिन ये ऐसी भनक लगते ही भाग निकले। क्या यह कथा सच है? ऐसा सवाल मैंने आपकी माता विद्यावती से पूछा था तब उन्होंने बताया थे कि सिर्फ बात चली थी। कोई सगाई या कुड़माई नहीं हुई न कोई रस्म क्योंकि जैसे ही भगत सिंह को भनक लगी उसने भाग जाना ही उचित समझा। तो क्या फ़िल्मों में जो गीत आते हैं वे झूठे हैं?
जैसे : हाय रे जोगी हम तो लुट गये तेरे प्यार में,,,इस पर माता ने कहा कि फिल्म चलाने के लिए कुछ भी बना लेते हैं। वैसे सारी फिल्मों में से मनोज कुमार वाली फिल्म ही सही थी और मनोज कुमार मेरे से आशीर्वाद लेने भी आया था।
खैर भगत सिंह घर से भाग निकले और कानपुर जाकर गणेश शंकर विद्यार्थी के पास बलवंत नाम से पत्रकार बन गये। उस समय पर इनका लिखा लेख -होली के दिन रक्त के छींटे बहुचर्चित है। और भी लेख लिखे। मै हमेशा कहता हूं कि यदि भगत सिंह देश पर क़ुर्बान न होते तो वे एक बड़े लेखक या पत्रकार होते। इतनी तेज़ कलम थी इनकी।
इसके बाद इनका नाम आया बम कांड में। क्यों चुना गया भगत सिंह को इसके लिए? क्योंकि ये बहुत अच्छे वक्ता थे और इसीलिए योजना बनाई गयी कि बम फेंककर भागना नहीं बल्कि गिरफ्तारी देनी है। भगत सिंह ने अदालत में लगातार जो विचार रखे वे अनेक पुस्तकों में सहेजे गये है और यह भी स्पष्ट किया कि हम चाहते तो भाग सकते थे लेकिन हम तो अंग्रेजी सरकार को जगाने आये थे। दूसरे यह गोली या बम से परिवर्तन नहीं आता लेकिन बहरी सरकार को जगाने के लिए इसे उपयोग किया गया। इस तरह यह सिद्ध करने की कोशिश की गयी कि हम आतंकवादी नहीं बल्कि क्रांतिकारी हैं। भगत सिंह की एक पुस्तिका है-मैं नास्तिक क्यों हूं? यह खूब खूब बिकती है और पढ़ी जाती है। भगत सिंह हरफनमौला और खुशमिजाज युवक थे। इनके साथी राजगुरु और सुखदेव भी फांसी के हुक्म से जरा विचलित नहीं हुए और किसी प्रलोभन में नहीं आए। अनेक प्रलोभन दिए गये। आखिरी दिन तक प्रलोभन दिये जाते रहे लेकिन भारत माता के ये सपूत अपनी राह से बिल्कुल भी पीछे न हटे। डटे रहे।
भगत सिंह पुस्तकें पढ़ने के बहुत शौकीन थे और अंत तक जेल में अपने वकील या मिलने आने वालों से पुस्तकें मंगवाते रहे। आखिर जब फांसी लगने का समय आया तब भी लेनिन की जीवनी पढ़ रहे थे और जब बुलावा आया कि चलो। तब बोले कि ठहरो, अभी एक क्रांतिकारी दूसरे क्रांतिकारी से मिल रहा है। अपने छोटे भाई कुलतार को भी एक खत में लिखा था कि पढ़ो, पढ़ो, पढ़ो क्योकि विचारों की सान इसी से तेज़ होती है।
बहुत छोटी उम्र मे 23 मार्च, 1931 में फांसी का फंदा हंसते हंसते चूम लिया। क्या उम्र होती है मात्र तेईस साल के आसपास। वे दिन जवानी की मदहोशी के दिन होते हैं लेकिन भगत सिंह को जवानी चढ़ी तो चढ़ी आज़ादी पाने की।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – लघुकथा- फीनिक्स
भीषण अग्निकांड में सब कुछ जलकर खाक हो गया। अच्छी बात यह रही कि जान की हानि नहीं हुई पर इमारत में रहने वाला हरेक फूट-फूटकर बिलख रहा था। किसी ने राख हाथ में लेकर कहा, ‘सब कुछ खत्म हो गया!’ किसी ने राख उछालकर कहा, ‘उद्ध्वस्त, उद्ध्वस्त!’ किसी को राख के गुबार के आगे कुछ नहीं सूझ रहा था। कोई शून्य में घूर रहा था। कोई अर्द्धमूर्च्छा में था तो कोई पूरी तरह बेहोश था।
एक लड़के ने ठंडी पड़ चुकी राख के ढेर पर अपनी अंगुली से उड़ते फीनिक्स का चित्र बनाया। समय साक्षी है कि आगे चलकर उस लड़के ने इसी जगह पर एक आलीशान इमारत बनवाई।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर भावप्रवण रचना “हक न छीनें परिश्रम का….”।)
☆ तन्मय साहित्य #125 ☆
☆ हक न छीनें परिश्रम का…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆