नाना-नानी यांचीआनंदी जोडी… पासष्ट वर्षाच्या संसारात परिस्थितीच्या रूपानेभोगाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा, पावसाचा भडीमार, आणि बोचरी थंडी यांचा मोठ्या हिमतीने हसत हसत सामना केलेले.. ..छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणारे हे सुखी जोडपे.नानींचं माहेर इंदूरचं… लग्न झाल्या झाल्या नानी हे टोपण नाव ऐकलं की त्यांना कससंच वाटायचं .पण नवऱ्याची लहान भावंडंच काय सगळं घरदारच त्यांना नाना म्हणायचं .म्हणून मग त्या नानी! आणि नानांची सगळ्यांशीच आदराने बोलायची सवय… त्यामुळे त्या नानीजी आणि त्यांचे ‘हे’ नानाजी!
आठवड्यापूर्वीच आपल्या नातवाकडं मुंबईत राहायला आले होते. नातू अमर आणि नातसून नताशा आग्रह कर- करून आपला नवा संसार बघायला त्यांना घेऊन आले होते आणि कमीत कमी पंधरा दिवस झाल्याशिवाय परत जायचा विषयही काढायचा नाही, अशी त्यांना तंबीही देऊन टाकली होती.
“काहीही म्हणा हं नानीजी, सहा महिनेच झालेत लग्नाला, पण किती छान ट्यूनिंग जमलंय नाही यांचं ?फार छान वाटतंय हे पाहून ! आपल्या दोघी मुली, आणि ह्याचे आई-बाबा यु .एस. सोडायला तयार नाहीतआणि हा पठ्ठ्या अमर, सरळ मी इंडियात ‘सेटल’ होणार, तिथंच धंदा ,व्यवसाय करणार म्हणून ठासून सांगून इथे मुंबईला राहायला आलाय. शब्दाशब्दातून कौतुक भरून वाहत होतं . नानीजी तरी कौतुक करण्यात कुठल्या कमी पडायला!” ही नताशा किती गोड लाघवी मुलगी आहे नाही! आपण आलो त्याच दिवशी मला म्हणाली होती, “नानीजी सध्या तरी आपलं हे घर…म्हणजे हा वन बीएचके फ्लॅट छोटा आहे. असं करा, तुम्ही बेडरूम वापरा . आम्ही हॉलमध्ये”….” वा ग वा शहाणे!” मी म्हणाले , “आम्हालाच हा हॉल हवाय.. मोठा… ऐसपैस! किती प्रेमाने माझ्या कुशीत शिरली होती आणि मांडीवर डोकं ठेवून झोपली होती.”नानी च्या डोळ्यासमोर सारखं तेच चित्र येत होतं . अचानक आठवण झाल्यासारखं त्या म्हणाल्या,
“अरे हो, ती आज सांगून गेली आहे की त्यांचे डिनर आज बाहेर आहे आणि परत यायला पण आज उशीर होणार आहे. संध्याकाळी आपल्यासाठी जेवणाचे पार्सल येणार आहे. आठ वाजले होते नाना-नानी आपलं जेवण आवरून टीव्ही पहात बसले होते. तेवढ्यात दरवाजा धाडदिशी उघडून नताशा आत आली .हातातला मोठा बुके तिनं सेंटर टेबलवर व्यवस्थित ठेवला. पण पायातल्या चप्पल कोपऱ्यात उडवल्या. पर्स भिरकावून दिली आणि बेडरूमचा दरवाजा पण दणकन् बंद केला.
‘अमर कुठाय… तुमचं डिनर’
…वगैरे शब्द नानींच्या तोंडातून बाहेर पडलेच नाहीत. “हा काय प्रकार आहे ?”त्या हळू आवाजात नानांबरोबर बोलू लागल्या. मी गेल्या आठवडाभर पाहतेय… कधी चॉकलेटचा मोठा बॉक्स, कधी लाल गुलाबाची फुलं आणि त्या शोकेस कडं बघा, केवढा मोठा टेडी त्यांनीआणून ठेवलाय… आणि आज हा प्रकार! नानींना काहीच सुचेना.
“हा फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे नां,मग बरोबर आहे”नाना सगळे कोडे उलगडल्यागत बोलले,”कळलं का काही? हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि त्यात आज चौदा तारीख!”
“म्हणजे काय हो? काल परवा कुठल्याशा मालिकेत ऐकला हा शब्द. प्रेमाचा दिवस काहीतरी असतं म्हणे व्हॅलेंटाईन म्हणजे”….इति नानी उवाच!
नानींचा भाबडेपणा पाहून आलेले हसू आवरत नाना म्हणाले ,”अहो परदेशातल्या तरुण-तरुणींचा हा खास दिवस आहे. युरोपातील एका देशात एक व्हॅलेंटाईन नावाचा संत… चर्चचा फादर म्हणा हवं तर, होऊन गेला. प्रेम करणाऱ्या युगुलांचं तो लग्न लावून द्यायचा म्हणे. कारण तिथल्या सम्राटानं ‘लोकांनी लग्नं करायची नाहीत’ असा हुकूम काढला होता. व्हॅलेंटाइनचा आणि चौदा फेब्रुवारी या दिवसाचा काहीतरी संबंध असावा. त्यामुळे चौदा फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा’दिवस व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करायची तिकडं पद्धत आहे.
[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.
एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.
आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.]
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग ४ – बालमानस -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
मूल जस जसे मोठे होऊ लागते तसतसे कुटुंबात आणि भोवताली घडणार्या घटनांचे संस्कार त्याच्यावर नकळत होत असतात. आजूबाजूला अशा घडणार्या अनेक छोट्या मोठ्या घटनांचे निरीक्षण केल्यामुळे, त्यातले बरे-वाईट काय आहे तेही कळायला लागते. लहान-मोठा, गरीब- श्रीमंत, अशा गोष्टीही समजायला लागतात.
अकरा बारा वर्षांच्या नरेंद्रची विचार शक्ति अशाच घटनांतून जागृत होत होती. वडील विश्वनाथ बाबूंकडे अनेक पक्षकार आपली कामे घेऊन येत असत. त्यावेळी हुक्का ओढण्याची प्रथा होती. गरिबांकडे चिलीम असे. घरी पक्षकारांसाठी एका मोठ्या खोलीत वेगवेगळे हुक्के ठेवलेले असत. स्वादांचे नव्हे, निरनिराळ्या जातींच्या पक्षकारांना निरनिराळे हुक्के . नरेंद्रला दिसले की एका जातीच्या पक्षकाराचा हुक्का दुसर्या जातीचा मनुष्य वापरत नाही. जातीचा निर्बंध मोडला तर काहीतरी भयंकर घडते आणि ते पाप असते. हे त्याच्या कानावर होतेच. असे काय घडते तरी काय ? असा प्रश्न नरेंद्रला होता. त्याने त्याचे उत्तर प्रत्यक्ष शोधण्याचा प्रयत्न केला.
त्या खोलीत कोणी नसताना त्याने जाऊन एकेक हुक्का ओढायला सुरुवात केली. त्याच्या मनात आले की आता काहीतरी भयंकर घडणार. मग दुसरा हुक्का, तिसरा, चौथा हुक्का झाला, पण भयंकर असे काहीच घडले नाही. तेव्हढ्यात विश्वनाथ खोलीत आले. “अरे तू इथे काय करतोस?” नरेंद्र ने संगितले, “एका जातीचा हुक्का दुसर्याने ओढू नये म्हणतात, पण मी तर सगळे ओढून पहिले, मला काहीच झाले नाही”.घडलेल्या प्रसंगाने वडिलांना नरेंद्र च्या जिज्ञासाचे कौतुक वाटले. ते मनातून सुखावले, हां हां असं होय म्हणून आपल्या खोलीत निघून गेले.
असे नरेंद्र ची प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. स्वतंत्र विचार करण्याची शक्ति आणि आपल्याला योग्य वाटेल तेच करण्याची प्रवृत्ती असे विशेष गुण नरेंद्र मध्ये होते. त्याच्या या स्वतंत्र बुद्धीची चुणूक शाळेमध्ये शिक्षकांच्याही ध्यानात येत असे.
एकदा आजीने मला माहेराहून परतताना तिच्या जुन्या लुगड्याच्या तुकड्यात एक वस्तु बांधून दिली होती. ती वस्तु माझ्याकडे नाहीय् पण आजीच्या लुगड्याचा तुकडा मात्र मी जपून ठेवलाय. छान घडी घालून. त्या तुकड्याचा वास, मऊ स्पर्श ,त्यावरचं ते चांदण्यांचं डीझाईन म्हणजे माझ्या ह्रदयातलं आजीचं वास्तव्य आहे.
प्रेम, माया, एक हवीशी वाटणारी, सदैव धीर देणारी अशी अनामिक उब आहे…
शंभर वर्षाचं लांबलचक आयुष्य जगून ती गेली तेव्हां जाणवलं, जीवनातला एक प्रेमाचा कोनाडा रिकामा झाला…
अवतीभवती अनेक प्रियजन आहेत…ज्यांना खरोखरच माझ्याविषयी प्रेमभावना आहेत..आपुलकी आहे…पण आजीच्या प्रेमाचा रंग कुठेच नाही…तिनं जे माझ्यावर प्रेम केलं
त्याची जातच निराळी..ती गेल्यानंतर त्या प्रेमाला मी पूर्णपणे पारखी झाले…तसं प्रेम मला कुणीच दिलं नाही ..आणि देउही शकणार नाही…
ती तशी खूप हट्टी होती.तिचं ऐकावच लागायचं..
एकदा आठवतंय्..पावसाळा सरला होता..
छान उन पडलं होतं.. म्हणून काॅलेजात जाताना मी छत्री न घेताच निघाले.. जाताना तिने अडवलं.. छत्री घेच म्हणाली.. पण मी ऐकलंच नाही… संध्याकाळी परतताना, आकाशात गच्च ढग.. विजांचा कडकडाट आणि धो धो पाउस..!!
पण काय सांगू..?बस स्टाॅपवर ही माझी वृद्ध आजी उभी..एक छत्री माथ्यावर अन एक माझ्यासाठी बगलेत…
घरी पोहचेपर्यंत अखंड बडबड..चीड राग..
सांगत होते तुला मी संध्याकाळी पाउस येईल ..छत्री असूदे..ऐकत नाहीस..किती भिजली आहेस..परीक्षा जवळ आली आहे..
घरात गेल्याबरोबर टाॅवेलने खसाखसा अंग पुसले ..अन् पटकन् गरम पाण्यात चमचाभर ब्रांडीही पाजली…
खरं सांगू तेव्हां तिचा राग यायचा..पण आता जेव्हां असा धुवाधार पाऊस पडतोना तेव्हां तिचीच आठवण येते..तिच्या अनेक मायेच्या छब्या आठवतात..तिच्या चेहर्यावरची रेष नि रेष दिसते..त्या रेषांची स्निग्ध लाट होते..आणि तो प्रेमाचा शीतल गारवा आजही जाणवतो..
मला कुणी काळी म्हणून हिणवलं तर ,पदरात लपेटून घ्यायची .. असंख्य पापे घ्यायची..
आणि सदैव मला काट्टे, पोट्टे, वानर म्हणणारी तेव्हां मात्र,
“अग!माझी विठू माऊली .. माझी रुक्मीणी ग तू..” म्हणून गोंजारायची..
तिच्या प्रेमानं मला बळ दिलं .. आत्मविश्वास दिला..आत्मसन्मान ठेवायला शिकवलं..
एक सुरक्षित भिंत होती ती आमच्यासाठी..
लग्नानंतर मी माहेरी यायची.. माझी गाडी पहाटेच पोहचायची.. पण त्या अंधार्या पहाटे दार उघडून स्वागताला तीच उभी असायची..
तिच्या विझत चाललेल्या डोळ्यांत माझ्या भेटीसाठी किती आतुरता असायची…
तिने मारलेल्या घट्ट मिठीत प्रेमाचा धबधबा जाणवायचा…
त्याच दारावर त्यादिवशी आजीच्या अस्थींचे गाठोडे दिसले आणि खूप काही हरवल्याची जाणीव झाली…
मग जेव्हा मन पोकळते,उदास होते तेव्हां तिच्याच लुगड्याचा हा तुकडा मला हरवलेलं सगळं काही परत देतो…
व्हॅलेंटाईन डे ला मी पहिलं गुलाबाचं फुल माझ्या प्रेमळ आजीच्या…जीजीच्या स्मृतींनांच अर्पण करते….???
“जवळ जवळ नाहीच. माझी ‘चारधाम’वरील कविता आणि ‘झोपाळा’ ही कविता प्रसिद्ध झाली . बाकी बऱ्याच कविता या प्रसंगानुरूप केलेल्या होत्या. कुणाच्या लग्नाचा वाढदिवस, साठावा किंवा ८० वा वाढदिवस वगैरे. अशा कविता मी सांभाळून ठेवल्या नाहीत. कारण त्या कविता त्या प्रसंगापुरत्याच असतात.”
“बरोबर. लेखनामुळे आलेले आणखी काही विशेष वेगळे अनुभव सांगतेस का?”
“हो. आठवतील तसे सांगते. माझा रशियामधील पीटर्सबर्गवरील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी मला रशियन कॉन्सुलेटमधून डॉक्टर सुनीती अशोक देशपांडे यांचा फोन आला. पीटर्सबर्गवरील माझ्या लेखात मी रशियन बॅलेबद्दल सविस्तर लिहिले होते. डॉक्टर देशपांडे यांनी त्या लेखातील बॅलेचा उल्लेख करून मला कॉन्सुलेटमधील ‘कल्चरल सेंटर ऑफ रशिया’ पेडर रोड इथे होणाऱ्या एका रशियन बॅले शोसाठी आमंत्रित केले. डॉक्टर देशपांडे यांच्यापर्यंत हा लेख कसा पोहोचला ते मला कळले नाही कारण बॅले शोसाठी आम्ही गेलो त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही बॅले पाहून आणि अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन परतलो.”
“अरे वा! छान संधी मिळाली.”
“माझा मोरोक्कोवरील लेख मानिनी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांची ईमेल मला आली. त्यात त्यांनी लेख खूप आवडल्याचे व त्यांना मोरोक्को पहायची इच्छा होती पण जमले नाही. त्यामुळे या लेखातूनच मरोक्कोची भेट झाली असे कळविले होते.”
“मला आठवतं की तुला कौस्तुभ आमटे यांचीही एक मेल आली होती”.
“हो ना! तेव्हाही मला आनंद आश्चर्याचा धक्का बसला होता. माझा ‘उरते फक्त आमसुलाची चटणी’ हा लोकसत्ता- चतुरंगमध्ये प्रकाशित झालेला ललित लेख वाचून श्री कौस्तुभ प्रकाश आमटे यांनी आनंदवनहून लेख खूप आवडल्याची कौतुकाची ईमेल पाठविली होती.”
“छान! त्यांनी आवर्जून कळविले ही विशेष गोष्ट!”
“तसंच कौतुक मला डॉक्टर महेश करंदीकर यांचं वाटतं. डॉक्टर करंदीकर नाशिकरोडला त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन आहेत. पण त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून माझा लोकसत्तेत आलेला लेख वाचून आवडला तर आठवणीने फोन करतात. ‘आमसुलाच्या चटणीसाठी’ त्यांचाही फोन होताच!
“मला वाटतं माननीय सुरेश खरे यांनीसुद्धा तुझी पुस्तके वाचून तुला काही सूचना केल्या होत्या.”
“हो तर! शिवाय डॉक्टर शरद वर्दे, शुभदा चौकर ,जयप्रकाश प्रधान, धनश्री लेले,ठाण्याचे श्री शरद भाटे , शुभदा चंद्रचूड यांचेही कौतुक व मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतच्या वाचकांनी खुशी पत्रे पाठवून, किंवा फोन, ईमेल करून पसंतीची पावती दिली. या सर्वांमुळे मी लिहिती राहिले.
“चांगल्या झाल्या आपल्या गप्पा! आठवणींची उजळणी झाली. मी आता एकच प्रश्न विचारतो. प्रवासाच्या आवडीमुळे भरपूर विमान प्रवास झाला. कधीच काही अडचण आली नाही का?”
“एक अविस्मरणीय प्रसंग सांगते आणि आपण थांबू या.”
“चालेल”.
“ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या प्रवासाहून मुंबईला परत येताना वाटेत बँकॉकला विमान बदलायचे होते. बँकॉकहून दुसऱ्या विमानाने निघालो. पोटावर बांधलेले पट्टे अजून तसेच होते. विमान आकाशात स्थिरावयाचे होते. तेवढ्यात उजवीकडील खिडक्यांच्या बाजूने, पुढपासून मागपर्यंत विजेची एक सळसळती रेषा सरकन गेली. ‘something wrong ‘असं मनात येईपर्यंत मागच्या बाजूचे लोक ‘फायर फायर ‘असं ओरडत पुढे येऊ लागले. आरडाओरडा, हुंदक्यांचे आवाज येऊ लागले. कॅप्टनने सर्वांना आपापल्या जागेवर पट्टे बांधून बसण्याची विनंती केली. सर्व क्रू मेम्बर्स, एअर होस्टेससुद्धा त्यांच्या जागेवर बसले. कॅप्टनने घोषणा केली की, विमानाच्या एका इंजिनाला आग लागली होती. ती आता विझविण्यात आली आहे आणि विमान परत बँकॉक विमानतळावर नेण्यात येत आहे.
मी मधल्या रांगेत ,पुढून दुसऱ्या लाईनमध्ये कडेच्या सीटवर होते. तिथेच जवळ दरवाजाशी एक एअर होस्टेस कॅप्टनने सूचना केल्या प्रमाणे बसली होती. तिचं तोंड माझ्याकडे होतं. अगदीच पोरसवदा दिसत होती. नवीनच लग्न झालं असावं किंवा घरी लहान बाळ असावं. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत होतं. मी खुणेने तिला सांगितलं रडू नको आणि आकाशाकडे बोट दाखवून नमस्कार केला. खांद्यावर क्रॉस करून दाखवलं आणि म्हटलं God is great. Don’t weap .”
अशा परिस्थितीमध्ये विमानाचं जमिनीवर सुखरूप उतरणं हे महत्त्वाचं असतं. विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे ते फ्युएलने पूर्ण भरलेले होते. काहीही घडू शकत होते. कॅप्टनने अतिशय कौशल्याने विमान सुखरूप उतरविले. सर्वांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. ती एअर होस्टेस माझ्या जवळ आली आणि माझे हात हातात घेऊन,
‘Thank you very much, thank you very much’असे म्हणू लागली. मी तिला म्हटलं,’ अगं, मी तुझ्यापेक्षा जास्त घाबरले होते. (I was more afraid of than you. Believe in God. He will take our care.)’
नंतर मनात आलं की मृत्यु समोर दिसल्यावर कोण घाबरणार नाही? पण काही प्रसंगच असे असतात की त्या वेळी आपण काहीसुद्धा करू शकत नाही. आपलं आयुष्य हा सुद्धा एक प्रवासच आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न पडतात की अरे, हे असं का झालं? अमुक एक घटना का घडली? पण अशा प्रश्नांना काहीही उत्तर नसतं. असे अनुत्तरित प्रश्न आणि अनपेक्षित घटना यांना बरोबर घेऊनच आपल्याला आयुष्याचा प्रवास करायचा असतो.
बँकॉकला विमान उतरल्यावर आमच्यासाठी चहा नाश्ता तयार होता. कोणाला घरी फोन करायचा असेल, ई-मेल करायची असेल तरी विनामूल्य सोय होती. तासाभरातच दुसऱ्या विमानाने आम्हाला घेऊन उड्डाण केलेसुद्धा आणि आश्चर्य म्हणजे त्याच एअर होस्टेस , पण नवीन ताजा आकर्षक युनिफॉर्म घालून हसर्या चेहर्याने आमचं स्वागत करीत होत्या.
अनुत्तरित प्रश्न आणि अनपेक्षित घटना यांना गृहीत धरून आयुष्याचं असंच स्वागत करायला हवं, नाही का?”
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘एक उद्भट विद्वान और बड़े बाबू ’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 127 ☆
☆ व्यंग्य – एक उद्भट विद्वान और बड़े बाबू ☆
शहर के जाने-माने विद्वान प्रोफेसर विद्याधर प्रसाद की फाइल नगर निगम के बड़े बाबू के पास अटकी थी। मामला मकान के नक्शे का था जो नगर निगम से पास होना था। प्रोफेसर साहब को रिटायरमेंट पर मोटी रकम मिली थी और उन्होंने ऊपर एक मंज़िल बनाने की योजना बनायी थी ताकि बढ़ते किरायों के दौर का फायदा उठाकर मुकम्मल आमदनी का ज़रिया बनाया जा सके।
प्रोफेसर साहब का एक चेला कुछ दिन से बड़े बाबू के चक्कर लगा रहा था और बड़े बाबू उसे टरका रहे थे। अमूमन गुरूजी के रिटायरमेंट के बाद चेले दाहिने बायें हो जाते हैं, लेकिन कुछ नासमझ चेले फिर भी गुरूजी के प्रति समर्पित रहते हैं। ऐसा ही एक चेला गुरूजी के लिए दौड़ लगा रहा था।
आख़िरकार एक दिन बड़े बाबू द्रवित हुए। फाइल को पलटते हुए चेले से बोले, ‘ये कौन से गुरूजी हैं जिनके लिए चक्कर लगा रहे हो?’
चेला बोला, ‘हमारे गुरू हैं। यूनिवर्सिटी से रिटायर हुए हैं। हिन्दी और उर्दू के माने हुए विद्वान हैं।’
बड़े बाबू बोले, ‘कभी हमसे मिलवाओ। हम भी समझें कितने बड़े विद्वान हैं।’
फाइल से बँधे प्रोफेसर साहब एक दिन चेले के साथ बड़े बाबू के सामने हाज़िर हो गये। बड़े बाबू बड़े प्रेम से मिले। बोले, ‘आपकी विद्वत्ता के बारे में बहुत सुना है। दरअसल हमको भी उर्दू का सौक है। कभी कभी सेर कह लेते हैं। आपसे मिलने की बड़ी इच्छा थी।’
बड़े बाबू के पीछे खड़ा एक छोटा बाबू बोला, ‘बड़े बाबू उर्दू के भारी सौकीन हैं। बात बात पर सेर पटकते हैं। एक मुसायरे में सेर पढ़े तो बरेली के एक सायर कहने लगे आप कहाँ दफ्तर में अपना टाइम खराब कर रहे हैं। मुसायरों में आइए,नाम और नावाँ दोनों मिलेगा। लेकिन बड़े बाबू कहते हैं कि हमीं जब न होंगे तो क्या रंगे दफ्तर, किसे देखकर फाइल निपटाइएगा?’
बड़े बाबू कुछ शर्मा कर बोले, ‘अरे आप जैसे विद्वानों के सामने हम क्या हैं?हाँ,आप जैसे लोगों की सोहबत से कभी कभी दो चार सेर कह लेते हैं। दरअसल हमको बड़े सायरों के सेरों से लिखने का हौसला मिलता है। जैसे वो एक सेर है, ‘हसरते कतरा है दरिया में फना हो जाना’।’
प्रोफेसर साहब के भीतर का सोया हुआ मास्टर कसमसा कर जाग उठा। बोले, ‘वो लफ्ज़ ‘हसरते कतरा’ नहीं, ‘इशरते क़तरा’ है।’
बड़े बाबू अप्रतिभ हुए। बोले, ‘नहीं, वह हसरते कतरा है। हम पढ़े हैं।’
प्रोफेसर साहब सिर हिलाकर बोले, ‘नहीं, वह इशरते क़तरा है। इशरत का मतलब समृद्धि होता है, जैसे ऐशो-इशरत। हमें मालूम है।’
बड़े बाबू चुप हो गये। थोड़ी देर बाद बोले, ‘और भी अच्छे सेर हैं, जैसे वह ‘मौत का एक दिन मुकर्रर है, नींद क्यों रात भर नहीं आती।’
प्रोफेसर साहब बोले, ‘वह शब्द ‘मुकर्रर’ नहीं, ‘मुअय्यन’ है। ये दोनों शेर ग़ालिब के हैं।’
बड़े बाबू माथा सिकोड़कर बोले, ‘यह मुअय्यन क्या होता है?’
प्रोफेसर साहब ने जवाब दिया, ‘मुकर्रर जैसा ही है, लेकिन है मुअय्यन।’
बड़े बाबू का चेहरा बिगड़ गया। थोड़ी देर में सँभलकर बोले, ‘एक और सेर है जो हमें बहुत पसन्द है। वो ‘गिरते हैं सहसवार ही मैदाने जंग में, वो तिल्फ क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले।’
प्रोफेसर साहब मौके की नज़ाकत को नहीं समझ रहे थे। तपाक से बोले, ‘वो लफ्ज़ तिफ़्ल है, तिल्फ नहीं। तिफ़्ल का मतलब बच्चा होता है।’
सुनकर बड़े बाबू पूरी तरह बुझ गये। कनखियों से दाहिने बायें देखा कि कोई उनकी फजीहत को तो नहीं देख रहा है। सौभाग्य से सब बाबू अपनी अपनी फाइलों में मसरूफ थे।
बड़े बाबू ठंडे स्वर में बोले, ‘आपसे मिलकर खुसी हुई। बहुत ज्ञान भी मिला। दो तीन दिन में चेले को भेज दीजिएगा। मैं बता दूँगा।’
दो तीन दिन बाद चेला मिला तो बड़े बाबू उखड़े हुए थे। बोले, ‘टाइम लगेगा। फाइल में बहुत सी कमियाँ हैं। पन्द्रह बीस दिन बाद आना। मैं देखूँगा। गनेस जी की तरह रोज चक्कर मत लगाओ।’
चेला समझदार था। लौट कर गुरूजी से बोला, ‘सर, आपने बड़े बाबू की गलतियाँ निकालकर गड़बड़ कर दी। वे बिलकुल उखड़ गये हैं। उन्हें सँभालना पड़ेगा।’
दो दिन बाद चेला फिर बड़े बाबू के पास पहुँचा। मुलायम स्वर में बोला, ‘गुरूजी ने आपके लिए संदेसा भेजा है कि उनसे ही देखने में गलती हो गयी थी। दरअसल वो शेर वैसे ही हैं जैसे आपने बोले थे। गुरूजी की याददाश्त गड़बड़ हो गयी थी। आप खयाल मत कीजिएगा।’
बड़े बाबू गर्व से मुस्कराये, बोले, ‘हो जाता है। बढ़ती उम्र में याददास्त गड़बड़ाने लगती है। लेकिन हमें प्रोफेसर साहब की विद्वत्ता में सक नहीं है। उनसे हमारा सलाम कहना और बता देना कि सोमवार तक उनका काम हो जाएगा। आप आकर हाथोंहाथ आर्डर ले लेना।’
☆ English translation of Urdu poetry couplets of Pravin ‘Aftab’ # 79 ☆
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.
Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.
हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।
☆ English translation of Urdu poetry couplets of Pravin Aftab # 79 ☆
(Today, enjoy some of the Urdu poetry couplets written and translated in English by Pravin ‘Aftab’. Pravin ‘Aftab’ is nick name of Capt. Pravin Raghuvanshi.)
बड़ी रौनक होगी आज
खुदा की महफिल में,
मौसिकी का खज़ाना है
जो पहुंचा ज़मीन से जन्नत में…
There must a great festivity
in the God’s gathering today…
Treasure of music has just
arrived in heaven from the Earth.
कितना दुश्वार है…
यूँ ज़िंदगी बसर करना
तुम्हीं से फासला रखना
और तुम्हीं से इश्क़ करना…!
How difficult it is
to live life like this…
To keep distance from you
and love you too…!
न एक सांस ज़्यादा
न एक साँस कम,
फिर काहे की फिक्र
और काहे का ग़म
Neither a breath more
nor a breath less,
Then why to worry
and why to feel sad…!
पहले परिंदों के शोर हुआ करते थे
अब तो बस दबे पाँव शाम होती है
बहारों में भी खिंजा का गुमाँ होता है
ज़िंदगी यूँही तमाम हुए जाती हैं…
Earlier there used to be boisterous chirping of birds
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 124 ☆ छह बजेंगे अवश्य..! ☆
सोसायटी की पार्किंग में लगभग चार साल का एक बच्चा खेल रहा है। वह ऊपरी मंज़िल पर रहने वाले आयु में अपने से बड़े किसी मित्र को आवाज़ लगा रहा है, “…भैया खेलने आओ।”…”अभी पढ़ रहा हूँ “…, मित्र बच्चे का स्वर सुनाई देता है।…” अच्छा कब आओगे?”… ” छह बजे…”, …”ठीक है, छह बजे आओ..।” वह फिर से खेलने में मग्न हो गया।
यह छोटू अभी घड़ी देखना नहीं जानता। छह कब बजेंगे, इसका कोई अंदाज़ा भी नहीं है पर उसका अंतःकरण शुद्ध है, विश्वास दृढ़ है कि छह बजेंगे और भैया खेलने आएगा।
विचारबिंदु यहीं से विस्तार पाता है। जीवन में ऐसा कब- कब हुआ कि कठिनाइयाँ हैं, हर तरफ अंधेरा है पर दृढ़ विश्वास है कि अंधेरा छँटेगा, सूरज उगेगा। इस विश्वास को फलीभूत करने के लिए कितना डूबकर कर्म किया? कितने शुचिभाव से ईश्वर को पुकारा? ईश्वर को मित्र माना है तो शत-प्रतिशत समर्पण से पुकार कर तो देखो।
कुरुसभा के द्यूत में युधिष्ठिर अपने सहित सारे पांडव हार चुके। दाँव पर द्रौपदी भी लगा दी। दु:शासन केशों से खींचते हुए पांचाली को सभा में ले आया। दुर्योधन के आदेश पर सार्वजनिक रूप से वस्त्रहरण का विकृत कृत्य आरम्भ कर दिया। द्रुपदसुता ने पराक्रमी पांडवों की ओर निहारा। पांडव सिर नीचा किये बैठे रहे। यथाशक्ति संघर्ष के बाद असहाय कृष्णा ने अंतत: अपने परम सखा कृष्ण को पुकारा, ‘ अभयम् हरि, अभयम् हरि।’ मनसा, वाचा, कर्मणा जीवात्मा पुकारे, परमात्मा न आये, संभव ही नहीं। कृष्ण चीर में उतर आए। चीर, चिर हो गया। खींचते-खींचते आततायी दु:शासन का श्वास टूटने लगा, निर्मल मित्रता पर द्रौपदी का विश्वास जगत में बानगी हो चला।
इसी भाँति गजराज का पाँव पानी में खींचने का प्रयास ग्राह ने किया। अनेक दिनों तक हाथी और मगरमच्छ का संघर्ष चला। मृत्यु निकट जान गजराज ने आर्त भाव से प्रभु को पुकारा। गजराज की यह पुकार ही स्तुति रूप में गजेन्द्रमोक्ष बनी।
यः स्वात्मनीदं निजमाययार्पितं
क्कचिद्विभातं क्क च तत्तिरोहितम।
अविद्धदृक साक्ष्युभयं तदीक्षते
स आत्ममूलोवतु मां परात्परः।
अर्थात अपनी संकल्प शक्ति द्वारा अपने ही स्वरूप में रचे हुए, सृष्टिकाल में प्रकट और प्रलयकाल में उसी प्रकार अप्रकट रहने वाले, कार्य-कारणरूप जगत को जो निर्लिप्त भाव से साक्षी रूप से देखते रहते हैं, वे परम प्रकाशक प्रभु मेरी रक्षा करें।…गज की न केवल रक्षा हुई अपितु भवसागर से मुक्ति भी मिली।
शुद्ध मन, निष्पाप भाव, दृढ़ विश्वास की त्रिवेणी भीतर प्रवाहित हो रही हो और आर्त भाव से ईश्वर से पूछ सको कि भैया कब आओगे, तो विश्वास रखना कि हाथ में घड़ी हो या न हो, समय देखना आता हो या न आता हो, तुम्हारे जीवन में भी छह बजेंगे अवश्य।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित ‘सॉनेट – रस’।)