हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 286 ☆ यात्रा-संस्मरण ☆ चमत्कारी गेट और अपनी पाप-मुक्ति ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अविस्मरणीय यात्रा संस्मरण – ‘चमत्कारी गेट और अपनी पाप-मुक्ति‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

(25 अप्रैल 2025 को परम आदरणीय डॉ कुंदन सिंह परिहार जी ने अपने सफल, स्वस्थ एवं सादगीपूर्ण जीवन के 86 वर्ष पूर्ण किये। आपका आशीर्वाद हम सबको, हमारी एवं आने वाली पीढ़ियों को सदैव मिलता रहे ईश्वर से यही कामना है। ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से आपके स्वस्थ जीवन  के लिए हार्दिक शुभकामनाएं 💐🙏)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 286 ☆

☆ यात्रा-संस्मरण ☆ चमत्कारी गेट और अपनी पाप-मुक्ति

हाल ही में सिक्किम यात्रा का अवसर मिला। ट्रेन से दिल्ली पहुंच कर 22 मार्च को बागडोगरा की फ्लाइट पकड़ी। हमारे परिवार के नौ लोग थे। बागडोगरा पहुंचने पर रोलेप ट्राइबल होमस्टे के संचालक श्री रोशन राय ने हमारी ज़िम्मेदारी संभाल ली। पहला गंतव्य मानखिम। उसके बाद लुंचोक, रोलेप, ज़ुलुक, गंगटोक और रावोंगला। 30 मार्च तक घूमना-फिरना, रुकना-  टिकना, खाना-पीना सब रोशन जी के ज़िम्मे। होमस्टे का अलग ही अनुभव था। रोशन जी अभी युवा हैं, बहुत सरल, विनोदी स्वभाव के। वैसी ही उनकी पूरी टीम है। सब कुछ घर जैसा, पूरी तरह अनौपचारिक। मेरी बेटियां और बहू उनकी टीम को रसोई में मदद देने में जुट जाती थीं।

रोलेप में हम ऊंची, मुश्किल जगहों में पैदल चढ़े। तब इत्मीनान हुआ कि उम्र बहुत हो जाने पर भी काठी अभी ठीक-ठाक है। अपने ऊपर भरोसा पैदा हुआ। ऊपर चढ़ने में मेरी फिक्र मुझसे ज़्यादा रोशन जी के लड़कों को रहती थी। हम 12000 फुट की ऊंचाई पर स्थित ज़ुलुक में भी एक रात ठहरे, जो बेहद ठंडी जगह है।

लौटते वक्त गंगटोक में हमारी भेंट रोशन जी की पत्नी और उनकी बहुत प्यारी बेटी से हुई। उनके साथ भोजन हुआ। दूसरे दिन रोशन जी ने हमें रास्ते में रोक कर हम सब के गले में पीला उत्तरीय डालकर हमें विदा किया। उनके व्यवहार के कारण हमारी यात्रा सचमुच यादगार बन गयी।

रोशन जी की टीम में जो लड़के हैं वे गांव-देहात के लड़कों जैसे हैं। होटलों में कार्यरत, ट्रेन्ड, ‘गुड मॉर्निंग, गुड ईवनिंग सर’ वाले सेवकों जैसे नहीं। आपके बगल में चलते-चलते वे आपके साथ कोई मज़ाक करके हंसते-हंसते दुहरे हो जाएंगे। रोशन जी ने बताया ये सब ऐसे लड़के थे जिनके घर में खाने-पहनने की भी तंगी थी। रोशन जी उन पर नज़र रखते थे कि पैसा मिलने पर कोई ग़लत शौक न पाल लें।

गंगटोक से चलकर हम नाथूला पास पर कुछ देर रुकते हुए रावोंगला पहुंचे, जो बागडोगरा वापस पहुंचने से पहले हमारा आखिरी मुकाम था। यहां ‘सेविन मिरर लेक’ नामक होमस्टे पर हम दो दिन रुके। सुन्दर स्थान है। सिक्किम में हर जगह तरह-तरह के फूलों की बहार दिखी। प्राकृतिक, प्रदूषण-मुक्त वातावरण में फूलों के दमकते रंग आंखों को चौंधयाते हैं।

इस होमस्टे से कुछ दूरी पर बुद्ध पार्क है। यहां गौतम बुद्ध की विशाल प्रतिमा, संग्रहालय  और पुस्तकालय हैं। पार्क बड़े क्षेत्र में फैला है। वहां पर्यटकों की अच्छी भीड़ दिखी।

होमस्टे की सीढ़ियों पर बने द्वार के बगल में लगी सफेद पत्थर की एक पट्टिका ने ध्यान खींचा। उस पर कुछ अंकित था। उत्सुकतावश पढ़ा तो चमत्कृत हो गया। पट्टिका पर लिखा था कि  वह द्वार अनेक ‘ज़ुंग’ अर्थात मंत्रों से अभिषिक्त था और उसके नीचे से निकलने वाला अपने सभी पिछले पापों से मुक्त हो जाएगा। (फोटो दे रहा हूं)

अंधा क्या चाहे, दो आंखें। मैं 86 की उम्र पार करने के बाद भी अभी तक संगम पहुंचकर अपने पाप नहीं धो पाया, इसलिए इस द्वार की लिखावट पढ़कर लगा अंधे के हाथ बटेर लग गयी। मैं तुरन्त दो तीन बार उस द्वार के नीचे से गुज़रा । मन हल्का हो गया, सब पापों का बोझ उतर गया। 86 पार की उम्र में नये पापों का पराक्रम करने की गुंजाइश बहुत कम है, इसलिए मुझे अब स्वर्ग की दमकती हुई रोशनियां साफ-साफ दिखायी पड़ने लगी हैं। मित्रगण भरोसा रख सकते हैं कि दुनिया से रुख़सत होने पर मुझे स्वर्ग में बिना ख़ास  जांच- पड़ताल के ‘एंट्री’ मिल जाएगी। परलोक की चिन्ता से मुक्त हुआ।

(ई-अभिव्यक्ति द्वारा डॉ कुंदन सिंह परिहार जी के 85 वें जन्मदिवस के अवसर पर स्मृतिशेष भाई जय प्रकाश पाण्डेय जी द्वारा संपादित 85 पार – साहित्य के कुंदन आपके अवलोकनार्थ)

इस प्रकार सौ टका पुण्यवान होकर 31 मार्च को दिल्ली से ट्रेन पकड़कर 1 अप्रैल की सुबह पंछी पुनि जहाज पर पहुंच गया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… द्वीपसखी – भाग – ५ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… द्वीपसखी –  भाग – ५ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

आपल्या आजूबाजूला आपण काही निसर्गप्रेमी बघतो. हे लोक तसे आपल्या सारखे व्यस्त असतात. तरीही त्यांच्या व्यस्ततेतून सवड काढून ते झाडांची, पशुपक्ष्यांची काळजी घेताना दिसतात. अगदी स्वतःच्या जीवावर उदार होऊन हे काम ते करत असतात. खिशाला खार लावून निसर्ग संवर्धन करताना आढळतात. यातील काहींना तर त्यांची भाषाही कळते असं वाटतं. आपण त्यांचं हे सौहार्द बघून स्तिमित होतो. माझ्यासाठी म्हणाल तर हे निसर्गमित्र वंदनीय आहेत.

एका कुत्र्याच्या किंवा मांजराच्या विषयी माया वाटणं हे तसं थोडंसं सोपं आहे. परंतु एखाद्या अधिवासात राहणाऱ्या सर्वच प्राणीमात्रांविषयी, तिथल्या वनस्पतींविषयी, प्रेम वाटणं थक्कं करणारं आहे, हो ना? मला अशी एक व्यक्ती माहिती आहे, जिला शेकडो प्राणी ओळखतात. जिला त्यांची भाषाही कळते. आपण जशी रोज संध्याकाळी घरी परतणाऱ्या आपल्या आप्तेष्टांची वाट पाहतो ना, अगदी तशीच वाट हे सगळे या ताईची पाहतात. अगदी आतुरतेनं. तिची चाहूल लागताच हरणांचे कळपच्या कळप तिच्या भोवती जमा होतात. सुंदर पिवळ्या सोनेरी रंगाचे, ठिपक्या ठिपक्यांची वस्त्रं चमचम करत तिच्या भोवती जमा होतात. थुईथुई करणाऱ्या मोरांची नाचरी चाल तिच्याकडं धाव घेते. सोनेरी रंगांमध्ये निळ्या मोरपिशी रंगांचे थवे डोलत उभे राहतात. निळे हिरवे पिसारे, वेड लावेल अशी गर्द निळ्या रंगाच्या ऐटदार मानेला अधिकच तोऱ्यात उभी करत ते शेकडो मोरोपंत दाटीवाटी करतात. मागं दिसणारा समुद्र अधिक निळाशार की समोरचा मोहक मयुरसंच अधिक निळा? आकाशाचा निळा रंग बघू, सागराची निळी गहराई शोधू कि या मयुरपंखांची निळीहिरवी जादू डोळ्यात साठवू. त्यातच तो निळाई छेदून आरपार जाणारा पिवळा सोनेरी रंग घायाळ करता होतो. तितक्यात एक इटुकली, धिटुकली खारुताई तिच्या खिशातून बाहेर येते आणि घाईघाईने, तुरुतुरु कुठंतरी जाते.

मी अचंबित होऊन बघत होते. जेमतेम साडेचार पाच फुटांची ती ताई, या सगळ्यांची जणू आई होती. आईच म्हणायला हवं. ही आहे एक आदिवासी महिला, अनुराधा, अनुराधा ताई, दिदी, माई कोणतीही हाक मारा. रॉस आयलंड, म्हणजेच सध्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर तुम्ही गेलात तर हे दृश्य तुम्हाला नक्की दिसेल. त्सुनामी नंतर हे बेट विराण खंडहर झालंय. पूर्वी इथं सेल्युलर जेल मध्ये काम करणारे इंग्रज अधिकारी रहात होते. त्यांचे बंगले होते. आता फक्त अवशेष दिसतात. तो सगळा इतिहास अम्मा सांगतातच, पण या सगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या गोष्टी त्या सांगतात. वादळानंतर या बेटावर फक्त तीन प्राणी उरले होते. आता त्यांची संख्या हजारोत आहे. या प्राण्यांना त्यांच्याच अधिवासात तिनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीत आणलंय. प्रसंगी वेडी अनुराधा हा शिक्का मारुन घेऊन. कधी वेडीला मारलेले दगड झेलून, तिनं या विराण खंडहर झालेल्या मातीत पुन्हा नंदनवन उभं केलं आहे. तिनं तिचे आईवडील, भावंड या सर्वांना गमावलंय. पण मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची वडिलांनी दिलेली शिकवण ती विसरली नाहीय. इथल्या आदिवासी जमातीची अनुराधा या निसर्गावर भरभरून प्रेम करते. या मातीचं क्षण फेडण्यासाठी अविरत धडपडते. आज तिची दखल भारतीय नौदलानं घेतली आहे. तिला मानाचा किताब दिला आहे. पण पुरस्कार मिळाला तरी तिचं काम सुरू आहे.

अम्माला या सजीवांचं बोलणं समजतं, त्यांच्या डोळ्यातले भाव ओळखता येतात. तिच्याशी बोलायला सगळे प्राणी उत्सुक असतात. एक आंधळं हरीण तिच्या सगळ्या आज्ञा पाळतं. (अर्थात बाकीचे सगळे तिला देवासमान मानतात हे तर आहेच.) ताई सांगत होती, ती आमच्याशी बोलतेय हे त्या हरणाला आवडलं नाहीय. म्हणून ते रुसून बसलंय. बघा बघा, ते चाललंय निघून. तिनं त्याला सांगितलं की बघ बरं आपल्या कडं पाहुणे आले आहेत. त्यांच्याशी बोलते. मग भेटते तुला. त्याला पटलं असावं. लांब जाऊ लागलेलं ते थांबलं. बेटावरचे सर्व रहिवासी, (माणसं तिथं रहात नाहीत आता) तिला मनातलं सांगतात, तिला आपल्या भावविश्वात घेऊन जातात. त्यांना तिची भाषा समजते यापेक्षा, तिला त्यांची, त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे कळतं. केवढं मोठं वरदान लाभलंय तिला. आपल्याशी बोलता बोलता ती स्वातंत्र्याच्या इतिहासाची पानं उलटते. आपल्याला स्वातंत्र्यवीरांच्या कथा सांगते, अंदमानच्या तुरुंगाविषयी त्वेषानं बोलते. तिच्या अंगात जणू वीरश्री संचारते. सावरकरांच्या विषयी तिला वाटणारा आदर तिच्या शब्दांत, तिच्या डोळ्यात, सहज दिसतो. सावरकरांच्या बाबतीतल्या काही गोष्टी ज्या सहजतेनं वाचायला मिळणार नाहीत, अशा कथा ऐकायला, आपल्या देशाविषयी, आपल्या वीर सैनिकांना खरीखुरी आदरांजली द्यायला, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपाला भेट द्यायलाच हवी. जाज्वल्य अभिमान कसा असतो हे अम्माच सांगू शकते. बाकी कुणी नाही.

मोबाईल संस्कृती, मोबाईल पर्वात वावरणारे आपण. आपली छटाकभर बुद्धी चंगळवादी राहणीमानाला दान करून टाकणारे आपण, तिच्या समोर खूप खुजे ठरतो. कृत्रिम जगात वावरताना आपण संवाद विसरलोय. आपल्या आईवडिलांशी, घरातल्या लोकांशी, आपण बोलायला कचरतो. शेजारपाजाऱ्यांशी तर आपण ओळख ठेवायला तयार नसतो. त्यांची नावंच काय पण चेहरे ही माहित नसतात आपल्याला. मग भावबंध कुठले? पण ही ताई लौकिक दृष्ट्या एकटी असून एकटी नाही. एकटेपणा तिच्या वाऱ्याला उभा रहातच नाही. तिला अगणित नाती आहेत. अस़ंख्य भावबंधांनी ती निसर्गाशी जोडली गेलीय. तिचा तसा साधाच पण आनंदी चेहरा मनात घर करून राहतो. अम्माचं साधंसुधं मोठेपण सोबत बांधून घेण्याचा प्रयत्न करत आपण परतीचा प्रवास सुरु करतो.

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२३ – हनुमान जन्म स्थली की पवित्र यात्रा ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। आज से प्रत्यक शनिवार प्रस्तुत है  यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा)

? यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२३ – हनुमान जन्म स्थली की पवित्र यात्रा ☆ श्री सुरेश पटवा ?

पर्वत की चढ़ाई करते समय सूर्य हमारे पीछे चलते आ रहे थे। हम पूर्व से पश्चिम दिशा में बढ़ रहे थे। जब ऊपर पहुंचे तो दिनमान पूरी तेजी से सिर पर चमक रहे थे, लेकिन चढ़ते समय पसीने से नहाए हुए थे, ऊपर हवा ठंडी चल रही थी। शरीर का तापमान भी सामान्य हो गया। आसमान में एक भी बादल का टुकड़ा नहीं था। फोटोग्राफी के लिए बहुत उम्दा चित्रमयी झांकियां चारों दिशाओं में दिख रही थीं। सम्पूर्ण भारत में सितंबर का महीना बड़ा सुहावना होता है। आंजनेय पर्वत पर से चारों दिशाओं में घूमकर देखा।

हमारी बस जिस रास्ते से आई थी। साथ में दाहिनी तरफ़ तुंगभद्रा नदी बहती दिखती रही थी। तुंगभद्रा नदी आंजनेय पर्वत को उत्तर से घूमकर पश्चिम की तरफ़ मुड़ती है। नदी भरी है, पानी पर सूर्य की किरणों की चमक तेज है। भारी गोल पत्थरों के किनारों से पेड़ों की घनी हरियाली दिख रही है। नदी और पहाड़ी के किनारे तक खेतों में हरियाली नज़र आ रही है। जी भरकर वीडियो बनाए और कई फोटो खींचे। 

जिस रास्ते से चढ़े थे, उससे वापस उतरने के बजाय हमने दक्षिण दिशा का तीखी उतार का रास्ता चुना। सीधी सीढ़ियों से उतरने पर घुटनों में हल्का दर्द होने लगा। इसलिए रुक-रुक कर उतरते रहे। हमारे साथ घनश्याम मैथिल और रूपाली सक्सेना भी नीचे उतरे।  नीचे उतर कर सबसे पहले नींबू-गन्ना रस पिया। बस की तरफ़ पैदल चलने लगे। तभी एक ऑटो ने दस-दस रुपयों में बस के नज़दीक छोड़ दिया। इस प्रकार हमारी हनुमान जन्म स्थली की पवित्र यात्रा पूरी हुई।

सभी साथियों के नीचे उतरने पर बस में सवार हो होटल की तरफ़ चले। सभी बुरी तरह थके निढाल दिख रहे थे। राजेश जी ने साथियों को विकल्प दिया कि होटल पहुँचकर आधा घंटा आराम करके एक और आश्रम चलना है या आराम करना है। हमने थोड़ा अधिक आराम करके हम्पी नगर का एक चक्कर लगाने का निर्णय किया। होटल पहुँच कुनकुने पानी से नहाकर थकान उतारी। थके-हारे पैरों की मालिश करके आधा घंटा ध्यान से मानसिक चंगा होकर घनश्याम जी के साथ पैदल घूमने निकले। दोहरी सड़क लंबी जाती दिख रही थी। उसी ओर बतियाते हुए चलने लगे। थोड़ा आगे चक्कर एक चौड़ी नहर के ऊपर से गुज़रकर क़रीब दो किलोमीटर चले। दोनों तरफ़ दुकानों की क़तारें थीं। एक बड़ा चौराहा पार करके उसके बाद के चौराहे से वापिसी यात्रा शुरू कर दी। फिर वही नहर मिली। चौड़ी और गहरी नगर तुंगभद्रा नदी पर बने बांध से प्रवाहित हो रही थी।

होसपेटे-कोप्पल जिलों की सीमा पर प्रवाहित तुंगभद्रा नदी पर एक जलाशय बना है। यह एक बहुउद्देशीय बांध है जो सिंचाई, बिजली उत्पादन, बाढ़ नियंत्रण आदि के काम आता है। यह भारत का सबसे बड़ा पत्थर की चिनाई वाला बांध है और देश के केवल दो गैर-सीमेंट बांधों में से एक है।

इस बाँध के बनने का भी एक इतिहास रहा है। रायलसीमा के अकालग्रस्त क्षेत्र में उस समय बेल्लारी, अनंतपुर, कुरनूल और कुडप्पा जिले शामिल थे। अकाल के निदान हेतु 1860 में ब्रिटिश इंजीनियरों का ध्यान तुंगभद्रा ने आकर्षित किया। इन जिलों में अकाल की तीव्रता को कम करने के लिए तुंगभद्रा के पानी का उपयोग एक जलाशय और नहरों की एक प्रणाली के माध्यम से भूमि की सिंचाई के लिए करने का प्रस्ताव रखा गया। तुंगभद्रा के पानी की कटाई और उपयोग के लिए कई समझौते किए गए। ब्रिटिश भारत की मद्रास प्रेसीडेंसी और हैदराबाद निज़ाम रियासत के बीच वार्ता के कई दौर चले, पर कोई बात नहीं बनी। आज़ादी के बाद हैदराबाद निज़ाम रियासत के भारत में विलय, लेकिन भारतीय गणतंत्र बनने के पहले ही 1949 में इसका निर्माण शुरू हुआ। यह हैदराबाद और मद्रास प्रेसीडेंसी के तत्कालीन प्रशासन की संयुक्त परियोजना थी। 1950 में भारत के गणतंत्र बनने के बाद यह मद्रास और हैदराबाद राज्यों की सरकारों के बीच एक संयुक्त परियोजना बन गई। इसका निर्माण 1953 में पूरा हुआ। तुंगभद्रा बांध 70 से अधिक वर्षों से समय की कसौटी पर खरा उतरा है और उम्मीद है कि यह कई और दशकों तक टिकेगा।

नहर के ऊपर खड़े होकर कुछ देर नज़ारे देखते रहे। चाट-चटोरों और आइसक्रीम ठेलों पर बुर्काबंद महिलाएं बुर्का उठा कर सी-सी के तीखे स्वर के साथ पानीपूरी का मजा ले रही थीं। उनके बच्चे उन्हें आइसक्रीम ठेले की तरफ़ खींच रहे थे। हमने थोड़ी देर नज़ारे का आनंद लिया, फिर बाज़ार की गलियों में उतर गए। दुकानों पर हाथ से बनाई गई वस्तुएं जैसे मोती, पेंडेंट, स्क्रीन, नक्काशीदार टेबल और ताबूत के साथ सुगंधित वस्तुएं जैसे चंदन की मूर्तियां, चंदन की लकड़ी के पैनल, इत्र और अगरबत्ती जैसी वस्तुओं की भरमार थी।

थोड़ी ही दूर पर ठेलों पर स्थानीय व्यंजन बिक रहे थे। दुकानदार ने बताया यह चित्रन्ना है। चावल को नीबू के रस के साथ उपयोग करके इसे तैयार किया जाता है। आमतौर पर, चावल को गोज्जू नामक सब्जी मिश्रण में मिलाया जाता है। यह गोज्जू सामान्य रूप से सरसों के बीज, लहसुन, हल्दी पाउडर और मिर्च के साथ तैयार किया जाता है। मसाले में नींबू या मुलायम आम के टुकड़े मिलाये जाते हैं। पकवान को मसालेदार स्वाद बढ़ाने के लिए तली हुई मूंगफली और धनिये की पत्तियों से सजाया जाता है। सामग्री के आधार पर चित्रन्ना कई प्रकार के होते हैं।

दुकानदार ने दूसरा व्यंजन वंगीबाथ बताया। वंगीबाथ होसपेट का एक बहुत ही पसंदीदा व्यंजन है। इसे चावल और मिले-जुले मसालों से तैयार किया जाता है। इसे तैयार करने में अंडे की जर्दी का इस्तेमाल किया जाता है। यह व्यंजन आमतौर पर नाश्ते के लिए बनाया जाता है। मुख्य रूप से, लंबे हरे बैंगन और वंगीबथ पाउडर इसकी मुख्य सामग्रियां हैं, वे इसे एक अनोखा स्वाद देते हैं। वंगीबाथ को मेथी की पत्तियों का उपयोग करके भी तैयार किया जा सकता है। रेसिपी में कई मसाले भी शामिल दिख रहे थे, जो इसके मसालेदार और स्वादिष्ट स्वाद को अनोखा बनाते  हैं।

एक और व्यंजन पुलिओइग्रे बताया। पुलिओइग्रे अपने खट्टे और मसालेदार स्वाद के लिए जाना जाता है। इसे इमली के रस के साथ चावल से तैयार किया जाता है। इसकी सजावट मूंगफली से की जाती है जो इसे और भी स्वादिष्ट बनाती है।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

मड व्होल्कॅनो 

व्होल्कॅनो अर्थातच ज्वालामुखी हा तसा परिचित शब्द. पण मड व्होल्कॅनो हा काहीसा वेगळा शब्द. आमचं कुतूहल चांगलंच चाळवलं गेलं होतं. आज अंदमानच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. रामनं, (आमचा टूर लिडर) रात्री झोपताना निक्षून सांगितलं होतं की भल्या पहाटे तीन वाजता आपण हॉटेल मधून बाहेर पडणार आहोत. जो बरोबर तीन वाजता बस मध्ये नसेल त्याला न घेता बस निघेल.पावणेतीन वाजताच आम्ही सगळे हॉटेल लाऊंजमध्ये हजर होतो. 

वीर सावरकरांना मानवंदना करून, बाप्पाच्या जयजयकारात प्रवास सुरू झाला. आमच्या हॉटेलपासून साधारण अडीच तास प्रवास करुन आम्ही मध्य अंदमानला आलो. इथं जलडमरु बॉर्डरवर बाराटांगला जाण्यासाठी गेट आहे. हे गेट सकाळी सहा वाजता व नऊ वाजता उघडते. दुपारी तीन वाजता ते बंद होते. बारटांगला जाणारा रस्ता जंगलाच्या अशा भागातून जातो जेथे आदिवासी लोकांचा भाग आहे. जारवा जातीच्या या आदिवासींच्या सुरक्षिततेकरता हा भाग प्रतिबंधित आहे. गेटवर आधारकार्ड (परदेशी प्रवाशांना पासपोर्ट ) दाखवावे लागते. मगच प्रवेश करता येतो. 

आपण फार लवकर आपली झोप सोडून आलोय.  गेटवर आपलीच बस पहिली असेल हा भ्रमाचा भोपळा तिथं पोचतात फुटला. आमच्या पुढे एकशे छत्तीस गाड्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे स्टॉल्स होते. गरमागरम मेदूवडे आणि डाळवडे तयार होते. पट्टीचे खाणारे मात्र हवेत. 

आदिवासी पाड्यातील जारवा लोक रस्त्यात दिसण्याची शक्यता होती. ते लुटारू आहेत असं ऐकलं होतं. या रस्त्यावर बसच्या वेगाला मर्यादा आहे. कारण क्वचित एखादा प्राणी रस्त्यावर आलेला असू शकतो. जारवांना बघून उत्साहित होऊन काही करायचं नाही. हात हलवायचा नाही. थांबायचं नाही. फोटो काढायचा नाही. त्यांना काही खाऊ द्यायचा नाही. अशा सूचनांचे फलक रस्त्यावर लावलेले आहेत. आम्हाला कोणताच वाईट अनुभव आला नाही. परतीच्या प्रवासात आम्हाला जारवांचे बच्चू दिसले. एक दोन नाही तर सहा बच्चू. काळीकुळकुळीत, उघडबंब, कोरीव शिल्पासमान ती सहा कोकरं रस्त्याच्या कडेला ओळीनं उभी होती. हसरे चेहरे, काळेभोर टप्पोरे डोळे बसकडे मोठ्या आशेनं बघतायत का? 

खूप कडक सूचना दिल्या गेल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या पाळल्या. 

जारवा ही आदिवासी भागात राहणारी जमात. दक्षिण आणि मध्य अंदमानच्या पश्चिम किनारपट्टीवरील जंगलात यांची वस्ती आहे. बांबू, नारळाच्या झावळ्या, काठ्या यापासून घरं बांधून राहतात. घर नव्हे खरंतर झोपडीवजा आडोसा म्हणावा. हे निसर्गाशी एकरूप होऊन गेले आहेत. निसर्गाचे नियम त्यांना मान्य आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. त्सुनामी मध्ये हे लोक मृत्युमुखी पडले नाहीत. या संकटाची कल्पना त्यांना आधीच आली असावी. फळं कंदमुळं मासे हे त्याचं प्रमुख अन्न. न शिजवता कोणतीही प्रक्रिया न करता हे लोक अन्न खातात. मीठ मसाला तेल यांचा वापर न करता आपण ज्याला ब्लाण्ड म्हणतो तसं अन्न ते घेतात. आपल्या जगातील आधुनिक तंत्रज्ञानापासून कोसो दूर आहेत हे लोक. त्यांना त्याची काही गरजही नाही. पण भारत सरकार त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलिकडेच एकोणीस जारवांना त्यांचे ओळख पत्र दिले गेले आहे. 

जेटीवर पोचतात आम्ही बसमधून उतरलो आणि एका मोठ्या क्रूझ मध्ये चढलो. आमची बस आणि काही गाडय़ा या क्रूझमध्ये चढवल्या गेल्या. चारशे पाचशे माणसं बसू शकतील अशी क्रूझ अर्धा पाऊण तास प्रवास करुन बारतांग बेटाला लागली. तिथून पुढे आम्ही छोट्या छोट्या जीपनं बॅरन बेटावर गेलो. जाताना वाटेत आदिवासी आणि त्यांची वस्ती दिसत होती. आता साधारण पंधरावीस मिनिटांचा ट्रेक होता. टेकडीवजा रस्त्यानं चढ चढून आम्ही माथ्यावर पोचलो. आजूबाजूला चढताना थोडी झाडी होती. पण दाट जंगल नव्हते. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र स्तंभित झालो आम्ही. कारण समोर ठिकठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी दिसत होते. हे ज्वालामुखी सक्रिय नव्हते. तरी त्यातून हळुहळू बुडबुडे येताना दिसत होते. काही लहान काही मोठे. चिखलाचे लहान मोठे डोंगर किंवा ढीग म्हणावेत . आणि प्रत्येक डोंगराच्या टोकावरून हलकेच येणारे बुडबुडे. निसर्गातला हा चमत्कार बघताना मन थक्क होतं. निसर्ग पोटात काही ठेवून घेत नाही. काही सजीवांचे निर्जीव घटकांचे पृथ्वीच्या पोटात खोल कुठेतरी विघटन होत आहे. त्या विघटनात उत्सर्जित होणारे काही वायू बाहेर पडताना स्वतःबरोबरच तिथला थंड झालेला चिखलाचा ज्वालामुखी घेऊन बाहेर पडतात. विश्वंभरानं किती विचार करून हा खेळ मांडला आहे. किती जटील आणि गुंतागुंतीची रचना केली आहे. आणि ती जटीलता सोपी करण्याचे मार्ग देखील तयार केले आहेत. गुंतागुंतीची कोडी तितक्याच हलक्या हातानं नाजूक बोटांनी कुशलतेने सोडवली आहेत. म्हणूनच तर आपण सुरक्षित आनंदी जीवन जगत आहोत. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची… 

– क्रमशः भाग चौथा

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२२ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। आज से प्रत्यक शनिवार प्रस्तुत है  यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा)

? यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२२ ☆ श्री सुरेश पटवा ?

आंजनेय पर्वत पर सीढ़ियों खत्म होते ही सामने हनुमान जी का मंदिर है। एक दरवाजे से सीधे मंदिर में प्रवेश करके दूसरे द्वार से बाहर निकलते हैं तो मंदिर के पीछे एक बड़ी पानी की टंकी में नल लगा हुआ है। वही जल आपके पीने योग्य है। जिसमें नीचे से मोटर द्वारा तुंगभद्रा नदी का पानी भरता रहता है। वहीं नज़दीक नारियल की नट्टी निकालने वालों की बैठक है। वे नट्टी, छूँछ और गूदा अलग करके रखते जाते हैं। उनसे पूछने ओर ज्ञात हुआ कि इस कार्य हेतु ठेका दिया गया है। इन चीजों का औद्योगिक उपयोग किया जाता है। ठेके से प्राप्त रकम मंदिर न्यास में जाती है।

पहाड़ी पर मंदिर से थोड़ी दूर महंत विद्यादास जी महाराज का आश्रम नुमा छोटा सा मकान बना है। राजेश जी की व्यवस्था अनुसार महंत जी की गादी के पीछे रामायण केंद्र का बैनर लगा दिया गया। सबसे पहले महंत जी ने हम श्रद्धालुओं को आरती के समय मंदिर में दर्शन कराए। वापस उनके आश्रम में उनके प्रवचन उपरांत राजेश जी और रामायण केंद्र के प्रतिनिधियों ने विचार प्रकट किए।

मंदिर के दाहिनी तरफ़ चार महिलाएं दाल-भात तैयार करने में लगी थीं। तब तक तीन बज चुके थे। वहीं नज़दीक स्टील थालियाँ का ढेर था। एक नल से पानी की व्यवस्था भी थी। महंत जी का आदेश हुआ कि प्रसाद ग्रहण किया जाए। अभी तक भूखे पेट भजन हो रहा था। कहने भर मी देर थी। सभी तीर्थ यात्री तुरंत पालथी मार कर बैठ गए। कोई परस करने वाला नहीं दिखा तो हम दो तीन लोगों ने अपनी थाली सहित सभी को भात-दाल परसना शुरू किया ही था, तभी वहाँ प्रसाद हेतु आतुर श्रद्धालु भीड़ आ पहुँची। महंत जी ने उन्हें रुकने का इशारा किया। हम लोगों ने पेट भर भोजन किया। उसी समय सामने की खुली जगह में चार लोग खिचड़ी के बड़े कढ़ाव लेकर आ पहुँचे। उन्होंने पत्तलों में खिचड़ी प्रसाद बाँटना शुरू किया। भक्तों की भीड़ खिचड़ी पर टूट पड़ी। जब खिचड़ी समाप्त हुई तब बचे खुचे भक्तों ने आश्रम की तरफ़ रूख किया। हम लोगों ने भोजन समाप्त होने तक प्रसाद वितरण कर धर्म लाभ कमाया। भोजन ग्रहण करने वाले तृप्त हुए फिर भी भोजन बचा रहा।

भोजन उपरांत तो भजन होने से रहा। भोजन से तृप्त मन और आलस्य पूर्ण देह ने दरी पर पसरने को मजबूर किया। कुछ लोग पसर गए। कुछ आसपास घूमने लगे। जब मन और देह से तृप्त आलस्य दूर हुआ तो हनुमान जी पर चर्चा चल पड़ी।

एक साथी बोले – कुछ सालों तक महिलाओं को हनुमान जी की पूजा की मनाही थी। महिलाएं  हनुमान मंदिर नहीं जाती थीं। अब तो गर्भग्रह में महिलाओं की भारी भीड़ है।

दूसरे बोले – हनुमान जी बाल ब्रह्मचारी हैं। इसलिए शायद यह व्यवस्था रही होगी।

चर्चा में भाग लेते हुए, उन्हें बताया – सनातन संस्कृति सतत परिवर्तन शील है। हनुमान जी कलयुग के सबसे उपास्य देव बनकर उभरे हैं। सांस्कृतिक विकास समझने हेतु हमें राजनीतिक इतिहास की तरह धर्म का इतिहास भी समझना चाहिए।

मूर्ति शिल्प के विकास में गुप्त काल (35-550 ईस्वी) का महत्वपूर्ण योगदान है। जब शिल्प कला का विकास आरम्भ हुआ था। भारत में विष्णु और शिव की प्रस्तर मूर्तियाँ उसी काल से गढ़ना आरम्भ हुई थीं। इसके पूर्व अनगढ़ मूर्तियां होती थीं। रामधारी सिंह दिनकर ने ‘संस्कृति के चार अध्याय’ में लिखा है कि शिव आराधना आर्यों और अनार्यों में कुछ भेद के साथ उपलब्ध थी। कालांतर में दोनों संस्कृति ने शिव को अनादि देव स्वीकार कर लिया। भारतीय संस्कृति का समन्वयात्मक स्वरूप अस्तित्व में आने लगा था। गुप्त कालीन पुराण युग के बाद बारहवीं-तेरहवीं सदी में विष्णु और उनके अवतारों की पूजा शुरू होती है, तब से भक्ति युग आरंभ होता है। उसके बाद सूरदास और मीरा ने कृष्ण भक्ति की अलख जगाई और सोलहवीं सदी में तुलसीदास ने राम भक्ति को जनता में प्रचारित किया। राम दरबार के साथ हनुमान भी पूजित होने लगे।

तुलसीदास ने हनुमान चालीसा लिखा। वे जहाँ भी प्रवचन को जाते, वहाँ हनुमान जी की प्रस्तर मूर्ति स्थापित करते थे। उन्होंने पहला हनुमान मंदिर राजापुर में स्थापित किया था। इसके बाद उत्तर भारत में हनुमान मंदिर स्थापित होना शुरू हुए। दक्षिण भारत में हनुमान मंदिर नहीं के बराबर हैं। पूरी हम्पी में आंजनेय पर्वत को छोड़कर कहीं हनुमान जी का मंदिर नहीं दिखता। तुलसीदास जी ने हनुमान जी को अखाड़ों से जोड़कर पहलवानी से संबद्ध कर दिया। विधर्मियाँ से निपटने हेतु शक्ति का आव्हान और कसरत अनिवार्यता थी। अखाड़ों में नगधडंग पहलवानों के समझ देवी स्थापना तो की नहीं जा सकती थी। वैसे भी देवी पूजन का वैष्णवों में कोई विधान नहीं था। शाक्त देवी पूजते थे। शाक्त बंगाल तक सीमित थे। इस तरह उत्तर भारत में हनुमान शक्ति के देवता स्थापित हो गए। महिलाएं ब्रह्मचर्य के प्रतीक हनुमान जी के सामने जाने में संकोच करती थीं।

इसका एक और कारण समाज का अर्थ प्रधान होता जाना है। आज़ादी के बाद हर वर्ग धनोपार्जन को लालायित हुआ। शिक्षा का उद्देश्य भी धनोपार्जन होने लगा। हनुमान बल, बुद्धि और विवेक के प्रतीक हुए। वे युवकों से लेकर बुजुर्गों तक सभी के उपास्य देव बन गए। वे शनिदेव की साढ़े साती और अढ़ैया दशा का निवारण करने में भी सक्षम सहायक हैं।

समाज शास्त्रियों द्वारा मानवीय जीवन के सम्पूर्ण  जीवन वृत्त का अध्ययन करने पर एक नया सिद्धांत पाया गया ‘मध्य जीवन संकट’। मध्य जीवन संकट (मिड ऐज क्राइसिस) की परिभाषा जीवन में परिवर्तन की अवधि है जहां कोई व्यक्ति अपनी पहचान और आत्मविश्वास के साथ संघर्ष करता है। यह 40 वर्ष से लेकर 60 वर्ष की आयु के बीच कहीं भी होता है। पुरुषों और महिलाओं दोनों को प्रभावित करता है। मध्य आयु संकट कोई विकार नहीं है बल्कि मुख्यतः मनोवैज्ञानिक पहलू है।

मनुष्य की चालीस से साठ वर्ष की उम्र में एक तरफ़ माँ-बाप बीमारी बुढ़ापा ग्रसित हो मृत्यु का ग्रास बनने की कगार पर होते हैं। वहीं दूसरी ओर बच्चों की ज़िम्मेदारियों का बोझ सर्वाधिक महसूस होने लगता है। मनुष्य को खुद स्वास्थ्य संबंधी मुश्किलें दरपेश होने लगती हैं। उसे भी स्वयं की मृत्यु का बोध सताने लगता है। इसमें यदि आय पर कुछ संकट होता दिखे तो मनुष्य टूटने लगता है। उसे किसी संबल की ज़रूरत होती है।

मध्य आयु संकट के लक्षण हर व्यक्ति में अलग-अलग हो सकते हैं। आम तौर पर, उनमें चिंता, बेचैनी, जीवन से असंतोष और महत्वपूर्ण जीवन परिवर्तनों की तीव्र इच्छा की भावनाएँ शामिल हो सकती हैं।

मध्य जीवन संकट और अवसाद के कुछ सामान्य लक्षण हैं, जिनमें ध्यान केंद्रित करने में कठिनाई, अनिद्रा, चिड़चिड़ापन और लापरवाह व्यवहार शामिल हैं। यदि लक्षण लगातार बने रहते हैं और हर दिन दिखाई देते हैं, तो यह अवसाद होने की अधिक संभावना है। यदि स्थिति साढ़े साती शनि बनकर सामने आती है। शनि के प्रभाव को कम करने हेतु हनुमान जी से उत्तम औषधि कुछ नहीं है। जीवन संग्राम में हनुमान सर्वाधिक पूज्य देव बनकर उभरे हैं। इसमें महिला-पुरुष का भेद खत्म हुआ है, क्योंकि महिलाएं भी तेजी से कमाई करके परिवार का आर्थिक केंद्र बनती जा रही हैं। उन्हें भी हनुमान रक्षा कवच की आवश्यकता महसूस हुई है। यही सब चर्चा करते पहाड़ी से नीचे के लुभावने दृश्य देखते रहे।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… भाग – ३ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – ३ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

चुनखडीच्या गुहा 

बारतांगच्या धक्क्यावर लहान स्पीड बोटीतून आमचा प्रवास सुरु झाला. एका बोटीत दहा जणं बसून जाऊ शकतो. निळाशार खोल समुद्रात वेगानं जाणाऱ्या या बोटीतून जाताना भारी मजा येते. वारा वहात असतो आणि त्याला छेद देत मोटरबोट सागरी लाटांवर स्वार होते. नावाडी कौशल्यपूर्ण असतात. या बोटींची नावं मजेशीर आहेत. सी टायगर, सी मेड, इ. ज्या बोटीतून तुम्ही जाल त्याच बोटीतून परत यायचं असतं. त्यामुळे बोटीचं नाव आणि नावाड्याचं नाव लक्षात ठेवावं लागतं.

समुद्राच्या लाटा एका लयीत उठत असतात. पण आपल्या बोटीमुळं त्यांना छेद जातो. त्यांचा ताल बिघडतो. लय वाढते. लाटांची उंची, हेलकावे सगळं उसळी मारून आपल्या बोटीकडं झेपावतं. आपल्या आजूबाजूनं दुसरी आणि एखादी स्पीड बोट जात असेल तर लाटांचा खेळकरपणा वाढतो. त्या आपल्या बोटीला जास्तच झोके देतात. सप् कन पाण्याचा किंचित जोरदार फटकारा देतात. हलणारं निळं पाणी आणि लाटांमुळं फेसाळलेल्या पाण्यातील शुभ्र फेसांची माळ. शुभ्र चमकणारे मोती. निळ्या लाटांना त्यांची मध्येच जुळणारी तुटणारी झालर. रमणीय दृश्य असतं ते. वरती पसरलेलं घनगंभीर अलिप्त आकाश अधिक निळं अधिक समंजस आणि शांत वाटतं. हा खाली पसरलेला निळाशार समुद्र मात्र अवखळ चंचल अनाकलनीय तरीही गूढ वाटतो.

बराच वेळ लांबवर दिसणारं खारफुटींचं जंगल आता दोन्ही बाजूंनी जवळ जवळ येऊ लागतं. आणि अचानक ते अंतर इतकं कमी होत जातं की आपली बोट खारफुटीच्या घनदाट छताखालून जाऊ लागते. हे छत इतकं दाट आहे की आता आकाशाची निळाई लुप्त होते. आकाश आणि समुद्र यातल्या निळ्या रंगाची तुलना करण्याचं कारण रहात नाही. कारण आता आपल्या डोक्यावर निसर्गराजा हिरवी छत्री धरून उभा असतो. हिरवाई इतकी सलगी करते की पाण्याची निळाई हरवून जाते. आता लाटांचा खेळ आणि लाटांचं संगीत दोन्ही शांत होतं. आपली बोट शांतपणे एका बेटाच्या लहानशा लाकडी धक्क्याला लागलेली असते.

आता सुरू होतो आपला पायी प्रवास. साधारण पणे अर्ध्या तास चालावं लागतं फारतर. पण ही वाट दाट जंगलातून जाते. या पायवाटेनं जाणं तसं फार कठीण नाही पण सोप्पंही नाही. दोन्ही बाजूला खारफुटींची घनदाट झाडी. झाडांची मुळं इतस्ततः पसरलेली. ही मुळं आपल्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जातात. त्यांच्या या रांगत रांगत इकडून तिकडे जाण्यानंच नैसर्गिक पायऱ्या तयार झाल्या आहेत. काही ठिकाणी मात्र दगडांचा वेडावाकडा चढ उतार आहे. सगळा रस्ताच चढ उतारांनी बनला आहे. एक दोन ठिकाणी प्रचंड मोठे वृक्ष पायवाटेत मध्यभागी ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला पायवाट आहे. या गर्द दाट हिरव्या रंगातून सूर्यकिरणांना सुद्धा आत यायला मज्जाव करण्यात आला आहे. एक हिरवी शांतता गारवा वाहून आणते जणू. मंद शीतल वारा उष्णता जाणवू देत नाही. सोबतीला असतं पानांचं सळसळतं संगीत आणि नयनमनोहर पक्ष्यांची मधुर सुरावट. त्यांचे आलाप आणि ताना ऐकत आपण गुहेजवळ कधी जातो ते कळत नाही.

गुहा सुरू झाली आहे हे आपल्याला आपला वाटाड्या सांगतो. त्याचं कदाचित आणखी एक कारण असेल. ते म्हणजे या गुहेचा पहिला साठ टक्के भाग वरुन उघडा आहे. दोन्ही बाजूस चुनखडीचे उंच डोंगर. आकाशाकडं निमुळते होत जातात आणि वरच्या बाजूला छतावर ते डोंगर एकमेकांपासून विलग झालेले दिसतात. अर्थात या भागात पुरेसा उजेड आहे. पाय जरा जपून ठेवावा लागतो. खालचा रस्ता खाचखळगेवाला आणि वरखाली करत आतल्या गुहेत नेतो. हा बाहेरचा भाग चुनखडीचा असूनही काळा दिसतो. हवा पाणी यांच्या संपर्कात आल्यानं चुनखडीचा पांढरा रंग बदललेला आहे. इथून पुढे गुहेच्या आतील चाळीस टक्के भाग कमी उजेडाचा आहे. गुहेत आत जाऊ तसतसा काळोख दाट होतो. या गुहेतील पुढचा प्रवास मोबाइल टॉर्चच्या उजेडात करावा लागतो. परंतु इथल्या डोंगराच्या भिंती पांढऱ्या आहेत. या भिंतींना हात लावायचा नाही. हाताचा स्पर्श जिथं झाला आहे तिथं त्या काळ्या झाल्या आहेत.

वाटाड्या दाखवत जातो तसं आपण फक्त बघत आत जायचं. चुनखडीच्या क्षारांचे एकावर एक अनेक थर या भिंतीवर जमले आहेत. दोन्ही बाजूच्या भिंती आकाशाकडं निमुळत्या होत जातात आणि शेवटी एकमेकींना मिळालेल्या दिसतात. काळोख वाढत जातो. चुनखडीचे थर चित्र विचित्र आकार धारण करतात. आपली जशी नजर तसे आकार किंवा आपल्या मनात जो भाव तसा दगड. इथं दगडानं कधी बाप्पाच्या सोंडेचा आकार धारण केला आहे तर कधी फक्त सोंडेचा. कुठं चुनखडीतून पद्म फुललंय तर कुठं कमळपुष्पमाला. कुठं मानवी नाकाचा, चेहऱ्याचा भास तर कुठं मानवी पाठीचा कणा. स्पायनल कॉर्ड. तो इतका हुबेहुब की आ वासून बघतच रहावं. मणक्यांची खरी माळच कुणा प्रवाशानं आणून ठेवली नसावी ना? असा विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. एके ठिकाणी एक दगड छतातून खालच्या दिशेनं वाढतोय तर त्याखाली दुसरा जमिनीतून छताच्या दिशेने. दोन्हीमध्ये एखादी चपटी वस्तू जाऊ शकेल इतकं कमी अंतर. काही वर्षांनी येणाऱ्या प्रवाशांना एकसंघ खांब दिसला तर नवल नसावं. काही ठिकाणी अजूनही थर बनवण्याचं, क्षार साचण्याचं काम सुरू आहे. त्या जागा ओलसर दिसतात. टपकन एखादा पाण्याचा थेंबही आपल्या अंगावर पडतो. काही थरांमध्ये अभ्रकाचं प्रमाण जास्त आहे. ते अंधारात चांदण्यागत चमकतात.

निसर्गाची लीला अजबच याची पक्की खात्री करून देणाऱ्या या गुहा. नजरबंदी करणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा, निसर्गाच्या अदाकारीचा थाट लेवून उभ्या आहेत. एक गूढ वातावरण घेऊन. रम्य आणि अजब आकारांचं हे निसर्ग दालन किती सजीवांचं आश्रय स्थान होतं कोण जाणे. किंवा अजूनही असेल माहिती नाही. गुहेतून फिरताना समुद्राची गाज कानावर येत राहते. ती गाजच काय तेवढी तिथल्या गूढ शांततेचा भंग करते पण गूढता अधिकच गूढ करते.

या गुहांच्या पलिकडे आणखी गुहा आहेत. ज्या स्तरसौंदर्याच्या खाणी आहेत. परंतु तो रस्ता बंद झाला आहे. शिवाय इथं अंधार लवकर पडतो. बारटांगचं गेट दुपारी तीन वाजता तसंच चार वाजता उघडतं. त्यावेळेत पोचायला हवं. पाय उचलावेच लागतात. गूढ रहस्याचा शोध न लागल्यासारखे आपण परतू लागतो.

– क्रमशः भाग तिसरा 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२१ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। आज से प्रत्यक शनिवार प्रस्तुत है  यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा)

? यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२१ ☆ श्री सुरेश पटवा ?

हम लोग जैसे-जैसे सीढ़ियाँ चढ़ते जा रहे थे, पसीना से तरबतर होते जा रहे थे। अंत में तीखी चढ़ाई पर पेड़ों की मौजूदगी भी कम होती जा रही थी। तक़रीबन सौ-सवा सौ सीढ़ियाँ बची होंगी। वहाँ सीधी चढ़ाई पर भारी भीड़ अटी थी। चढ़ने वाले और उतरने वाले दोनों आमने-सामने अड़े थे। उनमें ध्यानु-ज्ञानु बकरों का विवेक नहीं था कि एक दूसरे को राह देकर निकल जाएँ। सीढ़ियों के आजूबाजू बहुत बड़े पत्थरों के ढेर थे। जिन पर बंदरों का हुजूम था। एक बंदर ने बच्चे के हाथ से कोल्ड ड्रिंक की बोतल छुड़ा, ढक्कन खोल गटागट पीना शुरू किया तो लोगों ने फोटो निकालना शुरू कर दिया। मानों पुरखों की पेप्सी पसंदगी को सहेजना चाहते हों। भीड़ इंच भर भी नहीं खिसक रही थी। ऊपर आंजनेय पहाड़ी पर जय हनुमान के जयकारे के साथ घंटों की टंकार ध्वनि गूँज रही थी। एक लाउड स्पीकर पर हनुमान-चालीसा चल रहा था। भक्त भी उसकी ध्वनि में ध्वनि मिला रहे थे कि शायद इस मुश्किल से मुक्ति मिल जाए।

एक प्रश्न मन में आया कि हम लोग तो हनुमान-चालीसा पढ़-सुन कर कठिनाइयों पर विजय प्राप्त करने की राह देखते हैं। जब हनुमान जी पर मुश्किल आती थी तो वे बुद्धि-विवेक से राह तलाशते थे। जब बुद्धि-विवेक से संजीवनी बूटी सूझ नहीं पड़ी तो समूचा पर्वत उठा लाए थे। भूखी-प्यासी भीड़ निजात की राह तलाशते खड़ी थी। तभी उतरती भीड़ के कुछ युवक चट्टानों के बीच से रास्ता बना नीचे की तरफ़ उतरने लगे। हमने भी इसी तरह की कोशिश सोची। बाईं तरफ जूते-चप्पलों का एक छोटा सा ढेर दिखा। कई भक्त शनिवार को दर्शन करने आते हैं तो अपने जूतों के साथ शनि की बुरी दशा को भी उतार कर फेंक जाते हैं।

शनिदेव से जुड़ी से जुड़ी एक और परिपाटी है कि शनिदेव को तेल का दान करने से शनि के बुरे प्रभाव से मुक्ति मिलती है। जो लोग ये उपाय नियमित रूप से करते हैं, उन्हें साढ़ेसाती और अढय्या से भी मुक्ति मिलती है। लेकिन शनिदेव तेल चढ़ाने से क्यों प्रसन्न होते हैं।

ऐसी मान्यता है कि रावण की क़ैद में शनिदेव काफी जख्मी हो गए थे, तब हनुमान जी ने शनिदेव के शरीर पर तेल लगाया था जिससे उन्हें पीड़ा से छुटकारा मिला था। उसी समय शनि देव ने कहा था कि जो भी व्यक्ति श्रद्धा भक्ति से मुझ पर तेल चढ़ाएगा उसे सारी समस्याओं से मुक्ति मिलेगी। तभी से शनिदेव पर तेल चढ़ाने की परंपरा शुरू हो गई। इसको लेकर कथा प्रचलित है कि रावण ने सभी नौ ग्रहों को बंदी बना रखा था। शनिदेव को उल्टा लिटा कर उनकी पीठ पर पैर रख सिंहासन पर बैठता था।  शनिदेव ने रावण से विनती की “हे राजन, मुझे चित लिटा कर मेरे ऊपर पैर रखकर बैठिए, मैं कम से कम आपके मुखारबिंद का दर्शन लाभ प्राप्त करता रहूँगा। विनाशकाले विपरीत बुद्धि कहावत चरितार्थ करते रावण ने शनिदेव को चित लिटा लिया। शनिदेव की वक्रदृष्टि रावण के चेहरे पर पड़ती रही। यहीं से रावण के अंत की शुरुआत होती है।

हनुमान द्वारा मुक्ति के समय शनिदेव ने कहा था कि जो भी व्‍यक्ति श्रद्धा भक्ति से मुझ पर तेल चढ़ाएगा उस पर मेरी वक्रदृष्टि नहीं पड़ेगी। उसे सारी समस्‍याओं से मुक्ति मिलेगी। एक साथी ने उत्कंठा वश जानना चाहा, क्या ऐसा होता है।

हमने कहा- एक चीज होती है- श्रद्धा और दूसरी चीज उसी से उपजती है- विश्वास। जब आपको हनुमान जी पर श्रद्धा है तो उनके कार्यों पर विश्वास भी होगा ही। नहीं तो विकलांग श्रृद्धा किसी काम की नहीं होती। पूरे भारत में शनिवार को शनिदेव पर तेल चढ़ाया जाता है। यह इसी पौराणिक आख्यान में विश्वास का द्योतक है और इन्ही विश्वासों से किसी देश की संस्कृति जन्म लेती है। आधुनिक मनोविज्ञान मानता है कि मुश्किलों से पार पाने में आत्म-विश्वास बड़े काम की चीज होता है।

हमने भी आत्म-विश्वास पूर्वक जूतों के ढेर पर से चलते हुए सीढ़ियों से हटकर रास्ता बनाया। पंद्रह मिनट में पर्वत की चोटी पर थे। दो साथी भी उसी तरीक़े से ऊपर पहुँच गए। ऊपर से नीचे सीढ़ियों की तरफ़ देखा तो हमारा दल बुरी तरह गसी भीड़ में पैवस्त था। किसी भी तरफ़ निकल नहीं सकता था। उन्हें भीड़ के साथ ही चींटी चाल से खिसक कर चढ़ना था।

हमको भूख लगी थी। एक जगह नारियल से नट्टी निकालने का उपक्रम चल रहा था। कुछ महिलाएं भक्तों का नारियल पत्थरों से कूट कर निकाल एक हिस्सा अपने पास रख बाकी भक्तों को दे देती थीं। हम उनके नज़दीक उनके नारियल निकालने की कला को देखते बैठ गए। एक भक्त हमको भी नारियल से नट्टी निकालने को देने लगे तो हमने तनिक देर सोचा, और नारियल लेकर पत्थरों की दो चोट से गूदा बाहर करके एक हिस्सा उन्हें पकड़ा दिया। दूसरा नीचे रख लिया। फिर तीन-चार भक्त और आ गए। करीब दसेक मिनट यह धंधा चला। भूख मिटाने योग्य नारियल को नल के पानी से धोया और चबाते रहे। कुछ भक्त प्रसाद में मीठी चिरौंजी दे गए। नारियल और चिरौंजी के ग्लूकोस से प्रफुल्लित हो,  दल के साथियों के आने तक पहाड़ी से नीचे तुंगभद्रा नदी के आलिंगन में बसे हनुमानहल्ली गांव के साथ सुंदर दृश्यावली का आनंद लिया।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – २ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… भाग – २ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

फ्लॅग पॉईंट 

श्रीविजयानगर, अर्थात पोर्ट ब्लेअर.

वीर सावरकर हवाई अड्ड्यावर पंधरा जानेवारीला सकाळी साडे सहा वाजता आम्ही उतरलो. वीर सावरकर हवाई अड्डा हे नाव वाचताना मराठी असल्याचा अभिमान वाटला. समोरचा सावरकरांचा पुतळा बघून नतमस्तक होणार नाही असा एकही मराठी माणूस मिळणार नाही.

अंदमान निकोबारची राजधानी असलेलं हे ठिकाण. या मातीत पाऊल ठेवताना मान ताठ होते. उर देशाभिमानानं दाटून येतो 

30 डिसेंबर 1943 ला इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला. अंदमान ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाल्याची वार्ता हा तिरंगा सगळ्या जगाला सांगत होता. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेताजींच्या सेनेनं अंदमान स्वतंत्र केलं होतं. तो Flag point बघायला आम्ही संक्रातीच्या सरत्या संध्यासमयी गेलो होतो. काही वेळा पूर्वी सेल्युलर जेल बघून आलो होतो. अजून ते बघताना अंगावर आलेले रोमांच तसेच होते. स्वातंत्र युद्धाचा तो दैदीप्यमान इतिहास आणि तो काळ नजरेसमोर बिनचूक उभा करणारा तो लाईट एँड म्युझिक शो यांचा मनावर आणि शरीरावर झालेला परिणाम तेवढाच तीव्र होता. साखळदंडाचे आवाज कानात घुमत होते. इंग्रज अधिकाऱ्यांचे गडगडाटी सातमजली हास्य विसरणं शक्यच नव्हतं. जेलच्या प्रांगणातील पिंपळाच्या पानांची सळसळ धमन्यांतून वाहणाऱ्या रक्तात भिनली होती. हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आजच्या भारतीयांना तो ऐकवण्यासाठी हा पिंपळ इथं ताठ उभा आहे. जाज्वल्य देशाभिमान असाच प्रज्वलित ठेवणाऱ्या पटांगणातील त्या दोन अखंड हुतात्मा ज्योती प्रत्येक भारतीय मनात हा इतिहास जागा ठेवतात. सात बाय साडेतीनची ती अंधारी कोठी, तिथंच जेवण, तिथंच झोप, शारीरिक विधींसाठी वेगळी व्यवस्था नाही. तांबरलेल्या लोखंडी थाळीत वाढलेलं बेचव कोरडं अन्न ज्यात अळ्या आणि किड्यांचं साम्राज्य. नाक दाबून प्यावं तरी पिऊ शकणार नाही असं घाणेरडा वास असलेलं पाणी प्यायला. हे सगळं कमी म्हणून दिवसभर शेकडो हजारो शहाळी सोलणं, काही टन तेल काढण्यासाठी कोलू ओढणं, पाठीवर आसूडाचे फटके झेलणं. हे सगळं कशासाठी तर मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी. आपल्याच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याच देशात असंख्य कोवळ्या हातांनी कोलू ओढले. साखळदंडांनी बद्ध असलेल्या हातापायांनी, ज्या बेड्या हालचाल केल्यास 

हातापायांना जखमा करत असत. नुसतं ऐकून श्वास रोखला जातो, मन बधीर होतं. वेड लागेल असं वाटतं. पण हा सिनेमा नाही. किंवा ही काही काल्पनिक कथा कादंबरी नाही. हा खराखुरा इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा, हे सत्य आहे बलिदानाचं, ही सत्यकथा आहे वेड्या साहसी वीरांची. आज त्यांच्या मुळंच आपण स्वतंत्र भारतात ताठ मानेने जगू शकतो.

150 फूट उंच तिरंगा वाऱ्यावर लहरत होता. समुद्राच्या लाटा ओढीनं त्याच्या चरणाकडं धाव घेत होत्या. त्याला स्पर्श न होऊ देता ध्वजस्तंभापासून काही अंतरावर येऊन पुन्हा समुद्रमय होत होत्या. त्यांचा लयबद्ध आवाज गंभीर तरीही मोदमय होता. अभिमानानं जणू वंदे मातरम म्हणत असाव्यात. बंगालचा उपसागर अजूनही तो दिवस विसरला नाही. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा तिथं ध्वजारोहण केलं आणि नेताजींना आदरांजली म्हणून या फ्लॅग पॉईंटचं पुनर्निर्माण पुनर्जीवन केलं. आज तो पॉईंट एक देखणं प्रेक्षणीय स्थळ आहे. इथं छानशी चौपाटी आहे. आमच्यातल्या एकीचा, सौ स्वाती मेहता हिचा वाढदिवस त्या दिवशी होता. तिरंग्याच्या साक्षीनं तो साजरा झाला. अहो भाग्यम्!! आपल्या तीन मुलींना घेऊन स्वतःच्या लग्नाची एनिव्हर्सरी साजरी करायला अंदमानला येण्याची कल्पना केवढी रोमांचकारक. पण… पण ती पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं किंबहुना ती कल्पना प्रत्यक्षात आली ते आणि ते केवळ या वीरांच्या समर्पणानं, त्यागानं, अचाट देशप्रेमामुळंच हे विसरून चालणार नाही.

सरसरला शहारा सरसर अंगावर 

नतमस्तक मी वीराच्या त्या भूमीवर 

*

झेलले अनेक वार 

सोसले तुम्ही अत्याचार 

अनंत यातनांचे अंगार 

दाहक अग्नीफुलांचे हार 

*

न थिजे तव बुद्धीची धार 

शब्दच लवती बनून तलवार 

ती कोळशाची लेखणी धारदार 

भिंतीवर फुलले अक्षरांचे अंगार

*

अवांछनीय मिळे तुज जलनीर 

आरास किड्यांची, शोभला थाळीचा तीर

झेलले असंख्य अगणित भाले टोकदार 

तरी न ढळला निश्चय तू धीरवीर 

*

थंड बोचरे काळेपाणी 

आईची ममता जागी गाणी 

पेटता मग लाव्हा त्या धमनी 

थिजली काळरात्रही त्या अंदमानी 

*

केले यशस्वी तुम्ही संक्रमण 

फिरंगी पळविले करून आंदोलन 

तव त्यागाची ठेवून आम्ही जाण 

नतमस्तक होऊन लुटतो मुक्तक्षण 

*

सरसरला शहारा सरसर अंगावर 

नतमस्तक मी त्या वीराच्या भूमीवर 

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२० ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। आज से प्रत्यक शनिवार प्रस्तुत है  यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा)

? यात्रा संस्मरण – हम्पी-किष्किंधा यात्रा – भाग-२० ☆ श्री सुरेश पटवा ?

दोपहर होने को थी। हमारी परीक्षा लेने के लिए दिनकर पूरी चमक से सिर के ऊपर तांडव नृत्य कर रहे थे। पानी की बोतलें खाली होने लगी थीं। लोग दूसरों की बोतलों को चाहत भरी निगाह से देखने लगे थे। तभी भीड़ की चाल सुस्त हुई और रुकावट आ गई। ज़ाहिर था कि मनुष्यों का ट्रैफ़िक जाम हो गया था। यह तो ठीक था कि सीढ़ियों के आसपास घने पेड़ की छाँह थी। कुछ उत्साही युवक इन पेड़ों की शाख पकड़ कर सीढ़ियों से हटकर पत्थरों पर चढ़ बंदरों की तरह चढ़ने-उतरने लगे। हमने उन बंदरों से ट्रैफ़िक जाम का कारण पूछा। उन्होंने बताया चढ़ने और उतरने वाली भीड़ सामने-सामने जम गई है। जब बहुत देर होने लगी, तो हम सीटी बजाते हुए बंदरों की तरह पत्थरों से कूदकर आगे बढ़े। काफ़ी मेहनत मशक्कत के बाद ट्रैफ़िक जाम स्थान पर पहुँच सीटी बजा-बजा कर एक तरफ़ का रास्ता खुलवाया। ट्रैफ़िक चालू हो गया। भलमनसाहत में एक अजनबी ने पानी भी पिलवा दिया। थोड़ी देर में हमारे साथी भी आ मिले।

एक साथी ने पूछा – इंद्र के बारे में कुछ और बताइए। ये पौराणिक कथाओं में हर कहीं प्रकट क्यों हो जाते हैं। महाभारत में अर्जुन के पिता बनकर आ जाते हैं।

हमने कहा – देखो भाई, इंद्र बड़ा रोचक चरित्र है। पौराणिक साहित्य में इन्द्रियों का स्वामी सत्ता लोभी वर्णित है। जैसे हम सभी इन्द्रिय लोभी हैं। इंद्र की सत्ता लोलुपता इससे पता चलती है कि वह अपनी पुत्री जयंती को शुक्राचार्य की तपस्या भंग करने भेजता है। यह जयंती को पसंद नहीं है, परंतु पिता की आज्ञा पालन हेतु वह शुक्राचार्य की सेवा करके दस वर्ष बिताती है। दोनों के संसर्ग से देवयानी का जन्म होता है। जिसका विवाह महाभारत के एक प्रमुख चरित्र ययाति से होता है। जो इंद्र सत्ता के कारण पुत्री तक को दाव पर लगा सकता है, वह नेताओं की तरह कुछ भी कर सकता था। इसी से उसकी सत्ता लोलुपता का पता चलता है। भारतीय दर्शन में ब्रह्म विचार आने के पश्चात विष्णु के अवतार मात्र अवतार ना रहकर ब्रह्म स्वरूप हो जाते हैं। तब कृष्ण इंद्र की सत्ता की चुनौती देकर गिरिराज होकर इंद्र की पूजा स्थगित करवाते हैं। याने इंद्र की सत्ता के ऊपर ब्रह्म की सत्ता स्थापित होती है।

एक अन्य साथी ने पूछा- ‘हनुमान जी को बजरंग क्यों कहा जाता है ?

हमने बताया – हनुमान वानर के मुंह वाले अत्यंत बलशाली पुरुष हैं। जिनका शरीर वज्र के समान है। इंद्र का वज्र अस्त्र बहुत शक्तिशाली है। इंद्र के वज्र अस्त्र के वार से हनुमान के मुँह से सूर्य देव मुक्त तो हुए लेकिन उनकी देह वज्र की होने से उनका बाल भी बाँका नहीं हुआ था। उनका अंग वज्र का था। वज्र+अंग = वज्रांग अर्थात् वजरंग हुआ। अवधी में ‘व’ शब्द नहीं होता ‘ब’ होता है। इसीलिए तुलसीदास जी ने हनुमान की महिमा और शक्तियों का बखान करने के लिए बजरंग बाण रचा था।

बन उपबन मग गिरि गृह माही, तुम्हरे बल हम डरपत नहीं।

अपने जन को तुरत उबारौ, सुमिरत होय आनंद हमारौ।

यह बजरंग बाण जेहि मारै, ताहि कहौ फिरि कौन उबारै।

पाठ करै बजरंग बाण की, हनुमत रक्षा करै प्रान की।

यह बजरंग बाण जो जापै, तासौं भूत प्रेत सब काँपै।

धूप देय जो जपै हमेशा, ताके तन नहि रहे कलेशा।

ध्यान दीजिए अवधी में वन को बन और उपवन को उपबन लिखा है। इस तरह वजरंग जी बजरंग जी हुए। आदमियों की तरह शब्द भी बहरूपिए होते हैं। अब देखो, बजरंग से एक शब्द गढ़ लिया ‘बजरंगी भाईजान’| इस नाम से फ़िल्म भी बन गई, और खूब चली। बजरंगी भाईजान पासपोर्ट-वीसा के बिना पाकिस्तान तक हो आए। यह फ़िल्म पाकिस्तान में भी खूब देखी गई। आख़िर वो लोग भी हैं तो हिंदुस्तानी ही, अपने सदियों पुराने मन से बजरंग को कैसे निकाल सकते हैं।

इसके बाद हनुमान जन्म कथा चर्चा चल पड़ी। उनको बताया कि यहाँ भी इंद्र की भूमिका है। पुंजिकथला नाम की एक अप्सरा थी जो इंद्र के दरबार में नृत्य किया करती थी। पुंजिकथला जिसे पुंजत्थला भी कहा जाता है, एक बार धरती लोक में आई। महर्षि दुर्वासा एक नदी के किनारे ध्यान मुद्रा में तपस्या कर रहे। पुंजत्थला ने उन पर बार-बार पानी उछाला, जिससे उनकी तपस्या भंग हो गई। तब उन्होंने पुंजत्थला को शाप दे दिया कि तुम इसी समय वानरी हो जाओ। वह उसी समय वानरी बन गई और पेड़ों पर इधर उधर घूमने लगी। देवताओं के बहुत विनती करने के बाद ऋषि ने उन्हें बताया की इनका दूसरा जन्म होगा और यह वानरी ही रहोगी लेकिन अपनी इच्छा के अनुसार अपना रूप बदल सकेगी। 

केसरी सिंह नाम के एक राजा वन  में एक मृग का शिकार करते ऋषि आश्रम पहुंचे। वह मृग घायल था और वह ऋषि के आश्रम में छुप गया ऋषि ने राजा केसरी से कहा कि तुम मेरे आश्रम से इसी समय अतिशीघ्र चले जाओ नहीं तो मैं तुम्हें शाप दे दूंगा। यह सुनकर केसरी हँसने लगे और बोले ‘मैं किसी शाप को नहीं मानता।’ क्रोध में आकर ऋषि ने उन्हें भी शाप दे दिया और कहा कि ‘तुम बांदर हो जाओ’ उधर पुंजत्थला भी बांदरी थी।

इन दोनों ने भगवान शिव की तपस्या की भगवान शिव ने इन्हें वरदान दिया कि तुम अगले जन्म में वानर के रूप में ही जन्म लोगे। तुम दोनों को एक पुत्र होगा जो बहुत तेजस्वी और बहुत पराक्रमी होगा जिनका नाम युगों युगों तक लिया जाएगा फिर उन दोनों वानरों का शरीर वही पर त्याग कर दोनों ने अलग-अलग रूप में अलग-अलग राज्य में जन्म लिया। जिसमें केसरी वासुकि नाम के एक राजा के यहां जन्म लेकर वह वानरों के राजा बना और पुंजत्थला पुरू देश के राजा पुंजर के यहां जन्मी।

पुराणों के अनुसार समुद्रमंथन के बाद शिव जी ने भगवान विष्णु का मोहिनी रूप देखने की इच्छा प्रकट की। उनका वह आकर्षक रूप देखकर वह कामातुर हो गए, और उनका पुंसत्व तिरोहित हो गया। वायुदेव ने शिव जी के अंश को वानर राजा केसरी की पत्नी अंजना के गर्भ में पवन देव द्वारा स्थापित कर दिया। इस तरह अंजना के गर्भ से वानर रूप हनुमान का जन्म हुआ, इसलिए उन्हें शिव का 11 वां रूद्र अवतार माना जाता है। साथ में पवन पुत्र भी कहा जाता है।

वृतांत मिलता है कि महाराज पुंजर ने अपनी बेटी अंजना का विवाह महाराज वासुकि के पुत्र केसरी से किया कुछ दिनों के उपरांत उन्हें एक पुत्र हुआ जिसका नाम वज्रअंग अर्थात् बजरंगबली हनुमान केसरी नंदन आदि नामों से जाना जाता है उन्हें पवन पुत्र भी कहा जाता है क्योंकि हनुमान जी के पालनहार वायु देवता ही हैं उन्होंने हनुमान जी को जन्म से लेकर हमेशा उनका साथ दिया है और उनका पालन पोषण भी वायु देवता के निकट ही हुआ है इसलिए उनको पवन पुत्र भी कहा जाता है और यह थी माता अंजना की विस्तृत कहानी। हनुमान के अलावा अंजना के गर्भ से पांच पुत्रों का भी जन्म हुआ था। जिनके नाम हैं, मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान, धृतिमान।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सेल्युलर जेल 

विहार ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर पाऊल ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाम ज्या भूमीवर गळला त्या भूमीवर आपण उभे आहोत ही भावना आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय असल्याचा अभिमान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. समोर होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा. त्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहिलं की समोर दिसतात 

देवनागरी लिपीतील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा ही अक्षरं. हे नाव वाचताना मान आणि खांदे दोन्ही अभिमानानं ताठ होतात. भारतभूमीचा हा हिस्सा कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं असावा ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण आता बदल होतोय. इथली सगळी बेटं कात टाकलीय जणू. भारतीय नावांनी ओळखली जाऊ लागली आहेत. एक फोटो इथं घेतला जातोच.

इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुपारी आम्ही समुद्रिका मरिन म्युझियम बघितलं. या ठिकाणी अंदमानच्या समुद्रात मिळणारे अनेक सागरी प्राणी ठेवले आहेत. काचेच्या पेटीतील, नैसर्गिक वातावरणात ठेवलेले हे सजीव छोटीशी समुद्र सफर करवून आणतात. निळ्या समुद्राखालच्या अनोख्या रंगीबेरंगी दुनियेत हरवून न जाल तरच नवल. शार्क माशाच्या हाडांचा मोठा सांगाडा आपलं स्वागत करतो. सावरकरांच्या भेटीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे मस्य दुनियेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवावेच लागते. पुढील भेट जास्त महत्त्वाची असते.

आज राष्ट्रीय स्मारक असलेले सेल्युलर जेल, खरंतर ब्रिटिशांनी बांधलेला तुरुंग आहे. या तुरुंगाची रचना सायकलच्या चाकासारखी आहे. (ओक्टोपस या प्राण्यासारखी) या रचनेला पॅनोप्टिकॉन म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान तत्त्वज्ञ बेंथमन यानं ही रचना सुचवली होती. इमारतीच्या मध्यभागी एक उंच टॉवर आहे ज्यावर चोवीस तास एक पहारेकरी असतो. या टॉवर वर एक घंटा आहे. ही घंटा वाजताच उठण्याची सक्ती होती. घंटा सुर्योदय होण्यापूर्वीही वाजे. दमलेल्या कैद्यांची झोप पूर्ण होण्यापूर्वीच. या टॉवरभोवती सायकलच्या स्पोक्सच्या आकारात सात इमारती. प्रत्येक विंगला तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या. जणूकाही सजीवांच्या शरीरातील पेशी. या खोल्यांची संख्या सातशे. पण रचना अशी की इतर खोल्यांमधील कैदी बिल्कुल दिसत नाहीत. आपण समाजप्रिय आहोत. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणारे इतर कैदी दृष्टीस न पडणं हे सुद्धा खूप त्रासदायक ठरत असेल. आपल्या शरीरातील पेशींमध्ये देवाणघेवाण होत असते. या जेल मधील सेल्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. कैद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी कठोर शिक्षा होत असे.

या जेल मधील प्रत्येक सेलची, लांबीरुंदी ४. ५मीटर×२. ७मीटर(१४. ८फूट×८. ९फूट) एवढीच आहे. तीन मीटरवर (९. ८फूटावर) फक्त एक खिडकी आहे. जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट. एका पसरट लोखंडसदृश्य धातूच्या भांड्यात कसलं तरी हिरवट पाणी मिळत असे. त्यात किडे अळ्या पडलेल्या असत. पिण्याचं पाणी शारीरिक स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकणार नाही इतकं घाण, गटारगंगेसारखं. वास सहन न होणारं. कैद्यांना कोलू ओढून तेल काढावं लागत असे. नारळ सोलावे लागत. साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ही कामं विश्रांती न घेता करणं फारच कठीण होतं. त्यांना जर कोणी कामचुकारपणा करतोय असं वाटलं किंवा दिवसभरात दिलेल्या प्रमाणात तेल गाळलं गेलं नाही अथवा नारळ सोलले गेले नाहीत तर कोडे मारले जात. हात वर केलेल्या अवस्थेत पाठीवर, पायावर हे कोडे पडत. तरीही काम न झाल्यास, बंडखोरी केल्यास दोन पायांत आडवी काठी ठेवली जाई. मार तर खावाच लागे पण पाय जवळ घेता येत नसत.

शिक्षा जीवघेणी तर होतीच. निकृष्ट अन्न, पाणी, यांनी आजारपण ठरलेलंच होतं. अन्नत्याग केला किंवा उपोषण केलं तर जरबीनं नाकातून नळीनं दूध घातलं जाई. या धडपडीत फुफ्फुसात दूध जाऊन काही स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टी लपवल्या जात. काहींना वेडं ठरवलं गेलं तर काही खरंच स्वतःचं भान विसरून मानसिक स्वास्थ्य हरपून बसले.

याच परिसरात फाशीघर आहे. एक म्युझियम आहे जिथं, कोलू, साखळदंड, आसूड इ. ठेवले आहे. हे बघताना मानसिक यातना न झाल्या तर नवलच. इथं भेट देणारी एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, मन भरून आलं नाही, देशाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अभिमानानं उर भरून आला नाही. या इतिहासाची साक्ष देत उभा असणारा पिंपळ सुद्धा आपल्या सगळ्यांचं दैवत बनतो. इथल्या हुतात्मा स्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. गुडघे टेकून इथली माती कपाळाला लावतो. जड पावलांनी, जड ह्रदयानं आणि त्याहून जड मनानं तिथून बाहेर पडतो…कदाचित एक मन तिथंच ठेवून…

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares