☆ भाजी मंडई – भाग ४ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – चेहर्यावरची उत्तेजना, एखाद्या साहित्यिक समारंभाचा नाही, तर चौकातल्या टपोरींचा आभास निर्माण करत होती. उग्रता आणि संताप वाढत चालला होता. सगळे हातघाईवर आले होते. आता इथून पुढे – )
जो इंचार्ज होता, त्याला सगळ्यांनी चारी बाजूने घेरलं होतं आणि तो मागे सरकला होता. आपल्या हातातील प्रशस्तीपत्रकांचं बंडल इकडे-तिकडे विखुरताना तो बघत होता. मंचावर उभे असलेले मुख्य अतिथि आणि अध्यक्ष, काय चाललय काय, असा विचार करत इकडे बघू लागले होते. ज्याचं नाव पुकारलं गेलं होतं, तो सन्मान घेण्यासाठी मंचावर उभा होता, पण सन्मानपत्र तिथपर्यंत पोचलं नव्हतं. गर्दी अशी काही अस्ताव्यस्त झाली होती की भाजी मंडईची आठवण येत होती. ताज्या भाज्यांच्या जागी ताजे छापलेले सन्मानपत्र होते. स्वस्त-महाग भाज्यांप्रमाणे यांचेदेखील वेगवेगळे भाव होते. भेंडी आणि वांगी महाग होती. कांदे-बटाटे सगळ्यात स्वस्त होते. ज्यांना कांद्या-बटाट्यांप्रमाणे सन्मान मिळाला होता, ते सगळ्यात जास्त खूश होते. सध्याच्या काळात नुसतीच भाकरी खाणार्यांसाठी कांदे-बटाटे मिळणं हीही काही कमी भाग्याची गोष्ट नव्हती.
मोहिनीजींना घाम फुटला होता. कसला विचार केला होता आणि काय घडत होतं. घाबरत घाबरत त्या बॅक स्टेजला गेल्या. सगळ्यांना हात जोडून बसण्याची विनंती केली. स्वत: मंचावर जाऊन माईक सांभाळत अतिशय विनम्रतेने या अव्यवस्थेबद्दल त्यांनी माफी मागितली. परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली पण आत ठिणगी होतीच. समारंभाच्या प्रमुख, प्रबुद्ध महिला आयोजकाच्या अनुनय-विनयाचा मान ठेवला गेला. दैवी शक्तिची कृपा झाली. लोकांनी संयम ठेवला आणि गप्प बसले. सगळ्यात चांगली गोष्ट आशी झाली की या गडबड-गोंधळाची बातमी बाहेर फुटली नाही कारण स्थानिक लोक खाऊन –पिऊन आधीच निघून गेले होते. कार्यक्रमाच्या चिंध्या उडता उडता राहिल्या.
आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशांतजीच्या डोळ्यातून आग उसळत होती, तर मोहिनीजींचे डोळे त्यावर पाणी टाकत होते. पूर्वी राजकीय पुढारीच फक्त घोडेबाजार करायचे. आज साहित्यिकांची फौजच्या फौज या बाजारात उतरली होती. ही फौज साहित्यात कमजोर होती पण लढण्या- लढवण्याच्या बाबतीत तगडी होती. साहित्याच्या नावावर, कांदाभाजीसुद्धा नाही, शिळी भाजी वाढून आपला अहंकार तुष्ट करत होती. आता खा, किंवा उलटी करा. त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांनी आपल्या हिश्याचं लिहून दिलं होतं. हे सगळे समारंभाचे शहेनशाह होते. छोटा-मोठा समारंभ नाही. विश्वस्तरीय समारंभ. देशा-विदेशातील साहित्यिक येत होते आणि आपल्या नावापुढे विदेशी पदवी लावून जात होते. संस्थेच्या इतिहासात नाव समाविष्ट होत होतं. त्याचबरोबार प्रशस्तीपत्रकांचा ढीग लागत होता.
हे सन्मानधारी मग सोशल मीडियाची आणि वर्तमानपत्रांची शान बनत होते. सगळ्या गावात त्यांच्या नावाचा प्रकाश फाकत होता. आपल्या गावातल्या फलाण्या व्यक्तीला विदेशात सन्मान प्राप्त झालाय. भारतातल्या आणि स्थानिक वर्तमानपत्रांत जागोजागी लोकांना मिळालेल्या सन्मानाचे वर्णन असे. सोशल मीडियावर प्रत्येकाने आपल्या पोस्टबरोबर मोहिनीजींचा फोटो लावून त्यांना आदरपूर्वक धन्यवाद दिले होते. एक पोस्ट अनेक ठिकाणी शेअर केलेली होती. यत्र तत्र सर्वत्र या कार्यक्रमाचीच चर्चा होती. मोहिनीची शान आता वाढली होती. तिच्या व्यक्तिमत्वावर आता अनेक चंद्रांची आभा पसरली होती.
अकस्मात भाजी मंडईत कांदे-बटाट्यांचा भाव वाढला होता.
समाप्त
मूळ कथा – भिंडी बाजार मूळ लेखिका – डॉ हंसा दीप
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ देव-बीव सगळं झूठ आहे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
“देव-बीव सगळं झूठ आहे..थोतांड आहे..’मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थेटर ‘ च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात..”
डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता कि “मी आज किटी-पार्टीला जात आहे.मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात की जेवा”…
डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..
लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं..”देव-बिव सगळं झूट आहे” -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही यावर ठाम..जगात एकच सत्य..’मेडिकल सायन्स’..बाकी सब झूट है’..
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली
“बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय”……
हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स..”
“साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही ‘ देव ‘च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल…हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला..”
डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते याच विचारात दंग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ?
चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो…चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक ‘सत्कृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही?
आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो…
डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती..त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..
एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता…
डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…..!!
प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
माझ्या व्यवसायात,मला इतके विविध अनुभव येत असतात, नाना प्रकारची माणसेही भेटतात.
माझे आयुष्य अगदी समृद्ध केलेय ,या अनुभवांनी. कसे जगावे,संकटातही कसे आनंदी राहावे,
हे या निम्न स्तरातील बायकांकडून मी शिकले.
माझ्या कडे आया म्हणून काम करणारी शकू—
फार आनंदी,उत्साही. सतत नवीन शिकायची हौस, आणि गप्पा मारण्याची तर प्रचंड हौस.
शकू धडपडीही होती. एकदा,तिच्या वस्तीतली एक बाई,कशी कोण जाणे दुबईला,घरकामासाठी नेली कोणीतरी–झाले–शकू च्या डोक्यातही तेच—
” बाई, दुबईला जायला काय लागते हो करायला ? मी पण जाते की.लै पैसा भेटतो म्हणे.
चार वर्ष गेले, तर जन्माचे कल्याण होते. शेजारची रेखा गेलीय बघा. माजी बी लै विच्छा हाये.
इथे किती राबा, काय चव न्हया बघा. पुरतच नाही पैसा.”
रोज रोज शकू हेच बोलायची. आमच्या इतर स्टाफचा, चेष्टेचा विषय झाली होती शकू.
रोज विचारायच्या तिला बाकीच्या आया–
” काय शकू,झाली का तयारी दुबईची ?’
मी रागवायची त्यांना–” नका ग असं बोलू. जाऊ दे ना मिळाली संधी तर. ”
एक दिवस नवऱ्याला घेऊन आली. तो उर्मटपणे म्हणाला, ” बाई,आत्तापर्यंत झालेला पगार द्या शकीचा–ब्यांकेत टाकत होतात तो–तिचा पासपोर्ट करतोय मी.”
मी हादरलेच हे ऐकून—” अहो, कोण नेणारे तिला? सगळी नीट चौकशी केलीत का.”
” हा.केलीय. आमचा गाववाला हाये. समदं करतोय तो. वीस हजार द्यायचे की तो दुबईला जाब लावून देणारे.” —-मी कपाळाला हात लावला. ” अहो,असे नसते, नीट करा चौकशी.”
” बाई, तेवढे पैशे द्या. मी बघीन बाकीचे.”
दुसऱ्या दिवशी शकू सगळे पैसे घेऊन गेली. आम्ही सगळे हळहळलो. तो उर्मट माणूस डोक्यात गेला आमच्या. दरम्यान,शकूने केव्हाच काम सोडले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. खूप वर्षे झाली ,मीही अनेक गोष्टीत गढून गेले होते.
मध्ये एकदा मंडईत गेले होते. एकदम हाक ऐकू आली—” बाई –बाई, अहो डॉक्टरबाई ”
मी चमकून बघितले. कैरीच्या मोठ्या ढिगाजवळ बसलेली बाई मला हाका मारत होती–
” बाई,ओळखलं नाही न्हवं. “
” मी शकू नाही का.”
” अरे हो की–शकू,तू इथे काय करते आहेस? दुबईला ना गेली होतीस? “
“कर्म माझं व.कसली दुबई. या मेल्याने सगळे पैसे खाल्ले.”
मी बघितले, शेजारीच,शकुचा नवरा मान खाली घालून बसला होता. सगळी गुर्मी उतरलेली दिसत होती. गप गरिबा सारखा बसला होता.
शकू म्हणाली, ” तुम्ही सांगत होतात, तेच खरे होतं हो बाई. कोणी पासपोर्ट नाही केला,न काय न्हाय. पण मग एका बाईबरोबर मला मुंबईचे काम आले.–घरकाम–ती बाई10 हजार पगार देणार होती राहून. तिची जुळी मुले सांभाळायची. सगळे सगळे काम,करायचे. माझा पिट्ट्या पडायचा हो कामाने. पण बाई चांगल्या होत्या. माझे सगळे पैसे त्या बँकेत टाकायच्या.
मी महिन्यातून एकदा पुण्याला येऊन भेटून जायची. सासूने बघितले हो लेकरांकडे. या मेल्याला दिले होते घरातून हाकलून तीन वेळा, मग सुतासारखा सरळ आला बघा. दारू सोडवली मी केंद्रात नेऊन. बाई,चार वर्षे लै राबले बघा. मग इकडे परत आले. त्या
माऊलीने माझे ४ लाख साठवून दिले बघा. इथे आले,तर शेजारीण घर विकतेय समजले.
मी तिला रोख पैसे देऊन घर घेतले. या बाबाला गाळा घेऊन दिला बघा. आता मस्त जातोय पहाटे ४ ला उठून.”
शकुचा नवरा म्हणाला, ” बाईंना घरी नेशील,का न्ह्याय–का नुसतीच माजी गाऱ्हाणी गाशील.
चा पाज त्यांना.”
माझ्या हाताला धरून शकू म्हणाली, ” चला चला,गरीबाच घर बघा चला.”
जवळच होते शकुचे घर. मला इतके आश्चर्य वाटले, चांगला 3 खोल्यांचा फ्लॅटच होता की तो.
शकूने घर सुंदरच ठेवले होते. म्हणाली आधी 2 खोल्या घेतल्या, मग या दोन पण घेतल्या.”
शकुचा मुलगा अभ्यास करत होता. म्हणाला,” बाई,पोलीसात जाणार मी.” दुसरा मुलगा कॉलेज करत होता. शकू म्हणाली,” लै मस्त चाललंय आमचं. आता बघितला ना,मालक कसा नीट वागतोय ते. आणला वठणीवर बघा.”
–आम्ही दोघीही हसायला लागलो. तिच्या गाळ्याजवळच माझी गाडी मी लावली होती.
शकूने, मी नकोनको म्हणत असताना,पिशवी भरून कैऱ्या गाडीत ठेवल्या–
” बाई,येत जा. गरीबांनी, स्वप्ने बघूच नयेत का हो? काय चुकले,मी दुबईची स्वप्ने बघितली त्यात– मला हे दरिद्री जिणे नको होते हो. आणि दुबई नाही, पण मुंबई तर भेटली.
मिळाले भरपूर पैसे. राबलेही खूप हो बाई चोवीस तास.” शकूच्या डोळ्यात पाणी आले.
मी म्हटले,” शकू,आहेस खरी ग बाई जिद्दीची.किती सुंदर मांडला आहेस संसार.”
मी purse मध्ये होत्या , त्या सगळ्या नोटा तिच्या हाती ठेवल्या.तिचा नवरा ही गाडी जवळ आला—-
” बाई,मी खूप चुकलो,पण शकूने मला साथ दिली. आज हे दिवस तिच्या मुळे दिसत आहेत. ” .
दोघांनी मला हसून निरोप दिला.
—–समाजात अशा अनेक शकू आहेत, की त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करायला हवा
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ४
भूतानच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे भूतानमध्ये अनोखे जैववैविध्य आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, बेंगाल टायगर, रेड पांडा, सुसरी- मगरी, रानटी म्हशी, अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी इथे आढळतात. रक्तवर्णी पिजंट, हिमालयीन कावळा म्हणजे रॅवन अशा अनेकांचे दर्शन आम्हाला म्युझियममधील शोकेसमध्ये झाले. या छोट्याशा देशाचा ६० टक्के भाग संरक्षित जंगलांनी व्यापलेला आहे. इथल्या निसर्ग आणि प्राणी संपदेचा अभ्यास करण्यासाठी जगभरचे पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ भूतानला आवर्जून भेट देतात.
बौद्ध हा प्रमुख धर्म असलेल्या भूतानमध्ये लोकशाही पद्धतीचे राज्य असले तरी अजूनही लोकांच्या मनात राजा व राजघराणे यांच्याविषयी कमालीचा आदर व श्रद्धा आहे. मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे सर्वत्र स्त्री राज्य आहे. प्रत्येक दुकानाच्या काउंटरवर, रेस्टॉरन्टच्या काउंटरवर स्त्रिया असतात. विणकाम, रंगकाम, साफ-सफाई सारी कामे स्त्रिया करतात. पारंपारिक पद्धतीनुसार जमिनीची मालकी कुटुंबातल्या स्त्रीकडे असते. लग्नानंतर पती, पत्नीच्या घरी राहायला येतो व तिला घरकामात मदत करतो. लग्नानंतर पटले नाही तर स्त्री सहजतेने नवऱ्याला घटस्फोट देऊ शकते. त्यामुळे अनेक लग्न, अनेक मुले अशी परिस्थिती असते. पण कुटुंब ,समाज म्हणून त्यांचे जीवन सुखी समाधानी असते. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींपासून ऑफिसला जाणाऱ्या स्त्री पुरुषांपर्यंत सर्वजण पारंपरिक पेहराव करतात. कमरेपासून पायापर्यंत येणारे, सुंदर उठावदार डिझाइन्स व उजळ रंग असणारे लुंगी सारखे वस्त्र व त्यावर लांब हाताचे जाकीट अशा स्त्रियांच्या पोशाखाला किरा असे म्हणतात. पुरुषांचा ‘घो’ हा पोशाख गुडघ्यापर्यंत असतो .ते कातडी तळव्यांचे गुडघ्याइतके उंच बूट वापरतात.
भूतानी लोक बिनदुधाचा, मीठ घातलेला चहा पितात. त्याला सुजा म्हणतात. एकूणच भूतानी लोकांचे सपक जेवण आपल्या पसंतीस उतरत नाही. लाल, जाडसर तांदुळाचा भात आणि याकचे चीज गुंडाळून तळलेल्या मिरच्या आमच्या फारशा पचनी पडल्या नाहीत. डेझर्ट या जेवणानंतरच्या प्रकाराला भूतानमध्ये स्थान नाही. इथे सर्वत्र धूम्रपान बंदी आहे. सार्वजनिक स्वच्छता काटेकोरपणे जपली जाते. सगळे रस्ते चकाचक असतात. परंपरा, कला आणि धर्म यांची जोपासना कटाक्षाने केली जाते. भारतीय प्रवाशांना वेगळा व्हिसा घ्यावा लागत नाही. आपले निवडणूक ओळखपत्र पुरेसे होते. नूलटूम हे त्यांचे चलन भारतीय रुपयाशी जोडलेले आहे. त्यामुळे आपले रुपये सहज स्वीकारले जातात. धनुर्विद्या इथला राष्ट्रीय खेळ आहे. फुटबाल लोकप्रिय आहे आणि आता हळूहळू क्रिकेटचे वेडही आले आहे. हिमालयीन नद्यांच्या सुपीक खोऱ्यात भात, सफरचंद, अननस, संत्री यांचे उत्पादन होते. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जिप्सम, वीज यांची निर्यात होते. पर्यटन व्यवसाय वाढत आहे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य आहे.
भूतान हा आनंदी, समाधानी लोकांचा देश समजला जातो. देशाची प्रगती ग्रास डोमेस्टिक प्रॉडक्टवर न मोजता ती ग्रास नॅशनल हॅपिनेसवर मोजायची असा निर्णय भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी घेतला. भौतिक सुविधा व आत्मिक समाधान यांची योग्य सांगड घातली तर लोक सुखी होतील, आधुनिक सुधारणा अमलात आणायच्या पण देशाचे पाश्र्चात्यीकरण करायचे नाही असे हे धोरण आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेले तरुण मातृभूमीच्या ओढीने परत येतात. पण आता भूतान संथगतीने बदलत आहे. बाहेरच्या जगाची चव चाखलेली तरुणाई अनेक प्रश्न आणि मागण्या घेऊन उभी आहे. रात्री इथल्या डिस्कोथेकमध्ये, पबमध्ये तरुणाईचा आवाज घुमतो.कानठळ्या बसविणारे संगीत व पाश्चात्य वेशात नाचणारी तरुणाई असते. सिगारेटच्या धुराने ,मदिरेने डिस्कोथेक भरून जातात. ज्याप्रमाणे आपल्या तरुणाईला आता जुन्या काळात जगायला आवडणार नाही तसंच भुतानच्या तरुणाईला आचार, विचार, पोशाख यांचे आधुनिकीकरण हवे आहे. विकासाची गती अधिक हवी आहे. सर्वांचे ड्रेस सारखे असले तरी गरीब-श्रीमंत ही दरी तिथे आहेच! सारे जग प्रचंड गतीने बदलत असताना, फार काळ भूतान सुधारणांचे वारे पर्वतरांगाआड थोपवून धरू शकेल असं वाटत नाही.
☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 4 ☆ श्री आनंदहरि ☆
मी :- चांगल्या साहित्याचा मानदंड काय आहे किंवा असावा असे तुम्हांला वाटते ?
आनंदहरी :- मला वाटते चांगल्या वगैरे न म्हणता साहित्याचा मानदंड असे म्हणावे. साहित्यिक हा स्वांतसुखाय लिहितो असे म्हणतात आणि ते खरेही आहे. पण एकदा स्वांतसुखाय लिहून झाले की ते वाचकांचे होते. साहित्य हे वाचकाला वाचावेसे वाटणे, त्याने साहित्याशी एकरूप होणे, तद्रूप होणे हा म्हणजे वाचनियता हा साहित्याचा एकमेव मानदंड आहे असे मला वाटतं.. साहित्य आणि मानवी जीवनाचा विचार मनात येतो तेंव्हा मला चक्रधर स्वामींच्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ठ आठवते.. साहित्य, मानवी जीवन हे हत्तीसारखे असते आणि आपण असतो पाहणारे, त्याचा अनव्यार्थ लावू पाहणारे, शोधू पाहणारे, त्या गोष्टीतील अंधांसारखे; कारण आपण जे जीवन पाहतो, साहित्य वाचतो, लिहितो ते हिमनगाचे केवळ टोक असते. आणि शाश्वत निसर्ग आणि अशाश्वत माणूस याचा विचार करता ते तसे असणारही आहे.
मी:- तुमची साहित्य लेखनामागची भूमिका काय आहे ?
आनंदहरी :- फक्त साहित्यिक, विचारवंतांचीच नव्हे तर बहुतांशु व्यक्तींची विचार-आचाराची व्यक्तीगत अशी भूमिका असते, जी त्या व्यक्तीच्या संस्कारातून, वाचन, चिंतन, मननातून आणि भवतालीच्या स्थिती-परिस्थितीमुळे, सभोवती घडणाऱ्या घटना-प्रसंगामुळे निर्माण झालेली असते. प्रत्येक साहित्यिकाने स्वतःची अशी स्पष्ट भूमिका घेतलीच पाहिजे असे म्हणले आणि मानले जाते. आणि ते खरेही आहे. पण मला वाटते आपली जी भूमिका असेल तिच्या केंद्रस्थानी माणूस असायला हवा.. आणि ती भूमिका काळाच्या कसोटीवर प्रत्येकवेळी घासून पाहिली पाहिजे. काल घेतलेली भूमिका आज जर निरर्थक ठरत असेल तर आपल्या भूमिकेवर आपल्या मनात विचारमंथन होऊन ती जर त्याज्य ठरत असेल तर हटवादीपणाने किंवा स्वयंअहंकाराने त्या भूमिकेला चिकटून न राहता ती भूमिका बदलणे उचित व न्याय्य असते.
मी :- साहित्य आणि जात, धर्म, पंथ याबद्दल तुमचे विचार काय आहेत ? साहित्यिक म्हणून तुमची जबाबदारी काय आहे असे तुम्हाला वाटते.
आनंदहरी :- जात, धर्म, पंथ हे सारे मानवनिर्मित आहेत. समाजव्यवस्थेचा एक भाग म्हणून या साऱ्याची निर्मिती झालेली असते. जी व्यवस्था समाज एकसंघ ठेवण्यासाठी निर्माण झालेली असेल, समाजजीवन व्यवस्थित राहावे म्हणून निर्माण झालेली असेल ती परिवर्तनीय आणि लवचिक हवी, असायलाच हवी. त्यामुळे समाज विघटित होत असेल, विभागला जात असेल, समाजात प्रेमाऐवजी द्वेष निर्माण होत असेल तर ती व्यवस्था निश्चितच बदलायला हवी किंवा त्यागायला हवी. असे मला वाटते त्यामुळे मी ते सारे मानत नाही आणि त्यामुळेच माझ्या साहित्यात त्यांचे अस्तित्व नसते..
या साऱ्याचा माणसाच्या आस्तिकतेशी, नास्तिकतेशी संबंध नाही. मला तर वाटते प्रत्येकजण हा आस्तिकच असतो कारण त्याची कशा ना कशावर, कुणा ना कुणावर भक्ती ही असतेच. श्रद्धा असतेच. देवत्व हे काही मूर्तीतच शोधायला हवे, मानायला हवे किंवा प्रार्थनगृहातच जाणायला हवे असे नाही. लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झाले त्यामुळे आणि नंतरच्या आयुष्यातील चिंतन, मनन या साऱ्यांमुळे मी आस्तिक आहे पण ही आस्तिकता अंध नाही. माझी श्रद्धा ही डोळस श्रद्धा आहे. माझी माणसांवर भक्ती आहे, माणुसपणावर श्रद्धा आहे. माझा पांडुरंग हा मंदिरात,किंवा मूर्तीत नाही. तर तो,
कर कटावरी नाही
त्याच्या हाती असे जोत
असा दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करत राहणारा आहे.
मला तर वाटते कोणताही विचार किंवा विचारधारा ही काळ आणि परिस्थितीसापेक्ष असते. ती जर कालानुरूप बदलत असेल तरच मानवाला उपयुक्त ठरते. अन्यथा ती त्याज्य ठरते याची जाणीव आपल्या मनात असायलाच हवी.
चिरकाल, कालातीत असे काहीच नसते.निश्चित असेही काही नसते.. ही अनिश्चितता तर आपण गेल्या वर्षा-दीड वर्षात अनुभवत आहोत.. तरीही आपल्याला सारे काही कळूनही वळत मात्र काहीच नाही.. ही खरोखरच गांभीर्याने विचार करण्याची गोष्ठ आहे. आपल्याला निसर्ग खूप काही शिकवत असतो. फक्त आपण आपला अहंकार, आपल्यातील ‘मी’ पण सोडून देऊन ते समजून घ्यायला हवे.. मी’ पणा सोडल्याशिवाय आपण माणूस होऊ शकत नाही असे मला वाटते आणि हे सारे आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याची, समाजाच्या ध्यानात आणून देण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिकाची आहे असे मला वाटते.
आत्मसाक्षात्कारच्या निमित्ताने मला माझ्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची, स्वतःला जाणून घेण्याची संधी मिळवून दिली त्याबद्दल मी ई-अभिव्यक्तीच्या संपादकांचा आभारी आहे.धन्यवाद!
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है सजल “प्रश्न कर रहा फिर बेताल…”। अब आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(डॉ प्रतिभा मुदलियार जी का अध्यापन के क्षेत्र में 25 वर्षों का अनुभव है । वर्तमान में प्रो एवं अध्यक्ष, हिंदी विभाग, मैसूर विश्वविद्यालय। पूर्व में हांकुक युनिर्वसिटी ऑफ फोरन स्टडिज, साउथ कोरिया में वर्ष 2005 से 2008 तक अतिथि हिंदी प्रोफेसर के रूप में कार्यरत। कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत। इसके पूर्व कि मुझसे कुछ छूट जाए आपसे विनम्र अनुरोध है कि कृपया डॉ प्रतिभा मुदलियार जी की साहित्यिक यात्रा की जानकारी के लिए निम्न लिंक पर क्लिक करें –
( यह रचना कोरोना की दूसरी लहर के दौरान उस समय प्राप्त हुई थी जब मैं स्वयं भी कोरोना से जूझ रहा था। आज मैं उस दौर को याद करता हूँ तो सिहर जाता हूँ। हम समय के साथ कितनी जल्दी अवसाद भरे दौर को पिछली ब्रेकिंग न्यूज़ की तरह भूल जाते हैं। डॉ प्रतिभा मुदलियार जी की उसी रचना को प्रस्तुत कर रहा हूँ, जिसे पढ़कर संभवतः आप भी अतीत में झाँक सकें। यह दस्तावेज लिख दिया गया है ताकि सनद रहे और वक्त जरुरत काम आवे ….. – हेमन्त बावनकर)
प्रिय,
आज एक लंबे अंतराल के बाद तुमसे मुखातिब हुई हूँ। तुम तो जानते ही हो मैं तुमसे तभी बात करती हूँ, जब मैं भीतर से डिप्रेस हो जाती हूँ या फिर बहुत खुश हो जाती हूँ। वैसे भी नॉर्मल समय में हम बात करें भी तो क्या करें। तुम वहाँ उतने दूर अपनी सारी जिम्मेदारियों को संभालते अकेले… पता नहीं कितनों की गुहार सुनते हो… और अतंतः तटस्थ रहकर अपनी अहम भूमिका निभाने में तप्तर..।
कोविड-19 की दूसरी लहर ने समस्त संसार का हाल बेहाल कर रखा है। पहली लहर के डर से अभी बाहर निकल ही रहे थे कि दूसरी लहर अपनी चपेट में सबको लीलती जा रही है। ऑक्सीजन और वेंटीलेटर, बेड जैसे शब्द जो कभी हमारी जिंदगी में झांकते ही नहीं थे अब वे हमारे रोज़ की बोलचाल की भाषा में आ गए हैं। हर घर करोना के डर से सहमा सहमा सा है।
आज सुबह से परेशान हूँ। उठते ही सिर भारी भारी सा लग गया। आँख भी सही समय पर खुली नहीं.. थोडी देर से ही जग गयी थी.. उठी और तुरंत लेट भी गयी.. पर मन नहीं माना और उठ ही गयी और सुबह के कामों में लग गयी। रेडिओ पर सुबह की न्यूज सनकर मन अधिक घायल हो गया। सुप्रीम कोर्ट ने चिंता व्यक्त की कि कोविड की तीसरी लहर छोटे बच्चों पर वार कर सकती है…। पहली लहर में वृद्ध, दूसरी में युवा और तीसरी में बच्चे!! और तिस पर शाम के पेपर में बीस नवजात बच्चों को कोविड- पॉजिटीव होने की खबर ने मुझे अंतर्मुखी कर दिया है। क्या बात करूँ मैं और क्या कहूँ..। आजकल अपनी हो या किसी की भी तबियत थोडी सी भी नासाज़ हो जाती है तो चिंता सी हो जाती है। पिछले पंद्रह दिनों से जो खबरें आ रही थीं उससे तो मेरी सोच समझ पर जैसे पाला ही पड़ गया था।
सुबह से सिर दर्द से परेशान थी। सोचा, पिछले कुछ दिनों से लैप टाप पर लगातार काम कर रही हूँ… लॉक डाउन की वजह से दोपहर के समय में कोई न कोई फिल्म देख रहे हैं.. यही कारण हो जिसका आँखों पर असर हो रहा होगा इसलिए सर दर्द अचानक बढ गया। साथ ही बाजुओं का पुराना दर्द भी उठ गया तो कुछ परेशान सी हो गयी। हालाँकि पेन किलर ले ली और फिर ऑन लाईन क्लास में जुट गयी। लेक्चर देते समय सारी परेशानियाँ रफुचक्कर हो जाती है मेरी। मुझे भीतर से एक अनजान सी खुशी मिलती है और स्ट्रैस भी कम हो जाता है। ऑन लाइन क्लासेस में फिजिकल क्लासेस सा मजा नहीं आता पर अब इसकी आदत सी हो गयी है। अपने कमरे में बंद होकर लैप-टॉप की विंडों पर छोटे छोटे वृत्तों में पार्टिसिपेंटस से सेल्फी के फोटों अजीबोगरीब नामों से मुखातीब होना अजीब लगता है। ये बच्चे भी कितने क्रिएटीव हैं खुद को एक शानदार नाम देने में..एक छात्र है जिसका नाम शानूर है और उसने अपना नाम रखा है किंग ऑफ नूर… आहा…..। खैर अब तो इस तालाबंदी में ऑनलाइन क्लास मेरी लाइफ लाइन सी हो गयी है। अब तो मैं पुस्तकें भी ऑनलाइन पढ़ रही हूँ। मोबाइल पर फॉंट को इनलार्ज कर पढना सुविधाजनक होता है… हाँ कुछ नुकसानदेह भी हैं…फिर भी समय की धारा के साथ चलना तो है ही न।
कल से अच्छी खबरे नहीं आ रही हैं। मेरे दो छात्रों की पॉजीटीव हो जाने की खबर से अंदर से हिल गयी… उनसे बात करूँ भी तो कैसे सोच ही रही थी कि खबर आयी मेरी कजिन को अस्पताल में बेड ही नहीं मिल रहा है…. जबकि भाई स्वयं डॉक्टर है…. पैसा, सिफारिश या प्रतिष्ठा कुछ भी काम नहीं आ रहा था… काफी सारी जद्दोजहद के बाद किसी नीजि अस्पताल में उसे बेड मिला….थोडी राहत मिली… सोचने लगी जिनके पास पैसा है उनकी हालत ये है तो उनका क्या जिनके पास पैसा भी नहीं है और ना ही सिफारिश… वे क्या करेंगे… क्या इस महामारी से मुक्त होने के लिए मात्र मौत ही एकमात्र अंतिम रास्ता है? … कभी पापा ने कहा था.. गरिबों के लिए मौत ही एक मात्र दवा है…उस दिन मुझे पापा की बात पर बहुत गुस्सा आया था.. लेकिन आज जिन स्थितियों को सुन रहे हैं, देख रहे.. लोगों को ऑक्सीजन के लिए रोते देखते हैं तो लगता है कि बात में सच का कुछ अंश नजर आता है….हे भगवान…. टीवी पर खबरें देख रही थी, सुना कि किसी अस्पताल में एक दिन में 20 मरीजों की मौत हो गई थी क्योंकि अस्पताल के इमरजेंसी वार्ड में पाइप के जरिए पहुंचने वाली ऑक्सीजन खत्म हो गई थी… मरीज धीरे-धीरे बेहोशी की हालत में पहुंच गए…. आज की तारिख में लोग अक्षरश: सांस लेने के लिए झटपटा रहे हैं… सुन सुन कर डिप्रेशन आ रहा है। सिर दर्द की गोली लेने पर भी सर दर्द खतम नहीं हो रहा था.. आँखें बंद कर लेटने पर भी नींद नहीं आ रही थी आखिर सिर पर तेल डाला और काफी समय बाद थोडी राहत सी मिली। पर मन पता नहीं क्या क्या सोच कर परेशान हो रहा था। सोशल मीडिया पर भी वही सारी बातें होती हैं.. इस सदी के इस दशक ने पता नहीं कौनसा पाप किया होगा जो अपने माथे पर करोना लिख लाया हैं….।
लग रहा था कि करोना हमारी आँखें खोल रहा है। हमने पर्यावरण के साथ जो खिलवाड़ किया है उसकी सज़ा हमें मिल रही है और प्रकृति अपना प्रतिशोध इस तरह ले रही है। पर क्या सचमुच हम संज्ञानी हो रहै हैं…. ऑक्सीजन की किल्लत और अस्पतालों में होनेवाली मौतों की खबरें दिल दहला देनेवाली है… पता चला है कि इसमें भी भ्रष्ट्राचार है, कालाबाज़ारी है, डुप्लिकेट दवाई देकर लोगों को ठगा जा रहा है…बेड बुकिंग कर लोगों को ट्रीटमेंट लेने से वंचित कर रहे हैं… कितने जलील हैं ये लोग… इन्सान कहें इन्हें? डॉक्टरों को हम भगवान का रूप समझते हैं…और वो भी…. इन सबका अंत अब कहाँ जाकर होगा… लेकिन कुछ ऐसे लोग भी हैं जिनमें अभी इमानदारी, इन्सानियत बाकी है… जो प्लाज्मा दे रहे हैं, बेड दिलाने, ऑक्सीजन मुहैय्या करने में जरुरतमंदों की मदद कर रहे हैं… मानवता के प्रति समर्पित इन लोगों को देखने के बाद इस 21 वीं सदी के इन्सान की इन्सानियत पर दोबार विश्वास होता है… और लगता है… अच्छाई मरी नहीं है वह अभी भी कायम है।
मौजूदा स्थितियों में तुम्हें नहीं लगता की हम स्वार्थी हो गए हैं.. सेल्फ सेंटर्ड… हमारे भीतर का प्रेम का स्त्रोत सूखता जा रहा है…। दूसरी ओर स्थितियाँ ऐसी भी हो गयी हैं कि हम कुछ भी न करने की स्थिति में पहूँच गए हैं… बुत बन गए हैं..लोग प्राणवायू के लिए तडप रहे हैं और हम प्राणहीन…ऐसे में लगता है कोई झकझोरे में हमें… हमारी नसे काटकर देखें कि हमारी धमनियों में बहनेवाला खून कहीं जम तो नहीं गया…वर्तमान स्थितियों में हमारी सांसे तो चल रही हैं पर उनका संगीत नदारद हो गया है। न हम प्रेम करने की स्थिति में है न हीं लडने की….दूरियां बनाकर मास्क चढाएं सहमें सहमें डर के सायें में जिए जा रहे हैं… एक दूसरे की चिंता में घुले जा रहे हैं… जीवन का कोलाहल थम सा गया है… सन्नाटा छाया है सडकों पर ….खौफ का मंजर है… इस महामारी में इन्सान या तो खबर बन रहा है या फिर एक संख्या मात्र। शोहरत बुखारी ने का एक शेर याद आया है, वे कहते हैं,
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(हम स्वयं से संवाद अथवा आत्मसंवाद अक्सर करते हैं किन्तु, ईमानदारी से आत्मसाक्षात्कार अत्यंत कठिन है। प्रस्तुत है सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री भगवान् वैद्य “प्रखर” जी का आत्मसाक्षात्कार दो भागों में।)
☆ जीवनयात्रा ☆ मेरी सृजन-यात्रा – भाग – 1 ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
मैं कई बार, कई विषयों पर अपने-आप से अकेले में वार्त्तालाप करता रहता हूँ। सलाह-मशविरा, जिरह करता हूँ, प्रश्न पूछता हूँ, खुद ही उत्तर देता हूँ। पर यह कभी सोचा न था कि इस प्रकार की बातचीत में जो संवाद होता है, उसे कभी कागज पर उतारना पड़ेगा। सांगली की हमारी आत्मीय बहना, सुप्रसिद्ध मराठी लेखिका, यशस्वी अनुवादक सुश्री उज्ज्वला केळकर जी ने एक दिन दिलचस्पी दिखायी इस प्रकार की ‘अपने-आप से बातचीत’ में और उसी का नतीजा है यह आत्म-साक्षात्कार:
प्रश्न: ‘प्रखर’ जी, हाल ही में आपको हैदराबाद का ‘आनंदऋषि साहित्य निधि पुरस्कार’ घोषित हुआ है। सबसे पहले तो उसके लिए आप हार्दिक बधाई स्वीकार करें । साथही, जरा यह भी बतलाइए कि यह किस प्रकार का पुरस्कार है और उसका क्या स्वरूप है?
उत्तर: जी, धन्यवाद। हैदराबाद स्थित एक संस्था है, आचार्य आनंदऋषि साहित्य निधि संथा। यह संस्था प्रतिवर्ष दक्षिण भारत के छह राज्य अर्थात महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरल, कर्नाटक, तमिलनाडु, और गोवा तथा पुडुचेरी के हिंदीतर भाषी -हिंदी लेखकों में से किसी एक का चयन करके उन्हें उनके हिंदी साहिय-सृजन के लिए पुरस्कार देकर सम्मानित करती है। आचार्य आनंदऋषि जी म.सा. की जयंती पर हैदराबाद में आयोजित समारोह में, इकतीस हजार की सम्मान राशि, दुशाला, मुक्ता-लड़ी, प्रशस्ति-पत्र प्रदान करके लेखक को समारोहपूर्वक गौरवान्वित किया जाता है। पुरस्कार के लिए संस्था द्वारा चुने गये विद्वानों से प्रस्ताव आमंत्रित किये जाते हैं जिनपर निर्णायकों की समिति द्वारा विचार-विमर्श करके निर्णय लिया जाता है। इसके पहले यह पुरस्कार 29 लेखकों को मिल चुका है जिनमें डॉ. बालशौरि रेड्डी, वसन्त देव, डॉ. शंकर पुणताम्बेकर, श्रीपाद जोशी, डॉ.सूर्यनारायण रणसुंभे, डॉ.दामोदर खड़से आदि शामिल हैं।
प्रश्न: आपको पुनश्च बधाई। प्रखर जी, आपको इससे पूर्व भी अनेक पुरस्कार मिले हैं जिनपर आगे बातचीत में चर्चा करेंगे ही पर पहले कुछ और विषयों पर चर्चा करते हैं।
उत्तर: जी, अवश्य।
प्रश्न: इधर कुछ दिनों से पत्र-पत्रिकाओं में आपकी लघुकथाएं लगातार छप रही हैं। दृष्टि, अविराम साहित्यिकी, कथादेश, हंस,लघुकथा डॉट कॉम, हिन्दी चेतना आदि में प्रकाशित आपकी लघुकथाएं खूब सराही गयी हैं। कुछ लघुकथाओं का मराठी में अनुवाद भी प्रकाशित हो चुका है। -तो सीधा प्रश्न यह है कि व्यंग्य, कहानी, कविता लिखते -लिखते आप अचानक लघुकथा में कैसे आ गये?
उत्तर: ‘लघुकथा’ में मैं अचानक नहीं आया। आपको जानकर शायद आश्चर्य हो कि मेरी पहली लघुकथा ‘कवि(ता) और भविष्य’ दैनिक नवभारत, रायपुर के 20 दिसंबर 1973 के अंक में प्रकाशित हुई थी। मैं तबसे लघुकथाएं लिख रहा हूँ। सारिका(मार्च’1986), कादम्बिनी (अप्रैल’1986) में मेरी लघुकथाएं प्रकाशित हो चुकी थीं। -यही है कि लघुकथा मेरे लेखन की प्रमुख विधा न थी। इसी कारण 100 लघुकथाओं का पहला संग्रह ‘हजारों-हजार बीज’ दिशा प्रकाशन, दिल्ली से वर्ष 2002 में प्रकाशित हुआ। यानी उन्नीस वर्ष लग गये। उसके बाद दूसरा लघुकथा-संग्रह ‘बोनसाई’ वर्ष 2018 में किताब घर, दिल्ली से ‘आर्य-स्मृति साहित्य सम्मान’ का तमगा लेकर प्रकाशित हुआ। अर्थात अन्य विधाओं के साथ-साथ लघुकथा-लेखन जारी रहा। फर्क यही हुआ कि इन दिनों पूरा ध्यान लघुकथा-लेखन पर है।
प्रश्न: इसका आप क्या कारण मानते हैं?
उत्तर: कारण यह है कि ‘आर्य-स्मृति साहित्य सम्मान’ प्रत्येक वर्ष किसी एक विधा की अखिल भारतीय -स्तर पर प्रविष्ठियां आमंत्रित करके चुनी गयी पुस्तक को दिया जानेवाला राष्ट्रीय सम्मान है। उसके लिए ‘बोनसाई’ के चुने जाने पर लघुकथा-जगत का ध्यान मेरी ओर आकर्षित हुआ।दिग्गज लघुकथा-लेखक, समीक्षक सम्पर्क में आएं। अनेक लघुकथा-संग्रह प्राप्त होने लगे। पूरी तरह लघुकथा के लिए समर्पित पत्रिकाएं डाक से घर आने लगीं। मेरी रचनाएं आमंत्रित की जाने लगीं। इस प्रकार अनायास मेरी पहचान लघुकथा -जगत से हो गयी।
प्रश्न: तो क्या अब आप अन्य विधाओं से विरत हो चुके हैं?
उत्तर: जी, ऐसा कहना उपयुक्त नहीं होगा। लेकिन यह मेरा स्वभाव रहा है कि किसी विधा में पूरे मन से जुड़ने के बाद मैं उसमें अपनी एक पहचान कायम करना चाहता हूँ। व्यंग्य लिखने लगा तो लगभग 300 रचनाएं लिखीं। धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्तान, रविवार, नवभारत टाइम्स, दैनिक हिन्दुस्तान समान राष्ट्रीय-स्तर की पत्र-पत्रिकाओं में रचनाएं प्रकाशित हुईं। चार व्यंग्य-संग्रह प्रकाशित हुए। नागपुर से प्रकाशित दैनिक ‘लोकमत समाचार’ में दो-वर्ष साप्ताहिक ‘व्यंग्य-कॉलम’ में योगदान दिया। व्यंग्य-संग्रह ‘बिना रीढ़ के लोग’ को भारत सरकार द्वारा राष्ट्रीय पुरस्कार देकर सम्मानित किया गया।- तीन कहानी-संग्रह प्रकाशित हुए हैं। हंस, कथादेश, शुक्रवार, जागरण सखि,भाषा, वर्तमान साहित्य ,साहित्य भारती, नवभारत टाइम्स, दै. हिन्दुस्तान आदि पत्र-पत्रिकाओं में कहानियां प्रकाशित हुईं। कहानी ‘ढोल बजाती शहनाइयां’ को युद्धवीर फाउण्डेशन के तत्वावधान में, दैनिकमिलाप, हैदराबाद द्वारा आयोजित ‘अखिल भारतीय कहानी प्रतियोगिता’ में आंध्र-प्रदेश के तत्कालीन राज्यपाल, महामहिम डॉ. रंगनाथन जी के हस्ते प्रथम पुरस्कार (दि. 30.4.2002) प्राप्त हुआ। दो कहानी-संग्रह (1.सीढ़ियों के आसपास 2. चकरघिन्नी)को महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा ‘मुंशी प्रेमचंद पुरस्कार’ प्रदान किया गया। – दो कविता-संग्रह हैं। उसमें से एक ‘अंतस का आदमी’ को म. रा. हिंदी साहित्य अकादमी द्वारा ‘संत नामदेव पुरस्कार’ से नवाजा गया।- मराठी की 6 (छह) पुस्तकों सहित 35 कहानियों का हिंदी में अनुवाद किया जो भारतीय ज्ञानपीठ, साहित्य अकादेमी, भारतीय भाषा परिषद, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, मध्य प्रदेश संस्कृति परिषद आदि प्रतिष्ठित संस्थाओं की पत्रिकाओं में प्रकाशित हुआ। अनूदित पुस्तक ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (प्रभात प्रकाशन से प्रकाशित)’ को म. रा. हिंदी साहित्य अकादमी द्वारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’ प्रदान किया गया। – कहने का मतलब इन विधाओं में मैंने अपना एक मक़ाम हासिल किया है।
प्रश्न : तो अब लघुकथा में आप क्या करना चाहते हैं?
उत्तर: संक्षेप में कहूं तो कुछ लघुकथाएं ऐसी लिखना चाहताहूँ जिनसे इस विधा में मेरी अपनी अलग पहचान बनें।। ‘बोनसाई’ एक ‘मक़ाम’ जरूर है पर लगता है, अभी मेरी साधना अधूरी है। कुछ रचनाएं बनी हैं, बन रही हैं, प्रकाशित हो रही हैं, प्रशंसा भी पा रही हैं। लेकिन लगता है, अभी बहुत कुछ तराशना बाकी है।
प्रश्न: इसके लिए आप क्या कर रहे हैं?’
उत्तर: इस विधा को समझने की कोशिश कर रहा हूँ। नयी-पुरानी अधिक से अधिक लघुकथाएं, समीक्षाएं पढ़ रहा हूँ। ‘दिशा प्रकाशन, दिल्ली’ द्वारा प्रकाशित लघुकथा के 25 खण्ड,डॉ. राम कुमार घोटड़ के विभिन्न संग्रह पढ़े। ख़लील जिब्रान, सआदत हसन मंटो, मुंशी प्रेमचंद, हरिशंकर परसाई, विष्णु प्रभाकर से लेकर वर्तमान स्थापित तथा नवोदित लघुकथाकारों की हजारों लघुकथाएं पढ़ीं और पढ़ रहा हूँ। सर्वश्री कमल किशोर गोयनका, शंकर पुणताम्बेकर, बलराम, बलराम अग्रवाल, अशोक भाटिया, सुकेश साहनी, सतीशराज पुष्करणा आदि के आलेख और समीक्षाएं पढ़ीं। एक और बात यहाँ बता दूं। मेरी साहित्य-यात्रा व्यंग्यकार के रूप में आरंभ हुई। चलते-चलते कहानी साथ हो ली। यदा-कदा कविता ने उंगली थामी। इन सबका साथ लेकर अब मैं लघुकथा को साधना चाहता हूँ और मुझे इसमें आशातीत सफलता मिल रही है।
प्रश्न: रचना के लिए विधा का चुनाव कैसे करते हैं?
उत्तर: रचना पहले एक बिम्ब के रूप में जेहन में उभरती है। उस पर अंतर्मन में चिंतन-मनन आरंभ होता है। आकार मिलने लगता है। इस बीच, उसके लिए कौन-सी विधा उपयुक्त होगी यह रचना खुद तय कर लेती है।
प्रश्न : लेकिन कविता बनेगी, लघुकथा लिखी जायेगी, कहानी लिखना चाहिये या व्यंग्य यह किस प्रकार तय होता है?
उत्तर: आपके पास कितनी जमीन है और उसकी कितनी उर्वरा-शक्ति है, इस पर यह निर्भर करता है कि आप कौन-सी फसल लेंगे। इसमें आपकी सृजन-क्षमता का महत्वपूर्ण ‘रोल’ होता है। किसी के हाथ काष्ठ का एक टुकड़ा पड़ जाए तो बैठे-बैठे उस पर किसी कील से लकीरें खींचकर स्वस्तिक बना देगा। वहीं कोई चित्रकार उस पर ‘युगल’ उकेर लेगा तो कोई ऐसा भी होगा जो उस पर पूरी वाटिका का चित्र बनाकर उसमें राम ,सीता का मिलन दर्शाएगा। इसी प्रकार किसी एक घटना पर कोई लेखक कविता या प्रभावशाली लघुकथा, दूसरा लेखक बढ़िया कहानी तो कोई और बृहद उपन्यास भी लिख सकता है।
प्रश्न: आपके मन में लेखन के लिए ये बिम्ब कैसे उभरते हैं?
उत्तर: आपने अच्छा प्रश्न किया है। बिम्ब हर चिंतनशील व्यक्ति के मन में उभरते हैं। लहरों की भांति। यही है कि जैसे हर लहर को किनारा नसीब नहीं होता उसी प्रकार प्रत्येक बिम्ब को आकार नहीं मिल पाता। अपनी बात कहूं तो, मेरा नाम है, भगवान वैद्य। मैं सांसारिक गतिविधियों में मगन एक सामान्य गृहस्थ हूँ। लेकिन मेरे भीतर एक और व्यक्ति है। उसका नाम है, भगवान वैद्य ‘प्रखर।’ यह अति संवेदनशील, चतुर्दिक आंखों वाला, औघड़ आदमी है। अपने-आप में मगन। उसे किसी से कुछ लेना-देना नहीं है। मुझसे भी नहीं। वह सोते-जागते अपना काम करता रहता है। यहां तक कि जब भगवान वैद्य ब्रश करते रहता है तब यह आदमी किसी अधूरी रचना के लिए बेहतर शीर्षक, पात्रों के बेहतर नाम या सटीक पर्यायी शब्द खोजता रहता है। मैं यानी भगवान वैद्य, जहां कहीं जाता हूँ, यह आदमी अदृष्य रूप में सदैव मेरे साथ रहता है और अपनी जमीन के लिए ‘बीज’ खोजता, बटोरता रहता है। बाद में, अकेले में मुझे सौंपता है। फिर हम दोनों एकाकार होकर अपनी चादर बुनते हैं। उसे आकार, रंग देते हैं।सजाते-संवारते हैं। एक और बात बतला देना चाहता हूँ। जब तक वह चादर पूरी नहीं होती तब तक यह आदमी ‘भगवान वैद्य’ को चैन से नहीं रहने देता, जीना हराम कर देता है।
प्रश्न: आपने ऊपर अनुवाद का जिक्र किया है। मौलिक साहित्य-सृजन करते-करते आप अनुवाद की ओर कैसे मुड़ गये?
उत्तर: यह एक रहस्य है। अंतर्मन में उपजी पीड़ा की सांत्वना का रहस्य। मैं मूलत: मराठी-भाषी हूँ। न केवल मेरी मातृभाषा मराठी है, मेरी मैट्रिक तक की शिक्षा का माध्यम भी मराठी ही रहा है। घर में मेरी भाषा मराठी (पत्नी के साथ हिंदी भी) है । नौकरी के लिए मुझे मध्य प्रदेश जाना पड़ा। वहां मराठी माध्यम में आगे पढ़ाई संभव न थी। दूसरा कारण यह था कि वहां के लोग मेरी हिंदी पर हँसते थे। इस कारण हिंदी सीखना जरूरी था। भोपाल बोर्ड से इंटरमीजिएट और जबलपुर विश्वविद्यालय से हिंदी माध्यम लेकर बी.ए. किया। आस-पड़ोस, सहकर्मी, सब हिंदी भाषी थे। जब साहित्य- सृजन आरंभ हुआ तो अहसास हुआ कि मैं अपनी भावनाओं को हिंदी में बेहतर सम्प्रेषित कर सकता हूँ। मातृभाषा में न लिख पाने का अफसोस था । कालांतर में, उसी की भरपाई करने के लिए विचार आया कि क्यों न मराठी का कुछ उत्कृष्ट साहित्य हिंदी में उपलब्ध कराया जाए!- इसी बात ने मुझे मराठी से हिंदी में अनुवाद-कार्य के लिए प्रवृत्त किया।
प्रश्न: साहित्य-सृजन के लिए कोई पारिवारिक पृष्ठभूमि न थी । भाषा अपनायी तो हिंदी अर्थात मातृभाषा से इतर। पढ़ाई मात्र स्नातक-स्तर तक। कार्य-क्षेत्र भी शिक्षा या साहित्य से जुड़ा हुआ नहीं । तब हिंदी में साहित्य -सृजन की प्रेरणा कहां से मिली?
उत्तर: मध्य प्रदेश के पी.डब्लू.डी. विभाग का सब-डिविजन ऑफिस था, सौंसर(जिला-छिंडवाड़ा) में। वहां पहली नौकरी लगी। ऑफिस में ‘घरेलू लाइब्रेरी योजना’ के अंतर्गत हर माह ‘हिंद पॉकेट बुक्स’ की दस पुस्तकें आती थीं। लाइब्रेरी मेरे जिम्मे थी। धीरे-धीरे मैं हिंदी पुस्तकें पढ़ने लगा । रवीन्द्रनाथ टैगोर, शरतचन्द्र चट्टोपाध्याय, बंकिमचंद्र, प्रेमचंद, आचार्य चतुरसेन,शिवानी आदि की पुस्तकों के पॉकेट-बुक्स संस्करण पढ़े। किताबें पढ़ने का चसका लग गया। 1965 में मैं जबलपुर चला गया, डाक-तार विभाग में। वहां पांच साल रहा। मेरे एक सहकर्मी साहित्यकार थे। उनसे मित्रता हो गयी। वे कहानियां लिखते थे। उनकी दृष्टि में, मेरे अक्षर अच्छे थे। वे मुझे अपनी कहानियां कॉपी करने के लिए दिया करते। (उन दिनों आज की तरह कम्प्यूटर आदि की सुविधा न थी और टाइप कराना महंगा पड़ता था।) कुछ समय बाद मैं उनसे उनकी कहानियों पर चर्चा करने लगा। मुझे लगने लगा कि फलां कहानी कुछ और तरीके से भी लिखी जा सकती है। इस प्रकार सृजन का बीज अंकुरित होने लगा। इस बीच मैंने सुबह के कॉलेज में दाखिला लेकर बी. ए. कर लिया। जबलपुर में उन दिनों जबर्दस्त साहित्यिक माहौल था।सेठ गोविंद दास, नर्मदाप्रसाद खरे, ज्ञानरंजन, व्यंग्य-सम्राट परसाई जी आदि दिग्गजों की तूती बोलती थी। हिंदी के श्रेष्ठतम कवि काव्य -पाठ करने जबलपुर आया करते। मुझे भी लगने लगा कि कुछ लिखूं। लेकिन समय न था। सुबह कॉलेज, दिन भर ऑफिस।उसके बाद ओवर-टाइम। आधी तनख्वाह घर भेजना अपरिहार्य था। इस कारण ओवर-टाइम करना जरूरी था। अप्रैल 1971 में डाक-तार विभाग छोड़कर भारतीय जीवन बीमा निगम ज्वाइन कर लिया। पोस्टिंग मिली, भिलाई में। वहां मुझे पढ़ने-लिखने के लिए समय मिलने लगा।
लाइब्रेरी ज्वाइन कर ली। धर्मयुग, साप्ताहिक हिन्दुस्तान, सारिका, कादम्बिनी, कहानी, कहानीकार, निहारिका, दिनमान, माधुरी जैसी पत्रिकाएं घर में बैठकर इत्मीनान से पढ़ने लगा। नवभारत, देशबन्धु, नवभारत टाइम्स, युगधर्म आदि अखबारों के साहित्य-परिशिष्ट देखने लगा।। कुछ ही दिनों में, इन्हीं में लिखने लगा।
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी द्वारा लिखित एक विचारणीय एवं ज्ञानवर्धक आलेख ‘इंजीनियरिंग का करिश्मा नर्मदा जल से क्षिप्रा में सिहस्थ स्नान’। इस विचारणीय आलेख के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 123 ☆
इंजीनियरिंग का करिश्मा नर्मदा जल से क्षिप्रा में सिहस्थ स्नान
२००९ में उज्जैन में अभूतपूर्व सूखा पड़ा और पानी की आपूर्ति के लिये शासन को ट्रेन की व्यवस्था तक करनी पड़ी, शायद तभी क्षिप्रा में सिंहस्थ के लिये वैकल्पिक जल स्त्रोत की व्यवस्था करने की जरूरत को समझा जाने लगा था. ‘नर्मदा-क्षिप्रा सिंहस्थ लिंक परियोजना’ की स्वीकृति दी गई. इस परियोजना की कामयाबी से महाकाल की नगरी में पहुंची मां नर्मदा. इससे क्षिप्रा नदी को नया जीवन मिलने के साथ मालवा अंचल को गंभीर जल संकट से स्थायी निजात हासिल होने की उम्मीद है। नर्मदा के जल को बिजली के ताकतवर पम्पों की मदद से कोई 50 किलोमीटर की दूरी तक बहाकर और 350 मीटर की उंचाई तक लिफ्ट करके क्षिप्रा के प्राचीन उद्गम स्थल तक इंदौर से करीब 30 किलोमीटर दूर उज्जैनी गांव की पहाड़ियों पर जहां क्षिप्रा लुप्त प्राय है, लाने की व्यवस्था की गई है. नर्मदा नदी की ओंकारेश्वर सिंचाई परियोजना के खरगोन जिले स्थित सिसलिया तालाब से पानी लाकर इसे क्षिप्रा के उद्गम स्थल पर छोड़ने की परियोजना से नर्मदा का जल क्षिप्रा में प्रवाहित होगा और तकरीबन 115 किलोमीटर की दूरी तय करता हुआ प्रदेश की प्रमुख धार्मिक नगरी उज्जैन तक पहुंचेगा. ‘नर्मदा-क्षिप्रा सिंहस्थ लिंक परियोजना’ की बुनियाद 29 नवंबर 2012 को रखी गयी थी। इस परियोजना के तहत चार स्थानों पर पम्पिंग स्टेशन बनाये गये हैं। इनमें से एक पम्पिंग स्टेशन 1,000 किलोवॉट क्षमता का है, जबकि तीन अन्य पम्पिंग स्टेशन 9,000 किलोवाट क्षमता के हैं। परियोजना के तीनों चरण पूरे होने के बाद मालवा अंचल के लगभग 3,000 गांवों और 70 कस्बों को प्रचुर मात्रा में पीने का पानी भी मुहैया कराया जा सकेगा। इसके साथ ही, अंचल के लगभग 16 लाख एकड़ क्षेत्र में सिंचाई की अतिरिक्त सुविधा विकसित की जा सकेगी।
नर्मदा तो सतत वाहिनी जीवन दायिनी नदी है, उसने क्षिप्रा सहित साबरमती नदी को भी नवजीवन दिया है.गुजरात में नर्मदा जल को सूखी साबरमती में डाला जाता है, लेकिन साबरमती में नर्मदा का पानी नहर के माध्यम से मिलाया जाता है बिजली के पम्प से नीचे से ऊपर नहीं चढ़ाया जाता क्योंकि वहां की भौगोलिक स्थिति तदनुरूप है.
नर्मदा का धार्मिक महत्व अविवादित है, विश्व में केवल यही एक नदी है जिसकी परिक्रमा का धार्मिक महत्व है. नर्मदा के हर कंकर को शंकर की मान्यता प्राप्त है, मान्यता है कि स्वयं गंगा जी वर्ष में एक बार नर्मदा में स्नान हेतु आती हैं, जहां अन्य प्रत्येक नदी या तीर्थ में दुबकी लगाकर स्नान का महत्व है वही नर्मदा के विषय में मान्यता है कि सच्चे मन से पूरी श्रद्धा से नर्मदा के दर्शन मात्र से सारे पाप कट जाते हैं तो इस बार जब सिंहस्थ में क्षिप्रा में डुबकी लगायें तो नर्मदा का ध्यान करके श्रद्धा से दर्शन कर सारे अभिराम दृश्य को मन में अवश्य उतार कर दोहरा पुण्य प्राप्त करने से न चूकें, क्योकि इस बार क्षिप्रा के जिस जल में आप नहा रहे होंगे वह इंजीनियरिंग का करिश्मा नर्मदा जल होगा.