☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवाजवळ दिवा लावतो!
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!
श्री गुरुदेव दत्त .
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते.एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे ..
“तुमचं वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील, आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल.”
तिला वाटायचं,चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतंच काही तरी म्हणतोय.
तिने वैतागून ठरवलं… याला धडा शिकवलाच पाहिजे .
तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली.त्याक्षणी तिला वाटले… ‘हे मी काय करतेय?’ असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तिने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली.
नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, “तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल”.आणि तो चपाती घेऊन गेला.
*तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती.त्या दिवशी तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं.त्याचे कपडे फाटलेले होते . त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला “आई, मी इथं पोहोचलो एका लंगड्या बाबांच्यामुळे.मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांच्याकडे खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा म्हणाला “रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे”.हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर… तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता.
आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.’तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं’.
संग्राहिका :सुश्री विमल माळी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लहानपणी आम्ही कोपीनेश्वरच्या देवळात देवदर्शनाला जात असू.ठाण्यातलं हे प्रसिदध मंदीर. भव्य, रम्य परिसर..समोर सुरेख तलाव..
देवळातला ऐसपैस चौक..देखणा नंदी आणि गाभार्यातली ती ऊंच शंकाराची पिंड..
देवळात शिरताशिरताच,प्रथम घंटा वाजवायची.
तेव्हां माझा हात घंटे पर्यंत पुरायचा नाही. मग आजीच्या कडेवर बसुन छान दणदण घंटा वाजवायची…मग नंदीचेआणि पिंडीचे दर्शन..
देवळातून परततानाही मला घंटा वाजवावीशी वाटे. पण आजी सांगायची ,”परतताना घंटा नसते वाजवायची…”
तेव्हां मनात हे प्रश्न कधी आलेच नाहीत. देव दर्शनाआधीच घंटा का वाजवायची.परतताना का वाजवायची नाही…
पण नंतर माझ्या थोड्याशा खेळकर, मिस्कील स्वभावानुसार मी काही संदर्भ लावले.
म्हणजे शाळेत असताना वर्गात शिरताना, नोकरी विषयक मुलाखतीच्या वेळी ,नंतर बाॅसच्या केबीन मधे जाताना ,”मे आय कम ईन सर..!!”अशी परवानगी घेउनच जायचे असते.
किंवा कुणाच्या खोलीत शिरताना दार ठोठावायचे.. दारावरची बेल वाजवायची.. हे सारे शिष्टाचार पाळताना देवळातल्या घंटेचा अर्थच उलगडला…दर्शनापूर्वी देवाचीही परवानगी घ्यावी लागते..किंवा घंटा वाजवून भक्ताने देवाला सांगायचे असते!”देवा मी तुझ्या दर्शनासाठी आलोय बरं का…
“घंटेच्या माध्यामातून देवाशी केलेला हा संवादच असतो.
अशा पद्धतीने देवाची अपाॅईंटमेंट घ्यावी लागते, किंवा असे तर नाही ना, घंटा बडवून, देवाला आपल्यासाठी जागे करायचे, म्हणायचे, “परमेश्वरा ,आता तरी डोळे उघड. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सदैव राहू दे,…!!!
मात्र गंमतीचा भाग सोडला तर… घंटानाद म्हणजे ब्रह्मनाद असतो. त्या नादातून जी कंपनं निर्माण होतात त्यामुळे वातावरण मंगलमय, शुद्ध होते.
सर्व नकारात्मकता नष्ट होते.आपल्या मनात विचारांचा कल्लोळ असतो.मन अशांत असते.
घंटानादामुळे चित्त शांत, एकाग्र होते. आणि देवरुपाशी एक प्रकारचे तादात्म्य अनुभवास येते.
(मागील भागात आपण पाहिलं- मी – डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस. आता इथून पुढे-)
उज्ज्वला – हो. एक नाही, मी दोन कथा लिहिल्या होत्या तेव्हा. ती संस्था म्हणजे ‘ममता क्रेश’. आमच्या कॉलेजपासून थोड्या अंतरावर असलेल्या चर्चने ते क्रेश चालवलं होतं. क्रेश म्हणजे सांगोपनगृह. विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमात समाजसेवी संस्थांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती करून घेणे, हा भाग होता. म्हणून आम्ही मुलींना घेऊन त्या क्रेशमध्ये आलो. इथे माहिती कळली की इथल्या परिसरातील गोर-गरीब मुलांसाठी हे क्रेश चालवलं जातं. याला मदत जर्मन मिशनची होती. त्यांनी जगभरच्या उदारमनस्क धांनिकांना विनंती केली होती की त्यांनी इथल्या एका मुलाला दत्तक घ्यायचं. म्हणजे इथल्या एका मुलाचा खर्च चालवायचा. पन्नास- साठ मुले होती तिथे. ८वाजता मुले येत. प्रार्थना होई. मुलांना नाश्ता मिळे. खेळ, शिक्षण होत असे. दुपारचं जेवणही इथे मिळे. ६ वाजता मुले घरी परतत. तिथल्या एक केअर टेकर महिला आम्हाला माहिती देत होत्या, इतक्यात एक दीड दोन वर्षाची चिमुरडी लडखडत्या पावलांनी तिथे आली. त्यांनी तिला जवळ घेत म्हंटलं, ही क्रेशाची पहिली दत्तक मुलगी सूझान. आम्ही एका लेपर भिकार्यातच्या जोडीकडून हिला दत्तक घेतली. त्यांना म्हणालो, आम्ही हिच्या आयुष्याचं कल्याण करू, पण तुम्ही तिला ओळख द्यायची नाही. ते कबूल झाले. आम्ही हिला डॉक्टर करणार आहोत. पुढे जर्मनीला पाठवणार आहोत.
इथे मला कथाबीज मिळालं. मी मुलीचं नाव ठेवलं जस्मीन. कथेची सुरुवात, मुलगी डॉक्टर झालीय व लेप्रसीवर संशोधन करण्यासाठी जर्मनीला निघालीय, इथून केली. तिला एव्हाना हे कळलेलं असतं की एका लेपर झालेल्या भिकारी जोडप्याची आपण मुलगी आहोत पण ते कोण हे तिला कळलेलं नाही.
मी – मिशन हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये एक मोठं पोस्टर पहिलं होतं. त्यात येशू एका सुरईतून पाणी घालत आहे व एका स्त्रीने त्याखाली ओंजळ धरली आहे. त्याखाली लिहिलं होतं, त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला कधीच तहान लागत नाही. प्रतिकात्मक असं हे चित्र. मी माझ्या कथेत ते पोस्टर क्रेशच्या हॉलमध्ये लावलं. जस्मीनचा सेंडॉफ होतो. ती टॅक्सीत बसताना तिच्या मनात येतं , आपण लहानपणापासून त्याने दिलेल्या पाण्यानेच ( शिकवणुकीने ) तर तहान भागावतो आहोत. तरीही आपल्याला तहान लागलीय. खूप तहान. आपले आई-वडील कोण हे जाणून घेण्याची तहान. कथा इथेच संपते. मी कथेचं नावही ‘तहान’च ठेवलं. मराठी आणि हिन्दी दोन्ही वाचकांना ही कथा आवडली होती. या कथेचा हिन्दी अनुवाद हिंदीतील सुप्रसिद्ध मासिक ‘मधुमती’मध्ये प्रकाशित झाला होता. प्रा.झुल्फिकारबांनो देसाईंनी तो केला होता.
आम्ही गेलो होतो, त्या दिवशी क्रेशमद्धे आणखी एक कार्यक्रम होता. चादर वाटपाचा. थंडीचे दिवस होते, म्हणून मुलांच्या जर्मन पालकांनी त्यांना चादरी पाठवल्या होत्या, असा क्रेशाच्या प्रमुख संचालिका रेमण्डबाईंनी प्रास्ताविक केलं. मुलांच्या आयांना चादरी न्यायला बोलावलं होतं. त्या म्हणाल्या, मुलांच्या पालकांना थॅंक्स गिव्हींगची पत्र लिहा. आमच्याकडे या. आम्ही लिहून देऊ, असाही म्हणाल्या. इथे माझ्या ‘पांघरूण’ कथेचा जन्म झाला. सर्जा कथेचा नायक. मी चादरींऐवजी आकर्षक विविध रंगी ब्लॅंकेटस केली. तिथल्या शिक्षिका म्हणल्या होत्या, ‘जर्मन पालकांची मुलांना पत्रे येतात. खेळ येतो. चित्रे येतात. मुलांची प्रगतीही त्या पालकांना कळवावी लागते.’ आम्ही ते सगळं बघितलं होतं. शिक्षिकेच्या माध्यमातून सर्जाने जर्मनीतल्या पालकांशी खूप भावनिक संबंध प्रस्थापित केले होते. तो दोन दिवस विचार करत होता, ‘आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? अखेर कार्यक्रम झाला. आई सर्जाला घेऊन घरी आली. घरी येताक्षणी सर्जा ब्लॅंकेट पांघरून झोपला.
सर्जाचा दारुड्या बाप घरी आला. त्याच्याकडे पैसे नव्हते. रखेलीकडे तर जायचे होते. त्याच्या मनात विचार आला, हे मऊ ऊबदार ब्लॅंकेट पाहून माझी राणी खूश होऊन जाईल. त्याने सर्जाचं ब्लॅंकेट ओढून घेतलं. सर्जाचा सगळा प्रतिकार लटका पडला. त्याच्या सख्ख्या बापानं त्याच्यावर पांघरूण घालायचं. पण होतं उलटच. त्याच्या मानलेल्या परदेशी बापानं पाठवलेलं पांघरूण त्याचा सख्खा बाप ओढून नेतो. सर्जा रडतो. आक्रोशतो. आई अखेर फटका पदर, त्याच्या अंगावर पांघरूण म्हणून पसरते.
ही कथादेखील मराठी, हिन्दी दोन्ही वाचकांना आवडली. माझ्या सगळ्या काथांमागे ठोस वास्तव आहे. काही प्रसंग, काही हकिकती आहेत. माझी ‘परक्याचं पोर’ ही कथा ७८ मध्ये स्त्री मध्ये प्रकाशित झाली. त्याला अनेक खुषीपत्रे आली. तेव्हा फोन घरी -दारी सर्वत्र उपलब्ध नव्हता. त्यानंतर काही महिन्यांनी मला अनंत साठे यांचे लंडनहून , तर अनिल पाटील यांचे रियाधहून कथा आवडल्याचे पत्र आले.
मी – अर्थात या मुळे तुझ्या कथालेखनाची गती वाढली असेल?
उज्ज्वला – नाही. असे काही झाले नाही. माझे व्याप सांभाळत अतिशय संथ गतीने माझे कथालेखन चालू होते. पण मी लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली नाही, असंही कधी झालं नाही.
मी – पुढे पुढे तुझ्या कविता लेखनाप्रमाणेच क्थालेखनही कमी होत गेलं.
उज्ज्वला – खरं आहे. मी निवृत्त झाल्यानंतर माझा समाज संपर्क कमी होत गेला. नवनवे अनुभव मिळणं दुष्कर होत गेलं. मग कथालेखनही ओसरलं. आणखीही एक झालं.
मी – काय?
उज्ज्वला – मी अनुवादात घुसले. आणि चक्रव्यूहासारखी त्यातच अडकले. मग माझं स्वतंत्र कथालेखन थांबल्यासारखच झालं.
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “नुमाइश…”।)
(बहुमुखी प्रतिभा के धनी श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवा निवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण एवं विचारणीय रचना ।।जो चट्टानों से निकले वह झरना खास होता है।।)
☆ कविता – ।।जो चट्टानों से निकले वह झरना खास होता है।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆
[1]
जिन्दगी में मुश्किलों का, हमेशा वास होता है।
जीवन बाद तो जलने का, भी नहीं एहसास होता है।।
निखरती है मुसीबत से, शख्सियत यह दोस्तो।
जो चट्टानों से निकले वो, झरना खास होता है।।
[2]
जीवन के रंगमंच पर हर, इक अभिनय जरूरी है।
मत कोसो किस्मत को, ऐसी क्या मजबूरी है।।
बेवजह खुश रहिये मिलती, है इससे ऊर्जा बहुत।
कामयाबी न मिलने का, कारण आपकी मगरूरी है।।
[3]
जिन्दगी इक़ सफर है, बस चलते रहो।
मंजिल की ओर कदम, अपने भरते रहो।।
विजेता रुकते नहीं हैं, कभी भी जीत से पहले।
तुम चुनौतियों से जरा भी, मत डरते रहो।।
[4]
जान लो हर दर्द आदमी को, और मजबूत बनाता है।
हर गलत अनुभव बहुत, कुछ सिखाता है।।
आपकी मेहनत से बदल, जाता है हर नतीज़ा।
मुश्किल वक़्त ही तुम्हारी, ताक़त तुम्हें दिखलाता है।।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये।
संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 25
गया मेला- श्राद्धकर्म के महत्व पर इस लेख में पहले चर्चा हो चुकी है। गयाश्राद्ध पर वैदिक परंपरा में विशेष श्रद्धा रखती है। तभी तो कहा गया है, ‘श्रद्धया इदं श्राद्धं’ अर्थात जो श्रद्धा से किया जाय, वही श्राद्ध है। भाद्रपद पूर्णिमा से आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या तक 16 दिन का गया मेला होता है। वैदिक दर्शन दशगात्र और षोडशी संपीड़न तक मृतात्मा को प्रेत की संज्ञा देता है। संपीड़न पश्चात इस आत्मा को पितर के रूप में जाना जाता है।
रामायण मेला- वैदिक होना अर्थात हर विचार को अभिव्यक्त होने की स्वतंत्रता देना, हर मत को समाहित करने की उदारता होना, अनेकता से एकात्मता की विराट सदाशयता होना।
ऋग्वेद के प्रथम मंडल के 164वें सूत्र की 46वीं ऋचा का एक अंश कहता है,
‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति।’
सत्य एक है जिसे ज्ञानी भाँति-भाँति प्रकार से कहते हैं।
इस ऋचा की प्रत्यक्ष प्रतीति है चित्रकूट और अयोध्या में लगनेवाला रामायण मेला। सुदूर के संत-महात्मा, धर्माचार्य, रामकथा मर्मज्ञ इस में सम्मिलित होते हैं। रामलीला होती है, प्रवचन होते हैं, सांस्कृतिक कार्यक्रम होते हैं।
रामायण मेला का विचार 1961 में सर्वप्रथम डॉ राम मनोहर लोहिया ने दिया था। 1973 में तत्कालीन मुख्यमंत्री कमलापति त्रिपाठी ने चित्रकूट से इसका आरंभ किया। बाद में 80 के दशक में तत्कालीन मुख्यमंत्री श्रीपति मिश्र ने अयोध्या में भी इसका आरंभ करवाया। डॉ. लोहिया के विचारसूत्र के अनुसार विश्व की सारी रामायण इस मेले में हों। केंद्र में तुलसीकृत रामचरितमानस हो। विभिन्न भाषाओं की रामायण का पाठ और पारायण भी हो। विषय के मर्मज्ञ इस पर चर्चा करें। संस्कृत में महर्षि वाल्मीकि की रामायण, तमिल की कंबरामायण, असमिया में कथा रामायण, बांग्ला में कृत्तिवास रामायण, मराठी में भावार्थ रामायण, गुजराती में राम बालकिया, पंजाबी में गोबिन्द रामायण, कश्मीरी में रामावतार चरित, मलयालम में रामचरितम् और ऐसी असंख्य रामायण के एक छत के नीचे होने की कल्पना ही रोमांचित कर देती है।
पनी विशिष्ट दृष्टि के चलते रामायण मेला, देश का अद्भुत मेला है। साथ ही इसमें अनुभव की जाती एकात्मता भी अद्भुत है।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण ग़ज़ल “ये जीवन है आसान नहीं”। हमारे प्रबुद्ध पाठक गण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। )
☆ काव्य धारा 71 ☆ गजल – ’’ये जीवन है आसान नहीं’’ ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
ये जीवन है आसान नहीं जीने को झगड़ना पड़ता है
चलने की गलीचों पै पहले तलवों को रगड़ना पड़ता है।
मन के भावों औ’ चाहों को दुनिया ने किसी के कब समझा
कुछ खोकर भी पाने को कुछ, दर-दर पै भटकना पड़ता है।
सर्दी की चुभन, गर्मी की जलन, बरसात का गहरा गीलापन
आघात यहाँ हर मौसम का हर एक को सहना पड़ता है।
सपनों में सजायी गई दुनियाँ, इस दुनियाँ में मिलती है कहाँ ?
अरमान लिये बोझिल मन से संसार में चलना पड़ता है।
देखा है बहारों में भी यहाँ कई फूल-कली मुरझा जाते
जीने के लिये औरों से तो क्या ? खुद से भी झगड़ना पड़ता है।
तर होके पसीने से बेहद, अवसर को पकड़ पाने के लिये
छूकर के भी न पाने की कसक से कई को तड़पना पड़ता है।
अनुभव जीवन के मौन मिले लेकिन सबको समझाते हैं
नये रूप में सजने को फिर से, सड़कों को उखड़ना पड़ता है।
वे हैं ’विदग्ध’ किस्मत वाले जो मनचाहा पा जाते है
वरना ऐसे भी कम हैं नहीं जिन्हें बनके बिगड़ना पड़ता है।
(युवा साहित्यकार श्री आशीष कुमार ने जीवन में साहित्यिक यात्रा के साथ एक लंबी रहस्यमयी यात्रा तय की है। उन्होंने भारतीय दर्शन से परे हिंदू दर्शन, विज्ञान और भौतिक क्षेत्रों से परे सफलता की खोज और उस पर गहन शोध किया है।
अस्सी-नब्बे के दशक तक जन्मी पीढ़ी दादा-दादी और नाना-नानी की कहानियां सुन कर बड़ी हुई हैं। इसके बाद की पीढ़ी में भी कुछ सौभाग्यशाली हैं जिन्हें उन कहानियों को बचपन से सुनने का अवसर मिला है। वास्तव में वे कहानियां हमें और हमारी पीढ़ियों को विरासत में मिली हैं। आशीष का कथा संसार ऐसी ही कहानियों का संग्रह है। उनके ही शब्दों में – “कुछ कहानियां मेरी अपनी रचनाएं है एवम कुछ वो है जिन्हें मैं अपने बड़ों से बचपन से सुनता आया हूं और उन्हें अपने शब्दो मे लिखा (अर्थात उनका मूल रचियता मैं नहीं हूँ।”)
☆ कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #81 – सत्य के तीन पहलू ☆ श्री आशीष कुमार☆
भगवान बुद्ध के पास एक व्यक्ति पहुँचा। बिहार के श्रावस्ती नगर में उन दिनों उनका उपदेश चल रहा था। शंका समाधान के लिए- उचित मार्ग-दर्शन के लिए लोगों की भीड़ उनके पास प्रतिदिन लगी रहती थी।
एक आगन्तुक ने पूछा- क्या ईश्वर है? बुद्ध ने एक टक उस युवक को देखा- बोले, “नहीं है।” थोड़ी देर बाद एक दूसरा व्यक्ति पहुँचा। उसने भी उसी प्रश्न को दुहराया- क्या ईश्वर हैं? इस बार भगवान बुद्ध का उत्तर भिन्न था। उन्होंने बड़ी दृढ़ता के साथ कहा- “हाँ ईश्वर है।” संयोग से उसी दिन एक तीसरे आदमी ने भी आकर प्रश्न किया- क्या ईश्वर है? बुद्ध मुस्कराये और चुप रहे- कुछ भी नहीं बोले। अन्य दोनों की तरह तीसरा भी जिस रास्ते आया था उसी मार्ग से वापस चला गया।
आनन्द उस दिन भगवान बुद्ध के साथ ही था। संयोग से तीनों ही व्यक्तियों के प्रश्न एवं बुद्ध द्वारा दिए गये उत्तर को वह सुन चुका था। एक ही प्रश्न के तीन उत्तर और तीनों ही सर्वथा एक-दूसरे से भिन्न, यह बात उसके गले नहीं उतरी। बुद्ध के प्रति उसकी अगाध श्रद्धा- अविचल निष्ठा थी पर तार्किक बुद्धि ने अपना राग अलापना शुरू किया, आशंका बढ़ी। सोचा, व्यर्थ आशंका-कुशंका करने की अपेक्षा तो पूछ लेना अधिक उचित है।
आनन्द ने पूछा- “भगवन्! धृष्टता के लिए क्षमा करें। मेरी अल्प बुद्धि बारम्बार यह प्रश्न कर रही है कि एक ही प्रश्न के तीन व्यक्तियों के लिए भिन्न-भिन्न उत्तर क्यों? क्या इससे सत्य के ऊपर आँच नहीं आती?”
बुद्ध बोले- “आनन्द! महत्व प्रश्न का नहीं है और न ही सत्य का सम्बन्ध शब्दों की अभिव्यक्तियों से है। महत्वपूर्ण वह मनःस्थिति है जिससे प्रश्न पैदा होते हैं। उसे ध्यान में न रखा गया- आत्मिक प्रगति के लिए क्या उपयुक्त है, इस बात की उपेक्षा की गयी तो सचमुच ही सत्य के प्रति अन्याय होगा। पूछने वाला और भी भ्रमित हुआ तो इससे उसकी प्रगति में बाधा उत्पन्न होगी।”
उस सत्य को और भी स्पष्ट करते हुए भगवान बुद्ध बोले- “प्रातःकाल सर्वप्रथम जो व्यक्ति आया था, वह था तो आस्तिक पर उसकी निष्ठा कमजोर थी। आस्तिकता उसके आचरण में नहीं, बातों तक सीमित थी। वह मात्र अपने कमजोर विश्वास का समर्थन मुझसे चाहता था। अनुभूतियों की गहराई में उतरने का साहस उसमें न था। उसको हिलाना आवश्यक था ताकि ईश्वर को जानने की सचमुच ही उसमें कोई जिज्ञासा है तो उसे वह मजबूत कर सके इसलिए उसे कहना पड़ा- “ईश्वर नहीं है।”
“दूसरा व्यक्ति नास्तिक था। नास्तिकता एक प्रकार की छूत की बीमारी है जिसका उपचार न किया गया तो दूसरों को भी संक्रमित करेगी। उसे अपनी मान्यता पर अहंकार और थोड़ा अधिक ही विश्वास था। उसे भी समय पर तोड़ना जरूरी था। इसलिए कहना पड़ा- “ईश्वर है।” इस उत्तर से उसके भीतर आस्तिकता के भावों का जागरण होगा। परमात्मा की खोज के लिए आस्था उत्पन्न होगी। उसकी निष्ठा प्रगाढ़ है। अतः उसे दिया गया उत्तर उसके आत्म विकास में सहायक ही होगा।”
“तीसरा व्यक्ति सीधा-साधा, भोला था। उसके निर्मल मन पर किसी मत को थोपना उसके ऊपर अन्याय होता। मेरा मौन रहना ही उसके लिए उचित था। मेरा आचरण ही उसकी सत्य की खोज के लिए प्रेरित करेगा तथा सत्य तक पहुँचायेगा।”
आनन्द का असमंजस दूर हुआ। साथ ही इस सत्य का अनावरण भी कि महापुरुषों द्वारा एक ही प्रश्न का उत्तर भिन्न-भिन्न व्यक्तियों के लिए भिन्न-भिन्न क्यों होता है? साथ ही यह भी ज्ञात हुआ कि सत्य को शब्दों में बाँधने की भूल कभी भी नहीं की जानी चाहिए।