मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

“वैदिक जीवन”   

गायत्री मंत्र हा ऋग्वेदाचा साक्षात आत्मा अथवा कणा असल्याने तो आत्मसाक्षात्कार, आत्मशोध, स्व अनुभूती यांना परमेश्वराहूनही अधिक प्राधान्य देतो. डोळे उघडून प्रश्न विचारण्यास बाध्य करतो. यमनियमात बांधत नाही तर विचार करण्यास मुक्त करतो. हा निव्वळ धर्म नाही तर एक संयुक्तिक जीवनपद्धती व योग्यायोग्यतेची अचूक कारणमीमांसा आहे. स्वतःला जाणण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सखोल अशा आत्मचिंतनावर ऋग्वेदाचा अधिक भर आहे. बाह्य जगताचा अभ्यास हा दुय्यम आहे. वैदिक शास्त्रांमध्ये; मग ते गणित असो वा विज्ञान, आतून बाहेर असा तत्त्वज्ञानाचाही प्रवास झाला आहे व अभ्यासाला उपासनेचे महत्त्व आले आहे. या अर्थाने ऋग्वेद हा तेजस्वी कर्मयोगी आहे. “आत्मा हा सचेतन जीवित तत्व आहे. तो शरीर धारण करतो व कालांतराने शरीर सोडून निघून जातो”, ही संकल्पना मूलतः ऋग्वेदाची आहे. ‘दशयंत्र’ या सूक्तात ‘यंत्र’ हा शब्दप्रयोग ‘इंद्रिय’ या अर्थाने केला आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये म्हणजे ‘दशयंत्र’ होय. 

ऋग्वेद हा जगातील सर्वप्राचीन ग्रंथराज इतक्या विस्तृत काळात लिहिला गेला की सुक्तांची भाषा, संस्कृतिक व धार्मिक परिस्थिती, वैदिक जीवन ते आताच्या हिंदू धर्मापर्यंतचा प्रवास यातून मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या पायऱ्या अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. अत्यंत कृतज्ञतेने प्रेरित होऊन झालेला सश्रद्ध प्रवास प्रश्न व शंकांवर येऊन थांबतो; ते अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त, ऋग्वेदाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्मीयतेने स्वीकारलं जातं. नेम भार्गव ऋषी  सुरवातीला सर्वेसर्वा असणाऱ्या इंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह करतात. ते म्हणतात, “असाक्षात्कारी अशा इंद्राची आम्ही का म्हणून स्तुती करावी? कोण हा इन्द्र, कशावरून तो सत्य आहे?” यावर सखोलपणे विचार होऊ लागला आणि आपण बघतो की वेदकालातच इंद्र ही देवता संपुष्टात आली. “हे असंच का आहे व हे सारं कुणी निर्माण केलं?”  यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकटी इंद्र ही देवता होऊ शकत नाही, हे लक्षात आलं. मग “इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ तरी का करावा, यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ आहे का नाही? ” अशीही शंका उत्पन्न होऊ लागली. ‘कण्व’ हे ऋग्वेदात गुप्त अग्नीचे प्रतीक मानले जातात. वास्तविक यज्ञयाग हा ऋग्वेदाचा गाभा..! ईशपूजा, एकत्रीकरण व दान ही समाजाभिमुख जगण्याची कला म्हणजे यज्ञ. त्या काळाची धार्मिक व सामाजिक संस्था म्हणजेच यज्ञसंस्था. यज्ञसंस्थेचा परिघ असा विस्तारला असल्याकारणाने ती काळानुसार टिकली. कालांतराने विचारात किती बदल होतात आणि वैदिक संस्कृती किती वैचारिक स्वातंत्र्य व समृद्धी प्रदान करू शकते याचे हे कळस उदाहरण आहे. 

जेव्हा सगुणत्व सुटत नाही, तेव्हा “सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराने केली की इतर कारणांमुळे ती झाली असावी, ” असा संशय व्यक्त झाला आहे. “अनेकत्व सर्व मिथ्या आहे विविध देवता या निव्वळ कल्पना असून एकाच उत्पादकतत्वाच्या विकृती आहेत.” ही काहीशी  निरिश्वरवादाकडे व नास्तिकवादाकडे झुकणारी वृत्ती अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्तात प्रकट केली आहे. (कदाचित म्हणूनच जैन धर्म हा नास्तिकवादावर आधारित असून सुद्धा त्यात उच्च कोटीची भूतदया व विश्वाप्रती संवेदनशीलता आपल्याला दिसते.) त्यातून निर्माण झालेली नासदीय सूक्तासारखी विचारांना चालना देणारी सुंदर अशी अभिव्यक्ती. आपल्यालाही उमगत जातं की, “मी कोण? माझ्या असण्याचा उद्देश काय?” इथपासून ते “हे विश्व कुणी निर्माण केलं?” मग ईश्वर म्हणा, वा निसर्गातील एकतत्व; या संकल्पनेला एका निर्गुण निराकार अशा तत्त्वात आकारणं, हा सारा आपल्या व्यक्तिगत व सामाजिक विकासाचा टप्पा बनत जातो. आपली आकलनकक्षा विस्तारत जाते, तसतसा आपल्याबरोबर आपला धर्म देखील विस्तारत जातो. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे असे संचित असते त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा ध्येय व मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही निराळा असतोच. 

(एकप्रकारे हा व्यक्तित्ववादाचा पायंडा आहे.) साहजिकपणे कुणाबद्दल कुठलेही सरधोपट विधान करणे हे मूलतः चुकीचे आहे, याचा विचार या प्राचीन ग्रंथांतही केला आहे. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या स्थान व परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तो कुठल्याही चौकटीत बांधता येत नाही, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने उमगत जातं. सुरुवातीला आपण धर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत गेलो असलो तरी नंतर मात्र तोच आपल्याला चिंतनास प्रवृत्त करत जातो. आपल्यातील स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांचा तो आदर करतो. आणि कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीचे मूलाधार असलेले ग्रंथ, वेद हे अपौरुषेय मानले आहेत. ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हे. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेद हे एका सिद्ध जीवन पद्धतीचे प्रतिबिंब बनत गेले व लोकमान्य परंपरा म्हणून स्थिरावले. वैदिक धर्म अद्वैतापासून ते नास्तिकवादापर्यंत प्रत्येकाच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्यात सहजतेने  सामावून घेतो. आपल्या आकलनाच्या कित्येक पुढे जाऊन तो आपल्याला असीम ज्ञान, उद्देश्य व सकारात्मकता प्रदान करत जातो. आपल्या चार पावलं पुढे राहून आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास व प्रगती करत जाणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच तो कालासमवेत टिकणारा आहे. Change is the only permanence.. हे आपल्या कित्येक आधी ह्याला ठाऊक आहे. आनंदाची, सुख समाधानाची व्याख्या व्यापक करणारा आहे. मला नाही वाटत की जगातील इतर कुठलाही धर्म स्वतःवर, धर्माचा जो आधारभूत त्या ईश्वरावर, यम नियम, त्यातल्या परंपरांवर, त्यावरील विश्वासावर, वर्षानुवर्षे निरीक्षणाने, लोकमताने सिद्ध झालेल्या विश्लेषणांवर, त्यावरच्या न दिसणाऱ्या श्रद्धांवर इतके प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत असेल. याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येकाला मुळातून विचार करण्यास बाध्य करावे असे या धर्माला वाटत असेल. मानवाने ईश्वराला शोधून काढून त्याच्यावर सर्वतोपरी आपला भार टाकण्यापेक्षा त्याने आत्मशोध घेणे महत्त्वाचे वाटत असेल. स्वतःत रमणाऱ्या, आत्मचिंतन करणाऱ्या माणसाला इतर काही शिकवण्याची क्वचितच गरज भासत असेल. वेद हे अपौरुषेय आहेत, हे ही त्या मागचं एक कारण असू शकतं. याही अर्थाने ईश्वर हा मानवी मनाचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हेच. 

 निरनिराळ्या देवता – मान्यता – श्रद्धा या सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या एकखांबी तंबूखाली येऊन विसावतात. त्याची सश्रद्ध अनुभूती आपल्याला अक्षर पुरुषसूक्तात येते. 

 गणपती ही देवता ऋग्वेदकालात होती की नव्हती याबद्दलही बरेच वाद आहेत. ऋग्वेदातील आठव्या मंडळातील ८१ व्या सूक्तात गणपतीच्या बाह्यरुपाचे  वर्णन आहे. सुरुवातीला इंद्र हे सर्वनाम (श्रेष्ठ) या अर्थाने आढळते. यात म्हटले आहे की रिद्धी – सिद्धी आणि बुद्धी यांचा अधिपती तो गणपती. इंद्राचा डावा – उजवा हात ही गणपतीची डावी किंवा उजवी सोंड असा निर्देश आहे. 

 सुभाषितं ही आपल्याला ऋग्वेदाची अमूल्य अशी देण आहे. प्रथम ओळीत एखादे मूल्य अथवा सत्य मांडणे व दुसऱ्या ओळीत त्याचे उदाहरण देणे,अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. सुभाषितं ही व्यवहारी शहाणपणा व ज्ञानाचा आदर्श परिपाठ आहेत. संस्कृत भाषेतील सुभाषितं ही प्राचीन साहित्याचा मनोरंजक व मार्गदर्शक विभाग आहे

 आत्मानुभव सूक्त हे देखील असीम शांतता मिळवून देणारे आहे. स्वतःला जाणणे म्हणजेच आत्मानुभव. प्रत्येक सजीव व निर्जीवात एक जागृत असे आत्मतत्त्व असते. त्या अमर आत्मतत्त्वाचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मानुभव. सृष्टीची उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि सामर्थ्य, सृष्टीचे मूल, आत्मा, चैतन्य आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्वांचे विवेचन या सूक्तात आढळते. 

 महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीन दिवस उपवास करून दुधात भिजवलेल्या भाताच्या शताहुती शिवास वाहतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असून याला रुद्रमंत्र व मृत संजीवनी मंत्र असेही म्हणतात. त्र्यंबकम मंत्र हा शिवाचे त्रिनेत्र दर्शवतो. महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. 

 दानव, असुर, पिशाच,यक्ष, राक्षस या सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक काळात मानला जात होता. वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द आलेला असून त्यापासून राक्षस हा शब्द आला. राक्षस ही मायावी, अद्भुत, कपटी, मांसभक्षक, जादूटोणा करणारी, ज्ञानी लोकांचा व यज्ञयागांचा द्वेष करणारी जमात म्हणून ओळखली जाते. राक्षस हे दिवसा निष्क्रिय तर रात्री क्रियाशील असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने भूतलावरील जलाच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले अशा कथाही आहेत. कश्यपानंतर ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षस वंश प्रवर्तित झाला असे म्हटले आहे. पुढे आर्य व राक्षस या दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे निदर्शनास येते. आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यात साम्य तसेच भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे. पळवून आणलेल्या स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरून मनुस्मृतीत राक्षस विवाहाचा संदर्भ आला असावा. त्यांचे विवाह अग्नीच्या साक्षीनेच होत. कदाचित राक्षस ही आर्यांचीच एक शाखा असावी जी कालांतराने दक्षिण भारतात स्थिरावली व तिने आपले वैभवशाली राज्य व संस्कृती निर्माण केली. (रावण व त्याची लंका) निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशी राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंथी देवालयांसाठी ज्या अतिप्रचंड शीलांचा वापर होतो त्यावरून हे काम राक्षसांनी केले असावे, अशी समजूत होती. ऋग्वेदात मृत्यू देवता निऋऀत्ती ही राक्षस मानली जाते. ऋग्वेदातही तंत्रविद्या, भानामती,जारणमारण यासंबंधी अभिचार सूक्ते आहेत. ह्या  वाममार्गालाच अभिचार योग असेही म्हणतात. (याचाही प्रभाव बुद्ध धर्मावर प्रकटपणे दिसून येतो.) ऋग्वेदकाल ते आजपर्यंतच्या काळात राक्षस जमात देखील किती उत्क्रांत होत गेली ते आपण बघतोच आहे. मुख्य म्हणजे त्यात जात-पात, वंश-वर्णभेद असा कसलाही दावा नाही. 

सत्व रज तम हे गुण व त्यांची प्रतिकात्मक रूपं ही आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येही दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. त्या गुणांचे नियमन व त्यांना  व्यक्तिगत व जीवनोपयोगी तत्त्वांत परावर्तित कसे करावे, हे ही भगवद्गीतेसारखे महान ग्रंथ सांगतात. उपनिषदांसारखे ग्रंथ जीवन मृत्यु विषयक संकल्पना, गुंतागुंतीची उकल सोप्या शब्दात सांगतात. वैदिक कालापासून चालत आलेलं हे चिंतन एखाद्या सावलीसारखं इतकं आपल्या मागोमाग, अन हातात हात घालून चालत आलेलं असतं, की आज नाही तर एक दिवस आपण अपूर्णातून पूर्ण व शून्यातून शून्य हे ध्येय गाठू शकू, इतपत आपणही धडपडत राहतो, सश्रद्ध होऊन जातो. 

आपल्यालाही उमगत जातं की, One that had granted us the Bliss of Ignorance, also acquires the Power to grant us the Strength to bear the Complete Knowledge…making us humble enough to believe that, “I know, that I do not know anything; yet not Insignificant in any way..”

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। 

लेखिका : सुश्री केतकी कानिटकर 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले.  “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती  म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”

‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.

“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.  किती सुरेख कल्पना आहे!  केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं. 

“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..

चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न

उदात्त हेतू  मनी  ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काठी आणि करंगळी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– काठी आणि करंगळी – ? ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ठसा उमटवित पाऊले चालली

अनुभवी काठी मुठीत ठाकली

          सान काया कुंतल कुरळे

          बाल्य अल्लड अबोध झबले

 

  वस्रं धवल वार्धक्य ल्याले 

  झुलते शैशव  झालरवाले

       थकल्या हाती करंगुली इवली

       किती विश्वासे तिजला धरली

 

    हरले वय गात्रेही थकली

    झेलून गाठी पाठी वाकली 

           आजीच्या अनुभवांची बोली

            कथते ती सुरकुत्यांची जाळी

 

सायीसम कर तो सानुला

थोरलेपणा होई हो धाकुला

          कसली थरथर, नसेच काहूर 

          बीज पल्लविता नच हुरहूर 

 

 छोटी आशा स्वप्नील नयनी

 तरल भावना अनवर वदनी 

         भविष्यातले षड्ज उद्याचे

         काठी स्वरे पंचम पाचूचे 

चित्र साभार –सौ. दीपा नारायण पुजारी

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी, फोन.नं. ९६६५६६९१४८

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #191 – कविता – कैसे उस पर करें भरोसा… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता  “कैसे उस पर करें भरोसा)

☆  तन्मय साहित्य  #191 ☆

☆ कैसे उस पर करें भरोसा☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

उसने जब-तब झूठ परोसा

कैसे उस पर, करें भरोसा।

 

ठुकरा कर वह छोड़ गया है

स्नेहिल धागे तोड़ गया है

देख पराई घी चुपड़ी वह

रिश्तों से मुँह मोड़ गया है,

 

अपने मुँह का कौर खिलाकर

जिसे जतन से पाला-पोसा

कैसे उस पर करें भरोसा…..

 

मिली न सुविधा अपने क्रम में

मृगमरीचिकाओं के भ्रम में

झंडा-झोला छोड़-छाड़ कर

चला गया दूजे आश्रम में,

 

खीर मलाई, इधर डकारे

ऊपर से जी भर कर कोसा

कैसे उस पर करें भरोसा…..

 

कल तक जो थे शत्रु पराये

उनसे ही अब हाथ मिलाये

व्यथित,चकित,संभ्रमित समर्थक

पर इनको नहीं लज्जा आये,

 

स्वारथ के खातिर दलबदलू

पहनें टोपी, कभी अँगोछा

कैसे उस पर करें भरोसा……

 

लोक-तंत्र के हैं ये प्रहरी

चलते रहें साजिशें गहरी

आँख-कान से अंधे-बहरे,

मीठे बोल, असर है जहरी,

 

स्वाद कसैला होता, इनके

बारे में जब-जब भी सोचा

कैसे उस पर, करें भरोसा।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 16 ☆ अधिक वर्षा का गीत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “अधिक वर्षा का गीत।)

✍ जय प्रकाश के नवगीत # 16 ☆  अधिक वर्षा का गीत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

नदी उड़ेले कितना पानी,

प्यास नहीं बुझती सागर की।।

 

मेंड़ उठाये खेत खड़े हैं,

डूब गई हैं फ़सलें सारी।

हाथ धरे कलुआ बैठा है,

कहाँ जाए बरखा है भारी।

 

बचा खुचा भी दाँव लगा है,

ख़बर नहीं मिलती बाहर की।।

 

सभी दिशाएँ पानी पानी,

शहर गाँव के रस्ते टूटे।

राहत की आशा में सारे,

भाग लिए बैठे हैं फूटे।

 

ढोर बछेरू बँधे थान से,

धार नहीं टूटी छप्पर की।।

 

घेर-घेर कर पानी मारे,

घुमड़-घुमड़ कर बरसें बदरा।

रह-रह बिजुरी चमक डराती,

नदिया नाले बने हैं खतरा।

 

बाँध हो रहे बेक़ाबू हैं,

सुध-बुध खो बैठे हैं घर की।।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – एकाकार ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – लघुकथा – एकाकार ??

‘मैं मृत्यु हूँ। तुम मेरी प्रतीक्षा का विराम हो। मैं तुम्हारी होना चाहती हूँ पर तुम्हें मरता नहीं देख सकती..,’ जीवन के प्रति मोहित मृत्यु ने कहा।

‘मैं जीवन हूँ। तुम ही मेरा अंतिम विश्राम हो। तुम्हारी इच्छा पूरी करूँगा क्योंकि मैं तुम्हें हारा हुआ नहीं देख सकता..’, मृत्यु के प्रति आकर्षित जीवन ने उत्तर दिया।

समय ने देखा जीवन का मृत होना, समय ने देखा मृत्यु का जी उठना, समय ने देखा एकाकार का साकार होना।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 103 ⇒ इमोजी-लॉजी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “इमोजी-लॉजी।)  

? अभी अभी # 103 ⇒ इमोजी-लॉजी? श्री प्रदीप शर्मा  ? 

बचपन में बायोलॉजी-जूओलॉजी, और सोशियोलॉजी से काम पड़ा, तो समझ में आया कि ये सब विज्ञान हैं। फोटोग्राफी, और वीडियोग्राफी अगर शौकिया और पेशेवर विधा है तो स्टेनोग्राफी एक इल्मी विधा !

शॉर्ट हैंड में मेरा हाथ हमेशा तंग रहा क्योंकि संकेतों की भाषा समझना आज भी मेरे बूते में नहीं। लिपि के बारे में आज भी मेरा ज्ञान क, ख, ग और a, b, c के आगे नहीं जाता। जब उर्दू लिपि को देखता हूँ तो सर चकरा जाता है। स्कूल में भी मेरी ग्राफ की कॉपी हमेशा खाली ही रहती थी। आजकल महँगाई का ग्राफ कुछ कुछ समझ में आने लगा है, लेकिन ECG का ग्राफ और इमोजी के संकेत आज भी मेरी समझ से बाहर है।।

कहते हैं, समझदार को इशारा काफी होता है। लेकिन कोई इतना बुद्धू हो कि इशारा ही न समझे, तो कैसे हो प्यार ? कॉलेज में एक कन्या ने इशारा किया, मैं तो न समझ पाया, मेरे साथ वाला दोस्त समझ गया। दोनों करीब हो गए, प्यार हो गया, शादी हो गई। आज दोनों मुझको इशारे से चिढ़ाते हैं।

आजकल समझदार के लिए इशारे और संकेतों का ज़माना है। ड्राइविंग लाइसेंस के लिए भी यातायात के कुछ संकेत होते हैं, स्कूल के लिए यूनिफॉर्म में एक बच्चा दिखा दिया जाता है, तो साइलेंस जोन के लिए एक हॉर्न को क्रॉस कर दिया जाता है। इसी तरह दायें/बाएँ मुड़ना, पार्किंग और एकांगी मार्ग के भी संकेतक होते हैं। और भी हैं, सब जानते होंगे, पालन भी करते ही होंगे।।

लिपि और सांकेतिक भाषा का भी एक विज्ञान है। मूक बधिर केवल हाथ के इशारों और हाव-भाव से अगर संवाद स्थापित कर लेते हैं, तो दृष्टि-बाधित के लिए

ब्रेल लिपि का उपयोग किया जाता है। हमारी भाषा में भी पूर्ण विराम, अर्ध-विराम, विस्मयादिबोधक और प्रश्नवाचक चिन्ह होते हैं, जो भाषा को एक अर्थ प्रदान करते हैं।

इमोजी मेरे लिए एक सुविधा नहीं दुविधा है ! शब्दों के अर्थ जानने के लिए तो शब्दकोश उपलब्ध हैं, अब ये इमोजी की भाषा कौन समझाए। गलत इमोजी गया,

और अपनी इमेज खराब। जिसको जो कहना हो, शुद्ध हिंदी में लिख दो। जिसको करना है वह lol करता रहे। फिल्में देखकर तो omg समझ में आया, सोच सकते हैं मामला कितना नाज़ुक है।।

कभी इमोजी में ढेर सारे फूल आ जाते हैं, तो कभी लाल पीले चेहरे ! एक थैंक यू देता अँगूठा बड़ा प्यारा लगता है। कितने

गुस्सा होते इमोजियों को मैंने अनदेखा किया होगा, कितनों की भावना को मैं पढ़ नहीं पाया हूँगा, इन सभी इमोजियों से क्षमा-याचना। जो भेज रहे हैं, वे भी मनमौजी ही हैं। सब कुछ समझ ही लेते हैं।

इमोजी की बढ़ती लोकप्रियता देखकर कहीं इसे सांकेतिक-भाषा-विज्ञान का अंश न मान लिया जाए ! हो सकता है भविष्य में इमोजी-लॉजी में डिप्लोमा और डिग्रियाँ भी प्रदान की जाने लगे। जो कभी होते थे फैल होते थे, एम ए सोशियोलॉजी में, अब शान से इमोजी-लॉजी में एम ए कर पाएँगे।।

सोचता हूँ किसी इमोजी एक्सपर्ट

से इस बार कुछ समय के लिए इमोजी-की ट्यूशन ले ही लूँ।

कब तक इन इमोजियों से मुँह छुपाता फिरूँगा।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी“)

✍ असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

नजर में जिगर में बसा तू ही तू है

रहे दूर पर सामने हूबहू है

अलावा तेरे ख्याल आता न दिल में

मुझे रात दिन तेरी ही आरजू है

असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी

सभी की ज़ुबाँ पर यहाँ कू-ब-कू है

शबाब आप पर खूब आया है ऐसा

लगी होड़ पाने यहाँ चार सू है

तग़ाफ़ुल में ये बात भी दिल में रखना

नहीं रब्त की हो सकेगी रफू है

सताइश नहीं ये हकीक़त है जाँना

नहीं दूसरा आपसा माहरू है

ये कैसी अदावत अरुण भाइयों में

अगर एक जैसा जो इनका लहू है

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 75 – पानीपत… भाग – 5 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना   जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आज प्रस्तुत है आपके एक विचारणीय आलेख  “पानीपत…“ श्रृंखला की अगली कड़ी।)

☆ आलेख # 75 – पानीपत… भाग – 5 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

हमारे मुख्य प्रबंधक जी विक्रमादित्य के सिंहासन सदृश्य मुख्य प्रबंधक कक्ष में स्थापित सिंहासन पर बत्तीस पुतलों की शंकास्पद नजरों को उपेक्षित कर विराजमान हो गये. उनका ताजा ताजा प्रमोशन उन्हें टेम्प्रेरी अतिरिक्त आत्मविश्वास भी दे रहा था और आत्मप्रवंचना भी. उनकी यह सोच कि तुम, याने पुतले, बत्तीस हैं तो क्या हम तो “आठ अठैंया चौंसठ” वाले राजा हैं. इस आठ अठैंया चौंसठ का फारमूला उन कैडरलैस जवानों के लिये हैं जिनका हर आठ साल में प्रमोशन सुनिश्चित रहता है. आठ साल का अंतराल, ये क्रास होने नहीं देते और इनका लक्ष्य और सफर हमेशा सहायक से सहायक महाप्रबंधक की मंजिल तक पहुंचने का होता है. तो इनके पास अभी बहुत समय था आखिरी मंजिल तक पहुंचने का. जो पास में नहीं था या नहीं थी वह थी मुखरता. सिंहासन की प्राथमिक चुनिंदा शर्तों में से एक मुखर होना भी आवश्यक होता है. अगर आप अपनी खुशी, अपना दुख, अपना गुस्सा, अपनी निराशा, अपनी अपेक्षायें प्रभावी तरीके से अभिव्यक्त नहीं कर पाते तो जाहिर है कि टीम के साथ कम्युनिकेशन कैसे होगा. फिर टीम मेंबर मुखर होंगे और अपनी अपेक्षायें, अपनी फरमाइशें, अपनी तकलीफें, टीम लीडर के ऊपर थोपेंगे. जब आप खामोश होते हैं तो ये खामोशी आपसे आपके कंधों की उपयोगिता, आपकी आंखों की अभिव्यक्ति भी छीन लेती है. हर टीमलीडर के कंधो की उपयोगिता, टीम को भावुकता के क्षणों में, निराशा के लम्हों में महसूस होती है.

अभिनेता संजीव कुमार और अभिनेत्री जया भादुड़ी बहुत सशक्त अभिनेता थे जो अपनी भावप्रवण आंखों से फिल्म “परिचय” के चुनिंदा दृश्य और एक पूरी फिल्म “कोशिश” सजीव कर सके. उनकी बोलती आंखों ने संवाद के बिना ही संवेदनशीलता और कम्युनिकेशन की उस ऊंचाई को स्पर्श किया जिसे दोहराना नामुमकिन सा ही लगता है. पर सामान्यत: ये गुण हर किसी में नहीं होता और वैसे भी बात सिर्फ तीन घंटे की फिल्म की नहीं होता. ये पूरी जीवन शैली, पूरे व्यक्तित्व की होती है. तो बात जब राजा या लीडर के पद पर काम करने की हो तो मुखरता की उपेक्षा नहीं की जा सकती. हमारे ग्रुप में भी बहुत सारे मान्यवर सदस्य हैं जिन्होंने प्रबंधन और संघ के महत्वपूर्ण उत्तरदायित्वों को वहन किया है. वे इस मुखरता को बहुत अच्छे से जानते होंगे. ये मुखरता, कुरुक्षेत्र के अर्जुन के महत्त्वपूर्ण अस्त्रों में से एक के समान वांछित होती है. इसे चालू भाषा में कहना हो तो ऐसे भी कहा जा सकता है कि “आप कुछ बोलो तो सही “: ‘यस सर यस सर’ कहने वाले तो आपके चारों तरफ मौके की तलाश में उम्मीद लगा कर बैठे हैं या सही शब्दों में खड़े हैं. अगर मुख्य प्रबंधक जी आप नहीं बोल पाते तो फिर ये लोग किसी दूसरे को ढूंढेंगे जो कुछ बोले तो ये “यस सर यस सर” कह पायें. इसके अलावा भी हम लोगों में यह लोकोक्ति बहुत प्रसिद्ध है कि “बच्चा अगर रोयेगा नहीं तो मां तो दूध भी नहीं पिलायेगी. बैंक की भाषा में अगर कहा जाये तो शाखा के प्रबंधक या मुख्य प्रबंधक जब तक रोयेंगे नहीं, सॉरी जब तक कुछ मांगेगे नहीं तो नियंत्रक सर, कहाँ कुछ देने वाले.

ये मुखरता का अभाव बहुत गैप बना रहा था. स्टाफ चाहता था कि उसके और कस्टमर के बीच में बॉस की मुखरता एक पुल बने, कस्टमर की अपेक्षाएं थीं कि सर हमारी परेशानियों का निदान करें, परेशान करने वाले स्टाफ को नसीहत दें, मन लगाकर सामान्य से भी अधिक काम करने वाले कारसेवक उनसे तारीफ के दो शब्द सुनना चाहते थे, परेशान करने वाले चाहते थे कि कम से कम डांटें तो, ताकि हम अपनी कलाकारी का मजा ले सकें और यूनियन के नेता भी यही चाहते थे कि ये कुछ बोलें तो तब तो हम भी इनको बतायें कि हम क्या चीज हैं. पर दिक्कत यही थी कि ये कुछ बोलते ही नहीं थे. जुबान को मुंह में और हाथो को पेंट की दोनों जेबों याने पाकेटों में बंद करके ये तो बुद्ध के समान निर्विकार बने रहते हैं. आंखे भी फरियाद सुनने की एक्टिंग से महरूम नजर आती थीं. जब तक दूसरे बोलते रहते, ये या तो अपने सिंहासन पर गहरी सोच में बैठे रहते और फिर सिर झुकाकर अपने काम में लग जाते. फरियादी कनफ्यूज हो जाता कि उसकी बात सुनी गई या नहीं और उसी मन:स्थिति में बाहर आता जैसे हम लोग मंदिरों में भगवान से कुछ मांगने, प्रार्थना करने के बाद आ जाते हैं. ये बिल्कुल भी निश्चित नहीं होता कि भगवान ने हमारी प्रार्थना सुनी भी है या नहीं और प्रभु से जो मांगा है वो मिलेगा या नहीं. बाद में बैंक के कस्टमर्स भी इनको समझ गये और जब कोई छोटा प्रबंधक ये बोलता कि “अगर आप हमारे समाधान से संतुष्ट नहीं हैं तो जाइये चीफ मैनेजर से मिल लीजिए. तो वाकिफ और अभ्यस्त कस्टमर्स साफ मना कर देते कि सर! हम तो नहीं जायेंगे, जो भी हमारा भला बुरा होगा, होगा या नहीं होगा, सब आप ही करेंगे. अंततः वही जूनियर प्रबंधक गण खुश होकर या दयालु होकर कस्टमर्स की समस्याओं का निदान कर देते. इसे वरदान समझकर और ऊपर वाले (प्रथम तल वाले को नहीं बल्कि ईश्वर को) सादर प्रणाम करते हुये शाखा के निकास द्वार की ओर बढ़ जाते.

नोट :पानीपत का युद्ध जारी रहेगा टेस्ट मैच की गति से. जो प्रशंसा के दो शब्द अभिव्यक्त करने भी हमारे इन्हीं मुख्य प्रबंधक महोदय जैसे कृपण बने हुये हैं या बुद्ध जैसे निर्विकार होने का ढोंग कर रहे हैं उनसे यही कहा जा सकता है कि ये दैनिक भास्कर अखबार नहीं है जो अनजान व्यक्ति सुबह सबेरे दरवाजे पर डाल जाता है. संभावनाओं की पराकाष्ठा उसे ऐ. पी. जे. अब्दुल कलाम भी बना सकती है. हालांकि ये तय है कि मेरे साथ ये नहीं होगा. प्रार्थना मैंने भी की थी पर पता नहीं चला कि भगवान ने सुनी थी या नहीं. नहिंच ही सुनी होगी.

यात्रा जारी रहेगी.

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “सावन की कुंडलिया…” ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे

☆ “सावन की कुंडलिया…” ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

(१)

सावन आया मन रहा,  बूंदों का त्योहार।

मौसम को तो मिल गया, क़ुदरत का उपहार।।

क़ुदरत का उपहार, दादुरों में खुशहाली।

खेतों में मुस्कान, सिंचाई है मतवाली।।

मेघों का उपकार, धरा पर जल है आया।

स्वर गूंजें चहुंओर, आज तो सावन आया।।

(२)

सावन आया द्वार पर, करने सबसे प्यार।

मेघों द्वारा हो रहा, वर्षा का सत्कार।।

वर्षा का सत्कार, स्रोत जल के खुश दिखते।

कविगण में है हर्ष, सभी कविताएं लिखते।।

नाचें वन में मोर, सुखद पावस की माया।

आल्हा की है तान, बंधुवर सावन आया।।

(३)

सावन आया झूमकर, गाता हितकर गीत।

वर्षा रानी बन गई, कृषकों की मनमीत।।

कृषकों की मनमीत, नदी-नाले मस्ती में।

जंगल में है जोश, पेड़ सारे हस्ती में।।

मौसम का यशगान, हवाओं का रुख भाया।

उत्साहित सब लोग, सुहाना सावन आया।।

(४)

सावन आया है चहक, मौसम में आवेग।

मेघों ने हमको दिया, जल का पावन नेग।।

जल का पावन नेग, क्यारियों में रौनक है।

नदियों में सैलाब, बस्तियों में धक-धक है।

राखी का त्योहार, खुशी के पल लाया है।

ख़ूब पले अनुराग, देख सावन आया है।।

(५)

सावन आया ऐ सुनो, सब कुछ है अनुकूल।

आतप के चुभते नहीं, अब तो तीखे शूल।।

अब तो तीखे शूल, शीत की लय है प्यारी।

मौसम रचे खुमार, धरा लगती है न्यारी।।

सबने पीकर चाय, गर्म मुंगौड़ा खाया।

बिलखें ठंडे पेय, जोश में सावन आया।।

(६)

सावन आया मीत सुन, मादक चले बयार।

फिर भी तू क्यों दूर है, सूना मम् संसार।।

सूना मम् संसार, नहीं कुछ भी है भाता।

बांहें हैं बेचैन, एक पल चैन न आता।।

दिल में जागी प्रीति, मिलन का भाव समाया।

आज यही बस सत्य, रसीला सावन आया।।

सावन है नव चेतना, सावन इक उत्साह। 

सावन इक चिंतन नया, सावन है नव राह।। 

© प्रो.(डॉ.)शरद नारायण खरे

प्राचार्य, शासकीय महिला स्नातक महाविद्यालय, मंडला, मप्र -481661

(मो.9425484382)

ईमेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares