English Literature – Article ☆ Special on the Kargil Vijay Divas ☆ Shri Ajeet Singh, Ex-Director (News) Doordarshan

Shri Ajeet Singh 

(We present an article ‘Special on the Kargil Vijay Divas’ written by Shri Ajeet Singh ji, Ex-Director (News), Doordarshan.)

☆ Special on the Kargil Vijay Divas ☆ Shri Ajeet Singh ☆

The war I reported 24 years ago…

Kargil was largely a deserted town when I entered it for four days to report the Kargil war. I was part of an army conducted media party from Srinagar. The party comprising correspondents  from major media networks had waited for over three weeks in Srinagar to get army permission to move into the battle field.

I was travelling in the DAVP van along the Film Division team. They had stocked sufficient quota of bread, butter, biscuits and rice to cope with the situation of getting stranded in some cut off place in war zone.

I had a satellite phone too beside my taperecorder. 

Crossing the 12000 feet high Zojila, our first halt was a Bofor Guns battery that was pounding the Pakistan army positions across the high hill to provide covering fire to our advancing troops there. That was quite a show for the visual media and the artillery unit obliged them abundantly. We were convinced about the efficacy of the gun that otherwise was mired into allegations of commission in its purchase from Swedan during a previous regime.

Shortly ahead was a briefing by senior army officers about the area and the position of indian army. The Tololing ridge overlooking Drass town had been cleared of the intruders who comprised  of Pakistan army soldiers and militants. 

Some young officers were in high spirits as we talked to them during the lunch hour. I gathered that main focus at that time was on the Tiger Hill that stands tall behind Drass town. Flash lights of bombardment with guided missiles were visible as  we crossed Drass  taking a right turn towards Kargil town.

The narrow road runs along a river and some parts of it are in the firing range of Pakistani troops sitting on high hills on the Kaksar range.

A BSF man stopped our vehicles at a checkpost for some urgent precautions. 

“You are in the firing range of the enemy. Keep a distance of about 100 meters between your vehicles. No lights during darkness. Drive fast and don’t stop even if you are fired upon”.

The last instruction was quite chilling. We saw the wreckage of some vehicles down in the river and that heightened the fear. 

By late evening we reached a hotel in Kargil.  The town had faced daily artillery shelling from across the Line of Control. 

The hotel was a three storied structure, but all media persons wanted the first-floor rooms. By now they had learnt that the top floor could face a direct hit from an artillery shell and if the shell exploded in the hotel compound, its splinters could get into ground floor rooms. 

DC Kargil too was functioning from a nearby hotel as his office was in the firing range.

Most people from Kargil town had been shifted to tents at a safe place some distance away on the Zanskar road. We visited them the next day to listen to their tales of woe. They had abandoned their animals as there was none to look after them in home steads.

Next day we were taken on to the road that leads to the Aryans inhabited five villages along the Indus river. Aryans have features quite different from the majority Ladakhi people.

They support local flowers in their headgears except for the time when there is some mourning in their family.

They usually work as labourers for the Army.

It was an Aryan shepherd who first noticed the armed intruders and informed the Army. A reccy team from the army was ambushed by the Pakistani soldiers. All its members were brutally killed and their highly mutilated bodies were handed over to the Indian Army. This was in clear violation of the international norms. 

We talked to the Aryan people who gave details of Pakistani intruders.

Back into the hotel next evening, the owner cum manager came to my room as I just finished filing my despatch to All India Radio newsroom in New Delhi.  

He said he knew me through my frequent bylines in AIR bulletins till about an year ago. I had functioned as AIR’s Senior Correspondent in Srinagar for over six years before being transferred to Delhi.

We got talking and I found in him an interesting person. 

“Sir, this is not correct that Indian Army didn’t have information regarding Pakistani plans to intrude and capture positions on high hills the following spring. They had full details from their spying agents in Pakistan”.

I interrupted him saying how could he be so sure.

Sir, a letter containing all details of the areas of intrusion was received in October of 1998. It was in Urdu and I was called to the Army Officers Mess to read its contents as they couldn’t read Urdu”, he elaborated.  He sounded some convincing. 

And at one point, he even started sobbing. I tried to console him.

“Sir, Pakistan is not an option for us, the Kargil people. We are Shias and we know what Shias are facing in Pakistan. We have to stay in India only. There is no other home for us. 

“The officer who called me was also drunk. He might not have even properly listened to me as I read the letter”.

He was a bit agitated and somewhat desperate.

I told the matter in confidence to an army officer. He said, ” Letters  from the spies come every year as winter comes and we vacate the higher pickets. These are duly noticed but contents are found highly exaggerated or even totally baseless.  Some of the spies are double agents. You never know if these letters were planted by Pakistan agencies in an effort to extend our resources. It is extremely difficult to man higher pickets during winters.

I didn’t report the story. I couldn’t. On the fourth day, as the press party headed back to Srinagar,

The Army spokesman in New Delhi, Colonel Bikram Singh announced that the Tiger Hill had been recaptured. Col. Bikram Singh was to become the Chief of the Army Staff in due course of time. In between he had a stint in Anantnag as a Brigadier. 

The saga of the recapture of the Tiger Hill was to unfold in weeks and months to come. Sepoy Sanjay Kumar was to be decorated with the highest gallantry award of Param Vir Chakra on the following Republic Day of 2020.

That is the history that would continue to be told every year  every time anyone talks of  how the Kargil war was won by brave indian soldiers defeating the evil designs and machination of a  devious enemy, defeated many times but still not giving up.

© Shri Ajeet Singh 

Shri Ajeet Singh ji is a freelance journalist based at Hisar in Haryana. He retired as Director of News, Doordarshan Hisar in 2006.

Mo. – 9466647037

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ कारगिल विजय दिवस विशेष – “बलिदान कारगिल में …” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित कारगिल विजय दिवस पर विशेष संस्मरण “बलिदान कारगिल में…”। हमारे प्रबुद्ध पाठकगण   प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

 ☆ संस्मरण – कारगिल विजय दिवस विशेष – “बलिदान कारगिल में…”  ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

घटना कारगिल की है । भारत के साथ दोस्ती का हाथ बढ़ाकर भी पाकिस्तान ने हमारी सीमाओं पर चुपचाप घुसपैठ शुरू कर दी थी । काश्मीर भारत का अभिन्न अंग है । सन् 1947 में काश्मीर रियासत के राजा हरीसिंह ने पूरी रियासत का देश में मिलना स्वीकार कर भारत देश के एक प्रदेश के रूप में रहना पसंद किया । काश्मीर पाकिस्तान से लगा हुआ है । पाकिस्तान उसे अपने देश में गैर कानूनी ढंग से मिलाने के लिये शुरू से ही लालायित है । ऐसा असंभव है । इसलिये वह हमेशा काश्मीर प्रदेश में भारतीय सीमाओं पर घुसपैठ कर, आतंक मचाकर जमीन हथियाना चाहता है । कई बार युद्ध में हारकर भी मई 1999 में सीमाओं पर द्रास – कारगिल और बटालिक क्षेत्र में ऊँचे पहाड़ों पर उसने फिर हमला किया । हमारे वीर बहादुर सैनिक प्राणपण से देश की रक्षा के लिये लड़कर विजयी हुये ।

यह कारगिल क्षेत्र की टाइगर पहाड़ी पर घुसपैठियों से युद्ध करते हुये अपनी भारत माँ के लिये प्राण देने वाले वीर हेमसिंह की वीरता की घटना है । हेमसिंह ग्राम खेड़ा फिरोजाबाद के निवासी थे । टाइगर पहाड़ी पर अपूर्व वीरता के साथ दुश्मन सेअपने भारत देश के लिए लड़ते हुये अपना बलिदान दे उन्होंने शहादत पाई । उनके मित्र नायक रामसिंह ने उनकी वीरता का वर्णन इस प्रकार किया है ।

हेमसिंह की बहादुरी देखकर दुश्मनों के भी छक्के छूट गये । कारगिल में टाइगर पहाड़ी को दुश्मनों से छुड़ाने की ज़िम्मेदारी 9 वीं पैरा यूनिट के जाँबाज कमाण्डों को सौंपी गई थी । कमाण्डो अपने दल के साथ एक के बाद एक कुछ फासले से पहाड़ी पर चढ़ रहे थे । नायक हेमसिंह भी अपने कुछ साथियों को ले पहाड़ी पर रस्सी बाँधकर चढ़ रहे थे । जब वे ऊपर पहुँचने वाले ही थे तो दुश्मनों ने गोली चलानी शुरू कर दी । भारतीय सेना दल ने भी गोली चलानी शुरू कर दी तो दुश्मन अपने बंकरों में भाग कर ऊपर से धुंआधार गोलियाँ बरसाने लगे । दुश्मन केवल 40-50 गज की दूरी पर थे । बिना कोई परवाह किये देशभक्त भारतीय सैनिक चढ़ते और बढ़ते गये तथा अनेकों दुश्मन सैनिकों को ढेर कर दिया । इसी बीच दुश्मन ने और सैनिक सहायता से बमबारी शुरू कर दी । हेमसिंह आगे बढ़ते जा रहे थे । उनके शरीर में बम के टुकड़े धंसते गये पर अपने साथियों के पीछे हटने का आग्रह ठुकराकर भी हेमसिंह अपने मोर्चे पर डटे रहे और अपनी बंदूक के निशाने से दुश्मन के चार सैनिकों को मौत के घाट उतार दिया । साथियों ने उन्हें अस्पताल, जो 20 किमी. दूर था, ले जाने की तैयारी की । परन्तु अपनी कर्मभूमि पर ही कर्त्तव्य पूरा कर हेमसिंह मातृभूमि के लिये लड़ते हुए वीर गति को प्राप्त हुये । उनकी वीरता और जाँबाजी की चर्चा हमेशा अमर रहेगी । उन्होंने अपने बलिदान से एक बार फिर सबको सिखा दिया कि मातृभूमि जिसने हमें पाला – पोसा और बड़ा किया है, का ऋण समय आने पर ऐसे आदर्श बलिदान से दिया जा सकता है ।

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ दिन-रात #8 ☆ कविता – “कलाकार…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ दिन-रात # 8 ☆

 ☆ कविता ☆ “कलाकार…” ☆ श्री आशिष मुळे ☆

हाँ  मै एक कलाकार हूँ 

एक बगीचे की तरह हूँ 

जिसमे फूल भी हैं और कांटे भी हैं

तुम्हें जो चुभे वो चुनके देता हूँ 

 

हाँ मै एक कलाकार हूं..

 

वैसे तो एक आम इंसान हूँ 

वो ही रोटी खाता हूँ 

वही कपड़ा पहेंता हूँ 

रोटी खाकर भी भूखा हूँ 

कपड़ा पहनकर भी निर्वस्त्र हूँ 

 

हाँ मै एक कलाकार हूँ …

 

मेरा अपना कोई रंग नहीं

मेरा अपना कोई ग़म नहीं

तुम्हारे गम में रोता हूँ 

रंग में तुम्हारे रंगता हूँ 

दिल में तुम्हारे ख़ुशी चाहता हूँ 

तुम्हारी आंखों में ख़ुशी पाता हूँ 

 

हाँ मै एक कलाकार हूँ ..

 

भीतर मेरे भी एक दुनिया है

जो हमेशा बर्बाद है

मगर आबाद तुम्हारी दुनिया चाहता हूँ 

खुद एक घायल हूँ 

दर्द तुम्हारे समझता हूँ 

 

हाँ मै एक कलाकार हूँ …

© श्री आशिष मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 222 ☆ आलेख – फ्लैश फ्लड से बचाव के लिये नदियां गहरी की जावें… ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक आलेखनाद शंख का)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 222 ☆

? आलेख – फ्लैश फ्लड से बचाव के लिये नदियां गहरी की जावें?

पानी जीवन की अनिवार्य आवश्यकता है. सारी सभ्यतायें नैसर्गिक जल स्रोतो के तटो पर ही विकसित हुई हैं. बढ़ती आबादी के दबाव में, तथा ओद्योगिकीकरण से पानी की मांग बढ़ती ही जा रही है. इसलिये भूजल का अंधाधुंध दोहन हो रहा है और परिणाम स्वरूप जमीन के अंदर पानी के स्तर में लगातार गिरावट होती जा रही है. नदियो पर हर संभावित प्राकृतिक स्थल पर बांध बनाये गये हैं. बांधो की ऊंचाई को लेकर अनेक जन आंदोलन हमने देखे हैं. बांधो के दुष्परिणाम भी हुये, जंगल डूब में आते चले गये और गांवो का विस्थापन हुआ. बढ़ती पानी की मांग के चलते जलाशयों के बंड रेजिंग के प्रोजेक्ट जब तब बनाये जाते हैं.

रहवासी क्षेत्रो के अंधाधुन्ध सीमेंटीकरण, पालीथिन के व्यापक उपयोग तथा कचरे के समुचित डिस्पोजल के अभाव में, हर साल तेज बारिश के समय या बादल फटने की प्राकृतिक घटनाओ से शहर, सड़कें बस्तियां लगातार डूब में आने की घटनायें बढ़ी हैं. विगत वर्षो में चेन्नई, केरल की बाढ़ हम भूले भी न थे कि इस साल पटना व अन्य तटीय नगरो में गंगा जी घुस आई. मध्यप्रदेश के गांधी सागर बांध का पावर हाउस समय रहते बांध के पानी की निकासी के अभाव में डूब गया.

बाढ़ की इन समस्याओ के तकनीकी समाधान क्या हैं. नदियो को जोड़ने के प्रोजेक्टस अब तक मैदानी हकीकत नही बन पाये हैं. चूंकि उनमें नहरें बनाकर बेसिन चेंज करने होंगे, पहाड़ो की कटिंग, सुरंगे बनानी पड़ेंगी, ये सारे प्रोजेक्टस् बेहद खर्चीले हैं, और फिलहाल सरकारो के पास इतनी अकूत राशि नही है. फिर बाढ़ की त्रासदी के इंजीनियरिंग समाधान क्या हो सकते हैं ?

अब समय आ गया है कि जलाशयो,वाटर बाडीज, शहरो के पास नदियो को ऊंचा नही गहरा किया जावे.यांत्रिक सुविधाओ व तकनीकी रूप से विगत दो दशको में हम इतने संपन्न हो चुके हैं कि समुद्र की तलहटी पर भी उत्खनन के काम हो रहे हैं. समुद्र पर पुल तक बनाये जा रहे हैं बिजली और आप्टिकल सिग्नल केबल लाइनें बिछाई जा रही है. तालाबो, जलाशयो की सफाई के लिये जहाजो पर माउंटेड ड्रिलिंग, एक्सकेवेटर, मडपम्पिंग मशीने उपलब्ध हैं. कई विशेषज्ञ कम्पनियां इस क्षेत्र में काम करने की क्षमता सम्पन्न हैं.मूलतः इस तरह के कार्य हेतु किसी जहाज या बड़ी नाव, स्टीमर पर एक फ्रेम माउंट किया जाता है जिसमें मथानी की तरह का बड़ा रिग उपकरण लगाया जाता है, जो जलाशय की तलहटी तक पहुंच कर मिट्टी को मथकर खोदता है, फिर उसे मड पम्प के जरिये जलाशय से बाहर फेंका जाता है. नदियो के ग्रीष्म काल में सूख जाने पर तो यह काम सरलता से जेसीबी मशीनो से ही किया जा सकता है. नदी और बड़े नालो मे भी नदी की ही चौड़ाई तथा लगभग एक किलोमीटर लम्बाई में चम्मच के आकार की लगभग दस से बीस मीटर की गहराई में खुदाई करके रिजरवायर बनाये जा सकते हैं. इन वाटर बाडीज में नदी के बहाव का पानी भर जायेगा, उपरी सतह से नदी का प्रवाह भी बना रहेगा जिससे पानी का आक्सीजन कंटेंट पर्याप्त रहेगा. २ से ४ वर्षो में इन रिजरवायर में धीरे धीरे सिल्ट जमा होगी जिसे इस अंतराल पर ड्रोजर के द्वारा साफ करना होगा. नदी के क्षेत्रफल में ही इस तरह तैयार जलाशय का विस्तार होने से कोई भी अतिरिक्त डूब क्षेत्र जैसी समस्या नही होगी. जलाशय के पानी को पम्प करके यथा आवश्यकता उपयोग किया जाता रहेगा.

अब जरूरी है कि अभियान चलाकर बांधो में जमा सिल्ट ही न निकाली जाये वरन जियालाजिकल एक्सपर्टस की सलाह के अनुरूप बांधो को गहरा करके उनकी जल संग्रहण क्षमता बढ़ाई जाने के लिये हर स्तर पर प्रयास किये जायें. शहरो के किनारे से होकर गुजरने वाली नदियो में ग्रीष्म ‌‌काल में जल धारा सूख जाती है, हाल ही पवित्र क्षिप्रा के तट पर संपन्न उज्जैन के सिंहस्थ के लिये क्षिप्रा में नर्मदा नदी का पानी पम्प करके डालना पड़ा था. यदि क्षिप्रा की तली को गहरा करके जलाशय बना दिया जावे तो उसका पानी स्वतः ही नदी में बारहो माह संग्रहित रहा आवेगा.इस विधि से बरसात के दिनो में बाढ़ की समस्या से भी किसी हद तक नियंत्रण किया जा सकता है. इतना ही नही गिरते हुये भू जल स्तर पर भी नियंत्रण हो सकता है क्योकि गहराई में पानी संग्रहण से जमीन रिचार्ज होगी, साथ ही जब नदी में ही पानी उपलब्ध होगा तो लोग ट्यूब वेल का इस्तेमाल भी कम करेंगे. इस तरह दोहरे स्तर पर भूजल में वृद्धि होगी. नदियो व अन्य वाटर बाडीज के गहरी करण से जो मिट्टी, व अन्य सामग्री बाहर आयेगी उसका उपयोग भी भवन निर्माण, सड़क निर्माण तथा अन्य इंफ्रा स्ट्रक्चर डेवलेपमेंट में किया जा सकेगा. वर्तमान में इसके लिये पहाड़ खोदे जा रहे हैं जिससे पर्यावरण को व्यापक स्थाई नुकसान हो रहा है, क्योकि पहाड़ियो की खुदाई करके पत्थर व मुरम तो प्राप्त हो रही है पर इन पर लगे वृक्षो का विनाश हो रहा है, एवं पहाड़ियो के खत्म होते जाने से स्थानीय बादलो से होने वाली वर्षा भी प्रभावित हो रही है.

नदियो की तलहटी की खुदाई से एक और बड़ा लाभ यह होगा कि इन नदियो के भीतर छिपी खनिज संपदा का अनावरण सहज ही हो सकेगा. छत्तीसगढ़ में महानदी में स्वर्ण कण मिलते हैं,तो कावेरी के थले में प्राकृतिक गैस, इस तरह के अनेक संभावना वाले क्षेत्रो में विषेश उत्खनन भी करवाया जा सकता है.

पुरातात्विक महत्व के अनेक परिणाम भी हमें नदियो तथा जलाशयो के गहरे उत्खनन से मिल सकते हैं, क्योकि भारतीय संस्कृति में आज भी अनेक आयोजनो के अवशेष नदियो में विसर्जित कर देने की परम्परा हम पाले हुये हैं. नदियो के पुलो से गुजरते हुये जाने कितने ही सिक्के नदी में डाले जाने की आस्था जन मानस में देखने को मिलती है. निश्चित ही सदियो की बाढ़ में अपने साथ नदियां जो कुछ बहाकर ले आई होंगी उस इतिहास को अनावृत करने में नदियो के गहरी करण से बड़ा योगदान मिलेगा.

पन बिजली बनाने के लिये अवश्य ऊँचे बांधो की जरूरत बनी रहेगी, पर उसमें भी रिवर्सिबल रिजरवायर, पम्प टरबाईन टेक्नीक से पीकिंग अवर विद्युत उत्पादन को बढ़ावा देकर गहरे जलाशयो के पानी का उपयोग किया जा सकता है.

मेरे इस आमूल मौलिक विचार पर भूवैज्ञानिक, राजनेता, नगर व ग्राम स्थानीय प्रशासन, केद्र व राज्य सरकारो को तुरंत कार्य करने की जरुरत है, जिससे महाराष्ट्र जैसे सूखे से देश बच सके कि हमें पानी की ट्रेने न चलानी पड़े, बल्कि बरसात में हर क्षेत्र की नदियो में बाढ़ की तबाही मचाता जो पानी व्यर्थ बह जाता है तथा साथ में मिट्टी बहा ले जाता है वह नगर नगर में नदी के क्षेत्रफल के विस्तार में ही गहराई में साल भर संग्रहित रह सके और इन प्राकृतिक जलाशयो से उस क्षेत्र की जल आपूर्ति वर्ष भर हो सके. इन दिनों जलवायु परिवर्तन से फ्लैश फ्लड का बचाव इस तरह संभव हो सकेगा।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 170 ☆ बाल कविता – बत्तख और मछलियां ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक 131मौलिक पुस्तकें (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्य कर्मचारी संस्थान के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 169 ☆

☆ बाल कविता – बत्तख और मछलियाँ ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

चोंच है पीली, पंख विशाल।

    बत्तख रानी बड़ी कमाल।।

दाना खाती बड़े चाव से।

     मछली देखें बड़े भाव से।।

 

मछली बोलीं अरे! ओ बत्तख

     हमें भी दाना खिलवाओ।

भूख लगी है बड़े जोर की

     हमसे नहीं तुम शरमाओ।।

 

बत्तख बोली अरे मछलियो

    दाना  तुम्हें खिलाती हूँ।

सैर करूँगी मैं भी जल की

     तुमको सखा बनाती हूँ।।

 

सभी मछलियों को बत्तख ने

    दाना प्रेम से खिलवाया।

पेट भरे पर नाचे – कूदे

    सबने ही आनन्द मनाया।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोडे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ कोडे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सान होऊनी बांलकांसवे

भान विसरूनी खेळत जावे

हासत नाचत बागेमध्ये

फेर धरुनी फिरून यावे ||

 

मनात येते विहंग होऊन

आकाशी त्या मुक्त विहरावे

जगामधले अनन्य सुंदर

डोळे भरुनी पाहून घ्यावे ||

 

दुःख काळजा दूर होऊनी

ईश चरणी मन रमावे

अनन्यभावे शरण जाऊनी

नामस्मरणी रंगून जावे ||

 

ऐकू यावी बासरी अन

यमुनातीरी फेर धरावा

अलगुज होऊन कृष्णाची

कुंजवनी तो स्वर घुमावा ||

 

मन हे मोठे अजब आहे

कोडे जणू विश्वनियंत्याचे

कधी न होते इच्छापूर्ती

आवर्तन अनेक इच्छांचे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #171 ☆ वातानुकुलित … ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 171 ☆ वातानुकुलित… ☆ श्री सुजित कदम ☆

एका आलिशान वातानुकुलीत

दुकानाच्या आत

निर्जीव पुतळ्यांना

घातलेल्या रंगीबेरंगी

कपड्यांना पाहून,

मला माझ्या बापाची

आठवण येते…

कारण,

मी लहान असताना,

नेहमी माझ्यासाठी

रस्त्यावरून कपडे खरेदी

करताना,

माझा बाप माझ्या

चेह-यावरून हात

फिरवून त्याच्या

खिशातल्या पाकिटाला

हात लावायचा…

आणि

वातानुकुलीत

दुकानातल्या कपड्यांपेक्षा

रस्त्यावरचे कपडे

किती चांगले असतात

हे किती सहज

पटवून द्यायचा…

खिशातलं एखादं चाॅकलेट

काढून तेव्हा तो हळूच

माझ्या हातात ठेवायचा…

आणि

माझ्या मनात भरलेले कपडे

तेव्हा तो माझ्या नजरेतूनच ओळखायचा…

आम्ही कपडे खरेदी करून

निघाल्यावरही

माझा बाप चार वेळा

मागं वळून पहायचा

आणि

“एकदा तरी आपण

ह्या आलिशान दुकानातून कपडे

खरेदी करू”

इतकंच माझ्याकडे पाहून

बोलायचा…

पण आता,

मला त्या निर्जीव पुतळ्यानां घातलेल्या..

रंगीबेरंगी कपड्यांच्या

किंमतीचे लेबल पाहून…

माझ्या बापाचं मन कळतं

आणि त्यांनं तेव्हा…

डोळ्यांच्या आड लपवलेलं पाणी

आज माझ्या डोळ्यांत दाटून येतं…

कारण,

मी माझ्या लेकरांला

रस्त्यावरून कपडे

खरेदी करताना,

त्याच्यासारखाच मी ही

तेव्हा

किलबिल्या नजरेने

ह्या दुकानांकडे पहायचो…

आणि

ह्या रंगीबेरंगी कपड्यांची

स्वप्नं तेव्हा मी नजरेमध्ये साठवायचो…

अशावेळेस,

नकळतपणे

माझा हात

माझ्या लेकरांच्या चेह-यावर

कधी फिरतो कळत नाही…

आणि

पाकिटातल्या पैशांची

संख्या काही बदलत नाही…

परिस्थितीची ही गोळा बेरीज

अजूनही तशीच आहे

आणि

मनमोकळं जगणं

अजून…

वातानुकुलीत व्हायचं आहे..

.© श्री सुजित कदम

(टीप.. कविता आवडल्यास नावासहीतच फाॅरवर्ड करावी ही नम्र विनंती )

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आजपासून अधिक महिन्याची सुरूवात! गेला आठवडाभर वाॅटसपवर याविषयी वेगवेगळे लेख आणि माहिती वाचतेय. अधिक महिन्यात काय काय करावं, म्हणजे कोणती व्रतवैकल्ये करावी, पोथ्या-पुराण वाचावी, जावयाला ३३ जाळीदार वस्तूंचं वाण द्यावं इ.इ. त्याचबरोबर फक्त अधिक महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी, आईला साडी घ्यावी, असंही वाचलं. अन् मन विचाराच्या भोवऱ्यात गरगरायला लागलं.

अशी साडी वगैरे देऊन अधिक महिन्यात तुझीओटी भरण्याचा एखादाच प्रसंग मी अनुभवला असणार. कारण ठळकपणे असं फारसं आठवत नाहीये.  माझ्या लग्नानंतर जेमतेम ६ वर्षांनीच तू देवाघरी गेलीस.

माझा याप्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याला अजिबात आक्षेप नाही. पण खरंच का अश्या ओटी भरण्यानेच फक्त आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. आणि माझ्या मनाने ठामपणे याचं उत्तर *नाही * असं दिलं.

लग्नापूर्वी तर तुझ्यासोबतच राहात होते. पण संसारात पडल्यावर क्षणोक्षणी तुझी आठवण येतच राहिली. *लेकरासंगे वागताना थोडी थोडी समजत जातेस * असं सहजपणे लिहून गेले माझ्या कवितेत ते उगाच नाही. तू आपल्या वागण्यातून रूजवलेले संस्कार, नक्कीच माझं आयुष्य सुंदर करत गेले आणि आजही करत आहेत.

अगदी लहान वयात तू लावलेली वाचनाची सवय, आयुष्यातील अनेक अवघड परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी नकळत कारणीभूत ठरली. कारण आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी विचार करण्याची कुवत आणि वैचारिक बैठक त्यातूनच तयार झाली. तुझं स्वतःचं उदाहरण तर नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर असतं.

मराठी आणि हिंदी भाषांवरील तुझं प्रभुत्व, शुद्धलेखनाचा आग्रह, यामुळेच माझ्या लेखनात सहसा शुद्धलेखनाची चूक आढळत नाही. याआणि जी काही कमतरता राहते, तो नक्कीच माझा आळशीपणा किंवा अज्ञान. पण या  गोष्टींसाठी प्रशंसा होते तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणीने नेहमीच डोळे भरून येतात. 🥲😢

परिस्थितीनं नववीतच शिक्षण सोडायला लागलं तरी आपल्या अखंड आणि अफाट वाचनामुळे तू मिळवलेलं ज्ञान आणि वैचारिक समृद्धी, ही अनेक शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या व्यक्तींपेक्षाही कितीतरी उच्च दर्जाची होती, हे मला पदोपदी जाणवतं. म्हणूनच अगदी लहान वयात आमच्या हाती श्रीमान योगी, स्वामी, झेप, मृत्युंजय यासारखी पुस्तकं होती.  चौथीला स्काॅलरशिप मिळाल्यावर तू घेऊन दिलेलं साने गुरुजींचं, चित्रा आणि चारू, हे पुस्तक उदात्त प्रेम आणि मैत्री कशी असते, असावी हे नकळत शिकवणारं!

स्वतःसाठी पुरेसं नसतानाही, त्यातलंच दुसऱ्याला देऊन मदत करण्याची तुझी सह्रदयता, माणुसकी या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मग ती साधी वाटीभर आमटी, कामवाल्या राधाबाईंसाठी मुद्दाम काढून ठेवण्याची गोष्ट असो की आणखी काही!

आम्हां पाचही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायला शिकवताना, बाबा आणि तू, दोघांनी  सोसलेल्या अडचणी आणि केलेल्या त्यागाला तोडच नाही. त्या ऋणातून उतराई होणं या जन्मी तरी जमेल असं वाटत नाही ग! 🙏

असे संस्कार घडवणारी आई लाभणं हे आमचं महद्भाग्य! असे कितीतरी प्रसंग आणि आठवणी! कोणीतरी म्हटल्याप्रमाणे *आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरी लिहून होणार नाही,आई तुझी थोरवी!  पण  माझी ही शब्दरूपी ओटी तुला समाधान देईल, असा मला विश्वास आहे.

आणि हो हे वाचून, सगळ्या मुलामुलींना शब्दांत व्यक्त करता आलं नाही तरी, आपापल्या आईची  आठवण काढून ते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील याची मला खात्री वाटते. ज्यांच्या नशिबी अजून मातृसौख्य आहे, ते भाग्यवान या निमित्ताने पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरण्याचा सुखद अनुभव घेतील. तिची प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतील आणि काळजीही घेतील. बाकीचे तिचे स्मरण करून, तिच्या संस्कारांचा वसा चालू ठेवतील, तर ही ओटी सुफळ संपूर्ण होईल.

© सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या.ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.

“काय गं मुलींनो काय खेळताय?”

“बदाम सात”एकजण उत्तरली.

“मी खेळू तुमच्यासोबत?’’

एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या.पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली,

“हो.खेळा ना”

बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला,केतकीलाही तिने जवळ बसवलं.छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं.

“द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही.मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.

“ए असं नाही चालायचं हं.असा रडीचा डाव नाही खेळायचा”

तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.

“अगंबाई ,हर्षू तू इथे बसलीयेस?मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”

आईच्या हाकेने ती भानावर आली.

” हो आई.येतेच.बस फक्त एक डाव.”

“अगं तू भाजी करणार होतीस ना?की मी करु?बारा वाजून गेलेत.मुलांना भुका लागल्या असतील.”

” हो आई मला भुक लागलीये”

केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली

” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का!”

मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.

” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का?अगं दोन मुलांची आई ना तू?”

निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना.मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली,

“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले.आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?”

निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या.”खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.

“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”

” म्हणू दे काय म्हणायचं ते”

हर्षा थोडी चिडूनच म्हणाली.मग तिने भाजी करायला घेतली.पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढलं.

” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या.हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं.तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या.”अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता .तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले.आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते.

“आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला?त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं.

“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”

ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.

बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं,मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं,फुलपाखरं,रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो.जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं.आपण सहसा कुणावर रागवत नाही. रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’

तिला आपले काँलेजचे दिवस आठवले.फुलपाखरासारखी ती बागडायची.सगळ्यांशी ती हसून बोलायची.सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच.तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ.ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”

पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस,बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे.तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे.पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची.त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे.बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे.काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही.

“आई गं मी भातुकली खेळू?”

केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली

“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”

” हो.खेळू का?”

“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”

” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”

“मग ठिक आहे.जा खेळा”

“आई तू येतेस मांडून द्यायला?”

ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला.प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.

” हो.चल चल.आपण हाँलमध्येच बसू”

मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली.तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला.हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. 

चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला.तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या.हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.

“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”

एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.

“नाही गं ,या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”

हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं

“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”

एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला  काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली

“उत्तरा आपण उद्या खेळू हं”

उत्तरालाही ते पटलं.तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली.हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली.

“ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली

” हो खरंच.अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”

“तिची फिगर तर बघ.अगदी चवळीची शेंग वाटतेय.नाहीतर आपण पहा .सगळ्याजणी भोपळे झालोत”

सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.

“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून?आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची.ती बेबी अजून बेबीच दिसतेय “

परत एकदा सर्वजणी हसल्या.  

हर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.

गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत.सासू,सासरे,नणंदा,नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते.दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या.मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं.तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती.तिला संगीत आवडायचं.विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची.तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.

क्रमश: – भाग 1… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

एक काळ होता जेव्हा म्हणत असत की ‘पैसा गेला – काही नाही गेलं, तब्बेत गेली – काही तरी गेलं, चारित्र्य गेलं – सर्व काही गेलं’ (money lost- nothing lost, health lost- something lost, charector lost – everything lost).

आता परिस्थिती बदलली आहे. कोरोना नंतरच्या काळात तर ती प्रकर्षाने जाणवू लागली आहे व वरील सुभाषितामध्ये ही बदल झाला असून ‘वर्तणूक गेली- काही तरी गेलं, तब्बेत गेली तर सर्व काही गेलं’ अशी आता परिस्थिती आहे.

तुमच्याकडे पैसा असेल, वर्तणूक ही चांगली असेल पण तुमची प्रकृती (तब्बेत/हेल्थ) चांगली नसेल तर त्या पैशाचा, वर्तणूकीचा तुम्हाला काहीच फायदा नाही. तुमची प्रकृती खराब झाली तर तुमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुमचा वशिला लागेल, चांगल्या दवाखान्यात तुम्हाला दाखल ही करता येईल, तेथील महागडा खर्च ही तुम्ही पेलू शकाल, पण तुमच्या शरीरावर होणाऱ्या औषधांच्या माऱ्याचे दुष्परिणाम ही तुम्हाला भोगावे लागतील. कोरोना काळात रेमिडीसीयर सारख्या औषधांनी अनेकांचा जीव वाचला पण त्यांच्या दुष्परिणामांनी त्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली‌ हे सर्वश्रुत आहेच. 

आजकाल आपलं खाणंपिणं ही असुरक्षित झालं आहे. उत्पन्न जास्त व्हावे यासाठी औषधांच्या फवारणी व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतात उत्पादन होणारे धान्य हे सदृढ शरीरासाठी पोषक राहीले नाही व त्याने वेगवेगळ्या आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. विशेष म्हणजे ते उत्पादन करणारे शेतकरी ही हेच अन्न खातात व त्यांच्यावर ही विपरीत परिणाम होतातच. खाद्यतेलांमधील भेसळ, फळे लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे फळे ही स्वस्थ शरीरासाठी सुरक्षित राहीले नाहीत. दूध वगैरे इतर पेय, बहुतेकांच्या आवडीची आईस्क्रीम, चॉकलेट्स ही यापासून सुटलेले नाहीत, त्यामुळे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच घटकांपासून आपल्या शरीरस्वास्थ्याला हानी पोहोचत आहे. त्यात जनसामान्यांप्रति असलेल्या नैतिकतेचा अभाव सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होत आहे. 

जगण्यासाठी अन्नधान्य आवश्यक आहे म्हणून ते टाळता तर येणार नाही. सतत बाहेरचे, भोजनालयांतील अन्न, फास्ट फूड, पिझ्झा बर्गर सारखे स्वस्थ शरीरासाठी तेवढे आवश्यक नसलेले अन्न/पदार्थ खाऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंतची शरीरे कमकुवत व जाड, बेढब होत आहेत. अकाली मृत्यू चे प्रमाणही वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कर्करोग व इतर साथीच्या रोग व विविध व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवा सामायिक केलेल्या लेखाप्रमाणे डॉ. नितू मांडके, डॉ. गौरव गांधींसारखे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती व भविष्य अंधारात आहे. घरातील सदस्य व वयस्कांच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे घरातील आर्थिक स्थिती ही बिघडत आहे.      माणूस पैसा कमावण्यासाठी आयुष्यभर धावतो व तब्बेत खराब करून घेतो आणि मग मेहनतीने कमावलेला पैसा तब्बेत ठिक करण्यावर घालवतो. 

या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या प्रकृतीची शक्यतो काळजी घेणे, तब्येत सांभाळणे, शरीर सुदृढ व रोगमुक्त कसे राहील याविषयी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सतत प्रयत्नशील राहणे एवढेच आपल्या हाती आहे.

व्याधींचे अस्तित्व नाही असे घर शोधून ही सापडणार नाही. माझे ही खानपानावर नियंत्रण नसल्याने माझे ही वजन वाढत होते. आनुवंशिकतेमुळे उंची कमी व वजन ९६ किलो झाल्यामुळे माझे दोन्ही पायांचे गुडघे खराब झाले होते. चालणे अशक्य व खूपच त्रासदायक झाल्याने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून गुडघेबदल (जॉइंट रिप्लेस) करुन स्टील चे पार्ट बसवण्यात आले. एका पायाला पंचवीस व दुसऱ्या पायाला सत्तावीस टाके घालण्यात आले होते. त्यांचे एक्स रे चे फोटो व गुडघ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे वण माझ्या स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत दिसतात. 

माझेही वय आता साठ आहे. उंची १५५ से. मी. त्यानूसार माझे वजन ५५ ते ६० किलो असायला हवे पण ते वाढत ९६ चे ९८ झाले. मी दररोज सकाळी सहा व सायंकाळी सहा कि. मी. असे बारा किलोमीटर चालत होतो. यामुळे वजन वाढत नव्हते, पण कमी ही होत नव्हते. पाऊस, थंडी व कंटाळा ने यात खंड पडत असे. वजन कमी करण्यासाठी मी मध-निंबू, उपाशी राहणे, पंधरा दिवस अन्न न घेता फक्त रस (ज्यूस) पिऊन राहणे, असे इतरही बरेच प्रयत्न करून पाहिले पण वजन काही कमी होत नव्हते. कंटाळून चालणे ही बंद झाले होते. शेवटी मी दैवावर हवाला ठेवून दिवस कंठत होतो. शरीर अजुन स्थूल झाले होते. (स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत बघून कल्पना करू शकता). चालतांना मला धाप लागत होती व जीना चढाउतरायला त्रास होत होता. पोटाचा घेर वाढल्याने मला उभे राहिले तर माझे पाय दिसत नव्हते‌.  मोजे- बुट (सॉक्स- शूज) घालायला खूपच त्रास होई. मोजे घालतांना पोट दाबले जावून गळ्यापर्यंत येत असे‌.  सर्वच कपडे मला घट्ट होत असत. स्थूलपणा ची लाज वाटून कामाव्यतिरिक्त मी बाहेर जाणे टाळत होतो. घरातच राहिल्याने हळूहळू नैराश्य मला घेरायला लागले होते. दररोज सकारात्मक कथा लोकांना पाठवायचो पण मन निराश व्हायला लागले होते. 

आधी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मित्राची पत्नी, वय वर्षे तीस, पण ती ही स्थूल होती. माझे बघून तिने ही वजन करायचे सर्व प्रयत्न करून झाले होते पण त्यांनाही फरक पडला नव्हता. नंतर ते दूर रहायला गेले. त्यांनंतर त्यांना वजन कमी करण्याच्या खात्रीलायक प्रकाराविषयी माहीत झाले व त्यांनी ते अंमलात आणले. स्वतः अनुभवून मित्राचे दोन महिन्यांत दहा व पत्नी चे सहा महिन्यांत पंचवीस किलो वजन कमी झाल्यावर ती दोघे आमच्याकडे आली. मी त्यांना बघून आश्चर्यचकित झालो. 

जेवण बंद न करता, आहार नियंत्रण करून सकस आहाराच्या मदतीने व घरातल्या घरात नियमित व्यायाम करुन कमी दिवसांत वजन घटवण्याच्या या पद्धतीविषयी त्यांनी मला माहिती दिली. भविष्यात आजारी पडून त्रास, मनःस्ताप भोगण्यापेक्षा शरीर स्वस्थ, निरोगी करून व्याधीमुक्त जीवन जगण्याचा आनंद देणारा हा सहज साध्य असलेला व्यायाम प्रकार मला उत्तम वाटला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही पद्धत अवलंबली.

आहार नियंत्रण, सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा व्यायाम व दोन वेळा सकस संतुलित आहाराच्या मदतीने सुरुवातीच्या काही दिवसांतच मला खूप हलके वाटू लागले व उत्साह वाढून पहिल्या महिन्यात माझे आठ किलो वजन कमी झाले. दूसऱ्या महिन्यात सात, तिसऱ्या महिन्यात पाच व पुढील पंधरा दिवसांत तीन असे साडेतीन महिन्यांत एकूण तेवीस किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर अगदीच कमी झाला (स्टेटस ला असलेल्या फोटोत बघू शकता) व स्वतःला खूप उत्साही, स्वस्थ व हलकं वाटू लागले. माझे सर्वच कपडे आता ढिले होऊ लागले. माझ्यातील झालेला हा बदल बघून माझे इतर मित्रही अचंबित झाले व त्यांनीही ही पद्धत अवलंबली आणि घरातल्या घरात राहून वजन घटवायला त्यांनी सुरुवात केली आहे.

हे फक्त वजन घटवण्यास उपयोगी नसून ज्यांचे वजन कमी आहे व त्यामुळे त्यांना त्रास किंवा चेष्टा, उपेक्षेला सामोरं जावं लागतं, त्यांना ही यातून फरक पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकारात्मक भावना वाढीस लागते.

या सोप्या व्यायामांमुळे थायराईड, ॲसिडिटी, अपचन, मायग्रेन, महिलांमधील पी. सी ओ. डी. चा त्रास ही कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच स्त्रियांना स्थूलपणामुळे संतती होण्यास अडचण  येते. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे हा अडसर निघून संतती झाल्याचीही उदाहरणे आहेत. 

बरेचसे आजार हे वाढलेल्या पोटामुळे होतात. अपचन, वात, गॅस, ॲसिडिटी, मायग्रेन, बद्धकोष्ठता, हातापायाला मुंग्या येणे, अंग दुखी, वाढत्या वजनामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे आजार ‘एकावर एक फ्री’ सारखे आपल्या जीवनात प्रवेशात. स्थूलपणामुळे हृदयावरही ताण येतो. रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. मांडी वाळून बसणे शक्य होत नाही. प्रवास ही नकोसा होतो. 

आपल्या नेहमीच्या दिनचर्येला बाधा न येता दिवसातला आपला एखादा तास घेणाऱ्या या व्यायामाने येणाऱ्या घामामुळे त्वचा निरोगी होते व त्वचेला तजेला येतो तसेच शरीरातील टाकाऊ, विषारी द्रव्ये घामाद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने किडनी वरील ताण ही कमी होतो व एकप्रकारे अनायासेच डायलेसिस ची प्रक्रिया पार पडत असल्याने भविष्यात किडनीचे विकार होणे ही टळते.

आपले शरीर असंख्य कोषिका (सेल्स) नी बनलेले असल्याने या विविध व्यायामांमुळे मेटॅबोलिजम वाढल्याने हे सेल्स मजबूत होतात, शरीराचे स्नायूही मजबूत होतात, परिणामी शरीर सुदृढ व निरोगी बनते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आज ना उद्या या समस्या व सत्याला सामोरे जावे लागणार आहेच. वजन कमी करणे वाटते तितके सोपे नाहीच पण दृढ निश्चय, मनापासून प्रयत्न, या विषयावरील तज्ञांचे नियमित योग्य मार्गदर्शन व सातत्य ठेवल्याने हे वाटते तितके अवघड ही नाही हे मला उमजले व मी ते करुन दाखवले आणि अजूनही करीत आहे. 

व्यायाम शाळेत ही जाऊन व्यायाम करणे हे ॲलोपॅथी सारखे आहे. कदाचित तुम्ही वजन कमी करू शकता पण व्यायाम बंद केल्यावर साईड इफेक्ट सारखं पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढू लागते. 

योग करून शरीर स्वस्थ ठेवू शकता पण ते होमिओपॅथी सारखे आहे. फरक पडण्यास खूप कालावधी लागतो. त्यापेक्षा हजारो इच्छुक लोकांप्रमाणे मी अवलंबीत असलेल्या या पद्धतीमुळे लवकर व दीर्घकाळ फरक पडणार असेल तर ते चांगले नाही का? 

आपल्याला जे काही फुकट मिळते त्याचा फक्त आनंद असतो पण त्याची कदर मात्र रहात नाही. लाखमोलाचं हे शरीर ही आपणास फुकट मिळालं आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी वाटेल ते खाऊन, पिऊन त्याच्यावर अत्याचार करतो व मग त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात पैसे घालवतो. दरमहा असे गोळ्या औषधांवर किती खर्च होतात त्याचा हिशोब केला तर हळूहळू जाणारा हा आकडा मोठा होतो. 

तुमची जर खरंच मनापासून वजन कमी किंवा जास्त करायची व कोणत्याही स्वास्थ्यविपरित परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असे आपले शरीर स्वस्थ, सुदृढ व निरोगी असावे अशी तीव्र आंतरिक इच्छा असेल तर आणि तरच या विषयावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आपले वजन खात्रीने कमी होईल याची ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या उक्तीप्रमाणे मी ग्वाही देतो.

आपणास स्वास्थ्यपुर्ण सुखी समाधानी आयुष्य लाभो यासाठी भरभरून शुभेच्छा. चला तर मग या सुंदर जीवनाला ‘फॅट टू फिट’ असे वळण देऊन अजून सुंदर बनवूया.

© श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares