साधारण चाळीसेक वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आजही स्मरणात घर करून बसली आहे. मी चौथीला असेन त्यावेळी. वडीलांच्या कडक शिस्तीत वाढत होतो.
त्यांचे काही नियमही होते. त्यापैकी एक म्हणजे, घर व गल्लीचा परिसर सोडून खेळायला लांब जायचे नाही. आमच्या खेडेगावात बहुतेक सगळ्या पालकांचा या बाबतीत नियम सारखाच.
आमचे घर गावाच्या दक्षिण टोकाला. एकदा असाच मी शाळेतील मित्रांच्या नादाने गावाच्या उत्तरेकडील गल्लीत खेळायला गेलो होतो. चांगलाच रमलो होतो. त्या गल्लीतील एका ज्येष्ठ माणसाने मला पाहिले. मी या गल्लीत नवीन आहे हे त्यांनी ओळखले. मला त्यांनी हटकले. जवळ बोलावून म्हणाले,
“कुणाचा रं तू?”
मी वडीलांचे नाव सांगितले.
“मग इकडं कसा आलायस?”
मी गप्प.
“तुज्या ‘बा’ला म्हाईत हाय का?”
बापाचं नाव काढल्यावर पोटात गोळा आला.
मी काही न बोलता नकारार्थी मान हलवली.
“चाटदिशी घरला जायाचं. न्हायतर मार खाशील. तुजा बा इचारू दे. मग त्येला पण सांगतो.” ते अधिकारवाणीने बोलले.
मागं न बघता नीट घर गाठलं. पण मनात भीती होती. वडीलांना समजलं तर काय खरं नव्हतं. कशानं हाणतील याचा नेम नव्हता.
वडील संध्याकाळी शेतातून आले. मूड चांगला वाटला त्यांचा. विचार केला, त्या माणसानं सांगण्या अगोदर आपणच सांगितलं तर बरं होईल. थोडक्यात तरी भागंल.
मी म्हणलं, “तात्या, आज मी वाण्याच्या गल्लीत गेल्तो.”
“कशाला”
“पंडासंगं”
पंडीत देसाई हा माझा मित्र. त्याला सगळे पंडाच म्हणायचे. त्यांच्या आणि आमच्या घरचे चांगले होते. त्यामुळे फार अडचण येणार नव्हती.
“बर मग?” तात्यांचा प्रश्न.
तिथंले काका इकडं का आलायस म्हणून रागावले मला. “मार खाशील म्हणाले”
मी गप्प बसलो. असंच वातावरण असायचं गावाकडं. गल्लीतल्याच काय गावातल्या प्रत्येक माणसाचं सगळ्या मुलांकडं लक्ष असायचं. धाक असायचा. कुणाच्या मुलाला कुणीही रागवलं तर आई बापाला राग यायचा नाही.
आई, बापाची न्हायतर मामाची भीती घालायची. बाप काकाची भीती घालायचा. म्हाताऱ्या माणसांना तर कुणालाही रागवण्याचा अधिकारच असायचा. त्यामुळे मुलं, तरुण टरकून असायचे.
हल्ली एक समस्या होऊन बसली आहे. मुलं आई वडीलांची खूप लाडकी झाली आहेत. बाप, आत्या किंवा काका रागवला तर आईला राग येतो. आणि आई किंवा मुलाचा मामा रागावला तर बापाला राग येतो. मग गावातीलच काय शेजाऱ्या पाजाऱ्यानाही कुणाच्या मुलाला बोलायचे धाडस होत नाही. परिणामी मुलांना कुणाचा धाक असा राहिलेलाच नाही.
चौकोनी कुटुंब पद्धतीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुलं आपल्या मनाला वाटेल तशी वागत आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे. याचा विचार कोण आणि कधी करणार हा प्रश्न उरतोय.
आज एकदम आठवण झाली. मधूनच सुरुचीच्या निबंधाचा विषय डोक्यात घोळत होता., मी कोण होणार?, एखादी समाजसेविका?
डोळ्यासमोर एक चित्र आलं. ब्रिज खालची वस्ती. जवळ जवळ असलेल्या अनेक पत्र्याच्या झोपड्या. ओला चिखल .कचऱ्याचे ढीग. घणघणणाऱ्या माशा. वाहणारे नळ. उघडी नागडी पोरं. शेंबडी मळकट.. दारू पिऊन खाटेवर लोळणारी सुस्त माणसं. आणि फाटक्या लुगड्या खाली स्तन्य करणाऱ्या, विटलेल्या बायका.काही सरकारी वर्दी घातलेली, चष्मा लावलेली माणसं, एका झोपडी जवळ फुटकळ सामान बाहेर काढत आहेत. हातात स्टॅम्प पेपर. कोणीतरी तारा चा डावा हात उचलला. इंक पॅडवर अंगठा दाबला आणि ठसा घेतला. रडणारी तारा, तिला बिलगलेली तिची मुलं, झोपडीजवळ सारी गर्दी जमलेली, अगदी एखाद्या हिंदी पिक्चर मधला सीन. आणि इतक्यात… श्रीदेवी किंवा जयाप्रदा गर्दीतुन वाट काढत आली.
” ठहरो! ही बघा कोर्टाची ऑर्डर. थांबवा हे सारे. तिचं घर तिला परत द्या. दूर व्हा सा!रे या घरावर फक्त तिचाच हक्क आहे. मग ती तारा जवळ गेली. तिच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या मळकट मुलांचे पापे घेतले. मग म्युझिक गाणं वगैरे वगैरे… आणि सर्व आनंदी आनंद.
खरंच समाजसेविका होणच योग्य. बरंच काही लिहिता येईल. करू विचार. संध्याकाळपर्यंत पुष्कळ मुद्दे सुचतील.
तारा कामावर आल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम बिघडला नव्हता. सारं काही वेळेस होणार होतं. रोज सकाळी काही वेळ येणार हे दडपण थोडं उतरलं. .अॉफिसची वेळ झालीच होती.
आता स्कूटर नीट सुरू झाली तर बरं! नाहीतर उगीचच उशीर व्हायचा. काल पेट्रोल भरायला हवं होतं. संजय नेहमी रागावतो.गाडी रीझर्वला येईपर्यंत तू पेट्रोल भरत नाहीस.
पण आज मी ऑफिसला वेळेवर पोहोचले.
घर आणि ऑफिस हे अंतर पार करताना जो वेळ लागतो. त्या वेळात, माझ्या व्यक्तित्वात बदल झालेला असतो. आता माझ्या डोक्यात ऑफिसचेच विचार. तारा, विस्मया ची टेस्ट, संजय चे टोमणे, सुरूची चा निबंध डोक्यात नाही.
कालचे डे बुक आऊट होतं. फारच फरक होता. आज प्रथम ते टॅली करावं लागेल. शिवाय इतर प्रॉब्लेम्सआहेतच. मिलवानीने हाऊसिंग लोन घेऊन घर बांधलं आणि विकलं. हेड ऑफिस मधून चौकशी चालू आहे. गेले सहा महिने तो विदाऊट पे रजेवर आहे. त्याच्यावर ॲक्शन अंडर डिसिप्लिन होणार.
आज एक व्यक्ती मला भेटायला येणार आहे रमीला काटदरे.
काटदरे आमच्याच बॅचला होता. त्याची ही बायको. दोन वर्षापूर्वी काटदरेची नागपूरला बदली झाली होती. सर्व नाद होते त्याला. चिक्कार प्यायचा अलीकडे .सस्पेंड केला होता त्याला. ऑफिसमध्ये पिऊन यायचा म्हणून. बायकोने डिवोर्स घेतला होता. एक मुलगी होती त्याला. शेवटी काही महिन्यांपूर्वीच संपला. लिवर सिरॉसिस! खोलीत तीन दिवस प्रेत पडले होते म्हणे! म्युनिसीपालीटीच्या गाडी वरून नेला त्याला. नागपुर ब्रांच मधल्या शिपायाला काय वाटले कोण जाणे ! रस्त्यावरून त्याचे प्रेत जात असताना धावत जाऊन त्याने पांढऱ्या ,सुकलेल्या फुलांचा हार त्याच्या प्रेतावर टाकला.
काटदरे चा कसा बेवारशी शेवट झाला. सगळे असूनअनाथ! स्वतःच्या जीवनाचे अशी लांच्छनास्पद अवस्था करून घेतल्यानंतर मरताना यांना काय वाटत असेल? मरणार्या माणसाच्या अंत: चक्षू समोरून स्वत:च्या जीवनाचा एक चित्रपट सरकून जातो अस म्हणतात. काटदरे ने या चित्रात स्वतःला कसं पाहिलं असेल? मरताना निदान त्याच्याच पेशीतून तयार झालेली त्याची निष्पाप बालिका त्याला दिसली असेल का? तिच्या उरलेल्या भविष्याबद्दल तरी त्याला खंत वाटली असेल का?
आज त्याची बायको मला भेटायला येणार आहे. प्रॉव्हिडंट फंडावर तिने मुलीच्या नावे क्लेम केला आहे. मॅटर तसं सरळ नाही. युनीअन सेक्रेटरी ही मिटींगला हजर राहणार आहेत. मॅनेजमेंट च्या वतीने मला हे प्रकरण हाताळायचे आहे. काटदरेचे ड्युज बरेच आहेत. पण तसा तो सिनिअर होता. सर्व्हिस बरीच वर्ष झाली होती.
कशी असेल त्याची बायको? कुठल्यातरी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. माहेरीच असते. एक स्त्री म्हणून मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. एका पुरुषाच्या बेजबाबदार बेताल व्यसनाधीन पणामुळे बळी पडलेल्या जीवनाची, साक्षीदार म्हणून मला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण नियमात बसेल तेवढीच मदत मी तिला करू शकणार होते.
आज फारच रेस्टलेस झाले होते मी. त्यातून सुरूचीने या निबंधाच्या विषयाचा किडा उगाचच माझ्या मनात वळवळत ठेवलाय.” मी कोण होणार?”
काहीतरी महत्वपूर्ण व्यक्ती बनून समाजाचे ऋण फेडावे असे लहानपणी मला फार वाटायचं. आपण डॉक्टर व्हावं डॉक्टरच्या गळ्यात अडकवलेल्या स्टेथॉस्कॉपची मला फार मजा वाटायची. पण आता वाटतं कशाला काही अर्थ उरला आहे का? पदवीपूर्व भ्रष्टाचार आणि पदवीनंतरही भ्रष्टाचार. त्यादिवशी राम स्वरूप ने मुलगा पास झाला म्हणून पार्टी दिली. एका हातात ड्रिंकचा ग्लास आणि दुसरा हात पोराच्या पाठीवर.
” बेटा पास हो गया हमको फिकर नही. हम कितना भी पैसा लगायेगा. कही ना कही इंजिनीयर को भेजही देंगे उसकोा.”
एका मार्गाने अॅडमीशन हुकली म्हणून विनु निराश झाला होता. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला होता त्याने. मध्यमवर्गीय आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने कसून मेहनत केली होती. बऱ्याच वेळा माझ्याकडे डिफिकल्टी सोडवायला यायचा. मॅथ्स मध्ये मी त्याला खूप मदत केली होती. खरं म्हणजे मलाही फार उजळणी करावी लागायची. पण मजा वाटायची.
एक दिवस तो म्हणाला होता,” मावशी, तुम्ही टीचिंग लाईन घ्यायला हवी होती. खूप छान शिकवता तुम्ही.विनूने कॉम्प्लिमेंट्स दिल्या तेव्हा बरं वाटलं होतं पण आता तो स्वतः इतका हताश झालाय् की त्याची काळजी वाटते.
निबंध थोड्या निराळ्या कोनातून लिहावा. मी कोणीच होणार नाही. ध्येय, महत्त्वाकांक्षा याला काही अर्थ आहे का! मी चांगली होणार की वाईट होणार हेही ठरवू नये. मी वाईट झाले तर माझ्या विवेकबुद्धीला ते टोचत राहिल. आणि मी जर चांगली झाले तर? चांगली म्हणजे सत्यवादी, नीती प्रिय, स्वाभिमानी, तत्त्वांना महत्व देणारी वगैरे वगैरे…. त्यापेक्षा एक मातीचा गोळाच रहावे. जसा आकार मिळत जाईल तसं आकारत जावे. मनाशी कुठली आकांक्षा बाळगणं म्हणजे हवेला धोपटणं आहे. पण हा फारच निराशाजनक विचार झाला व्हेरी मच पेसिमिस्तिक. सुरुची अजून लहान आहे. तिच्यावर हे असे नकारात्मक संस्कार करणे योग्य नव्हे. जीवनाविषयीचा तिचा दृष्टीकोन गढूळ होईल. मी कोण होणार या विषयावर पारंपारिक निबंध लिहायला हवा. म्हणजे पिढ्या नी पिढ्या चालत आलेले आदर्श. उदात्त, ध्येयवादी.
‘पुन्हा कधी भेटशील गं? नक्की ये, खूप कंटाळा येतोय गं हॉस्पिटलमध्ये !’ हेच तिचं माझ्याशी शेवटचं बोलणं ठरलं! माझी जिवाभावाची मैत्रीण, कॉलेजमध्ये एकत्र एका डिपार्टमेंटला शिकलो. अतिशय हळुवार, कवी मनाची होती ती!
माझं एम ए पूर्ण झाल्यावर लगेचच माझे लग्न झाले आणि मी संसारात गुरफटले ! एम ए पूर्ण करून ती तिच्या गावी एका कॉलेजला प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली . ती कॉलेजमध्ये आणि मी माझ्या संसारात रमून गेले. दिवस पळत होते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात बिझी होतो. प्रथम काही काळ पत्रव्यवहार होई. हळूहळू त्याचाही वेग मंदावला.तेव्हा फोन फारसे कुठे नव्हते आणि मोबाईल तर नव्हताच! तिचे लेख, कविता वाचायला मिळतं. त्यातून तिचे निराश, दु:खी मन प्रकट होई. तिच्या मनात काहीतरी खोलवर दुःख होतं ते जाणवत राही! पण त्यावर फारसे कधी बोलणे झालेच नाही !
अशीच वर्षे जात होती. अधून मधून भेटी होत असत. ती साहित्य संमेलनं, वाड्मय चर्चा मंडळ, कॉलेजचे इतर कार्यक्रम यात गुंतलेली होती, तर मी संसारात मिस्टरांच्या बदली निमित्ताने वेगवेगळ्या गावी फिरत होते. परत पाच सहा वर्षानंतर आम्ही आमच्या मूळ गावी परत आलो. यांची नोकरीही तिथेच स्थिरावली. घर बांधलं. मुलगी मोठी झाली आणि अचानकपणे मुलीच्या गायन स्पर्धा निमित्ताने सखीच्या गावी जाणे झाले. त्यादिवशी गायन स्पर्धेपेक्षा मला जिची ओढ होती ती सखी नेमकी परगावी गेली होती.
त्यानंतरच्या बातम्या ज्या कळल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि एका ब्रेस्टचे ऑपरेशनही झाले. या सगळ्यावर मात करून तिचे आयुष्य पुढे चालले होते. युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर वर्गाशी तिचा चांगला संपर्क होता. लेखनामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अशाच एका कार्यक्रमासाठी ती आमच्या गावात आली असता माझी तिची भेट झाली. तिलाही खूप आनंद झाला. मी तिला घरी बोलावले, त्याप्रमाणे ती घरी आली. खूप आनंद झाला मला ! ‘काय देऊ भेट तुला मी?’ प्रथमच भेटतेस इतक्या वर्षांनी ! डोळ्यात टचकन पाणी आले तिच्या ! ‘ माझं काय गं, किती आयुष्य आहे देव जाणे! आपण भेटलो हीच मोठी भेट !’असं म्हणून रडली. तेव्हा मी तिला ड्रेसवर घालायचे जॅकीट दिले. ती खुश झाली.
एक दिवस अचानक तिचा कोणाबरोबर तरी दिलेला निरोप मला मिळाला. निरोप होता की, ‘ मी हॉस्पिटल मध्ये आहे, मला भेटून जा.’ मी तेव्हा मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, तरीपण एक दिवस दुपारच्या वेळात आम्ही दवाखान्यात गेलो. आजारपणामुळे ती खूप थकली होती. कॅन्सरने पुन्हा आपले अस्तित्व दाखवले होते. अगदी बघवत नव्हते तिच्याकडे! त्यातूनही हसून तिने मला जवळ बोलावले. तिच्या कवितांचे पुस्तक माझ्यासाठी तिने आणून ठेवले होते. त्या हळव्या कविता वाचून मन आणखीच दुःखी झालं ! तिथून पाय निघत नव्हता. ‘ पुन्हा वेळ काढून नक्की
येते ‘ असं तिला म्हंटलं खरं, पण मला पुन्हा लग्नाच्या गडबडीत जायला झाले नाही. साधारण महिन्याभरातच ती गेल्याचे कळले. खूप खूप हळहळ वाटली. आपण तिला परत नाही भेटू शकलो, ही रुखरुख कायम मनाशी राहिली. तेव्हापासून मनाशी ठरवलं की, अशा भेटी पुढे ढकलायच्या नाहीत. त्या आवर्जून वेळेत करायच्या ! तिच्या ‘सारंगा तेरी याद में….’ गाण्याचे स्वर ते गाणं लागलं की अजूनही कानात घुमत राहतात ! सखीची बाॅबकट केलेली, काळीसावळी, हसतमुख मूर्ती डोळ्यासमोर येते. काळाने हे सुकुमार पुष्प आपल्यातून फार लवकर खुडून नेले, नाहीतर तिच्याकडून आणखी खूप काही चांगले लेखन आपल्याला मिळाले असते. तिच्या दु:खासह ती अकाली गेली. पण अजूनही जून महिन्याच्या दरम्यान ती गेली ही आठवण मनात रहाते .वीस वर्ष झाली. आठवणींच्या माळेतील हा सुंदर मणी आज गुंफला गेला !
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ परिचर्चा ☆ “साहित्य से रोजी रोटी नहीं चल सकती, मेरी किताब के विदेशी अनुवाद से पैसे मिले” – बेबी हालदार ☆ श्री कमलेश भारतीय ☆
साहित्य से रोजी रोटी नहीं चल सकती । मेरी पहली ही किताब इतनी चर्चित हूई कि देश विदेश की 27 भाषाओं में अनुवाद हुई जिससे मुझे पैसे मिले और अपना घर भी बना पाई । यह कहना है प्रसिद्ध लेखिका बेबी हालदार का । जिनके बारे में बहुत पढ़ा व सुना था कि वे कैसे दिल्ली में घरों में कामकाज खोजते खोजते उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद के नाती प्रबोध कुमार के घर काम करने लगीं जिससे उनकी जिंदगी ही बदल गयी और वे उनकी प्रेरणा से प्रसिद्ध लेखिका बन गयीं । मेरी मुलाकात अभी पिछले माह उत्तराखंड के दिनेशपुर के लघु पत्रिका सम्मेलन में बेबी हालदार से हुई और तभी वादा लिया था कि एक दिन आपसे फोन पर ही बातचीत कर इंटरव्यू करूंगा और आज वह वादा पूरा कर दिया बेबी हालदार ने ।।हालांकि दो चार दिन पहले इनका जन्मदिन था लेकिन उस दिन वे गुरुग्राम के किसी काॅलेज में व्याख्यान के लिए जा रही थीं तो टाल देना पड़ा । बहुत सरल स्वभाव की बेबी हालदार ने दिनेशपुर में खूब बातचीत की ।
मूल रूप से पश्चिमी बंगाल के 24 परगना निवासी बेबी हालदार के पिता जम्मू कश्मीर में सेना में तैनात थे । फौजी होने के नाते शराब के आदी थे और मां से मारपीट करते रहते थे जिससे एक दिन मां हम बच्चों को छोड़कर चली गयीं । फिर मेरे पिता ने मेरी शादी मुझसे दुगुनी उम्र के आदमी से कर दी और इक्कीस साल की होते होते मेरे तीन बच्चे भी हो गये । मेरे पिता ने दूसरी शादी भी कर ली ।
1. बेबी हालदार मुंशी प्रेमचंद के नाती प्रबोध कुमार के साथ
2. बेबी हालदार के साथ दिनेशपुर में
मेरे पति भी कोई बहुत अच्छे न थे और आखिरकार मैं अपने बच्चों को साथ लेकर सन् 1999 में दिल्ली चली आई और मेरी खुशकिस्मती कि मुझे मुंशी प्रेमचंद के नाती प्रबोध कुमार के घर काम मिल गया । जिन्होंने किताब व लेखन के प्रति मेरी रूचि को देखते हुए अपनी जीवन गाथा लिखने को प्रेरित किया ।
-आपकी शिक्षा कहां तक हुई ?
-आठवीं कक्षा तक । आगे पढ़ाया ही नहीं जबकि मैं बहुत रोई पढ़ने के लिए ।
-आपने किस भाषा में लिखी अपनी जीवन कथा ?
-बंगाली में और प्रबोध कुमार जी इसे हिंदी में अनुवाद करते चले गये और आखिर उन्होंने इसे प्रकाशक को सौंपा । प्रबोध जी बंगाली जानते थे ।
-क्या नाम है आपकी पुस्तक का ?
-आलो अंधारी यानी अंधेरे से उजाला । इसका हिंदी में अर्थ ।
-इस किताब का कैसा स्वागत् हुआ ?
-उम्मीद से कहीं ज्यादा । आप हैरान होते कि इसका देश विदेश की 27 भाषाओं में अनुवाद हुआ । सब जगह इस किताब की चर्चा होने लगी ।
-और कितनी किताबें लिखीं ?
-ईशित समयांतर यानी परिवर्तन हिंदी में । तीसरी किताब आई जिसका हिंदी में अर्थ घर के रास्ते पर । इस तरह अब तक तीन किताबें आ चुकी हैं ।
-नयी किताब लिख रही हैं कोई ?
-जी । चौथी किताब भी लिख रही हूं ।
-आपको कौन कौन से लेखक पसंद हैं ?
-शरतचंद्र , महाश्वेता देवी , अन्नपूर्णा देवी और सभी पुराने लेखक अच्छे लगते हैं ।
-कोई पुरस्कार मिला ?
-अनेक । विदेशी पुरस्कार भी मिले ।
-आम राय है कि आजकल लोग पुस्तकों से दूर जा रहे हैं ?
-कौन कहता है ? काफी पढ़ते हैं लोग आज भी साहित्य । यदि ऐसा न हो तो हम लिखें ही क्यों ?
-क्या साहित्य लेखन से रोजी रोटी चल सकती है ?
-नहीं चल सकती । मुश्किल है । सिर्फ लेखन से गुजारा मुश्किल है । यदि मेरी पहली पुस्तक विदेशों में अनुवादित न होती तो मुझे पैसे कहां से मिलते ? घर कैसे ले पाती ? अब भी कोई बहुत अच्छी स्थिति नहीं है । सरकार को लेखकों के बारे में सोचना चाहिए ।
-किसी पाठ्य पुस्तक में भी आपको शामिल किया गया है ?
-जी । एनसीईआरटी की ग्यारहवीं की पुस्तक में मेरी रचना शामिल है ।
-परिवार के बारे में बताइए ?
-मेरे तीन बच्चे हैं -दो लड़के और एक लड़की । बड़ा बेटा अपने पिता के पास रहता है लेकिन कभी कभार मिलने आ जाता है । तीनों काम पर लग गये हैं ।
-प्रबोध कुमार जी हैं अभी ?
-जी नहीं । पिछले वर्ष 19 जनवरी को उनका निधन हो गया ।
-आगे क्या लक्ष्य ?
-बस लेखन ही लेखन ।
हमारी शुभकामनाएं बेबी हालदार को । आप इस मोबाईल नम्बर पर अपनी प्रतिक्रिया दे सकती हैं : 9088861892
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण एवं विचारणीय कविता “दरवाजे…”।)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – लघुकथा – प्रेम
“वी आर इन रिलेशनशिप.., आई लव हर डैड,” होस्टल में रहनेवाले बेटे ने फोन पर ऐलान किया था। वह चुप रहा। यहाँ-वहाँ की बातें कर कुछ देर बाद फोन रख दिया।
ज़्यादा समय नहीं बीता। शायद छह महीने बाद ही उसने घोषणा कर दी, ” हमारा ब्रेकअप हो गया है। आई डोंट लव हर एनी मोर।” कुछ देर के संवाद के बाद पिता ने फिर फोन रख दिया।
‘लव हर.., डोंट लव हर..?’ देह तक पहुँचने का रास्ता कितना छोटा होता है! मन तक पहुँचने का रास्ता कहीं ठहरने का नाम ही नहीं लेता बल्कि हर कदम के बाद पीछे लौटने का रास्ता बंद होता जाता है। न रास्ता ठहरता है, न पीछे लौट सकने की गुंजाइश का खत्म होना रुकता है। प्रेम और वापस लौटना विलोम हैं। लव में ‘अन-डू’ का ऑप्शन नहीं होता। जो खुद को लौटा हुआ घोषित करते हैं, वे भी केवल देह लेकर ही लौट पाते हैं। मन तो बिंधा पड़ा होता है वहीं। काँटा चुभने की पीर, गुमशुदा के गुमशुदा रहने की दुआ, खोने की टीस, पाने की भी टीस, पराये का अपना होने की प्रीत, अपने का पराया होने की रीत, थोड़ा अपना पर थोड़ा पराया दिखता मीत.., किसी से भी, कहीं से भी वापस नहीं लौट पाता मनुष्य।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त । 15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव एवं विगत 25 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक 125 से अधिक राष्ट्रीयएवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।
आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।
आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक भावप्रवण रचना “मानवता ही धर्म हमारा… ”।
(श्री अरुण कुमार डनायक जी महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.
श्री अरुण कुमार डनायक जी ने अपनी सामाजिक सेवा यात्रा को संस्मरणात्मक आलेख के रूप में लिपिबद्ध किया है। आज प्रस्तुत है इस संस्मरणात्मक आलेख श्रृंखला की अगली कड़ी – “निराशा से आशा”।)
☆ संस्मरण # 114 – निराशा से आशा – 7 ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆
अभी तक मैंने आपने उन आदिवासी युवतियों का परिचय करवाया जो माँ सारदा कन्या विद्यापीठ की पूर्व छात्राएं रही हैं लेकिन सभी का जन्म बीसवीं सदी के उतरार्द्ध में हुआ था । द्विवेदी जी, राजेन्द्रग्राम से जिस युवती को मुझसे मिलाने सेवाश्रम लाए वह इक्कीसवीं सदी के पहले दशक में जन्मी । आशा देवी बैगा का जन्म तरेरा गाँव में दादूराम बैगा और फगनी बाई के यहाँ 2003 में हुआ और वह 2009 में अपने पिता के साथ विद्यापीठ में भर्ती होने आई। मैंने पूछा पिता तो पढे लिखे नहीं थे फिर उन्हें इस स्कूल के बारे में कैसे पता चला। वह बताती है कि हमारे पड़ोसी की पुत्री इसी स्कूल में पढ़ रही थी और उसे देखकर पिताजी की भी इच्छा मुझे पढ़ाने की हो गई । आशा ने पिता की इच्छा का माँ रखा और जब 2014 में उसने इस विद्यापीठ से पाँचवी की परीक्षा उत्तीर्ण की तो उसके 83% अंक आए। शिक्षा के प्रति इस बैगा बालिका की रुचि देखकर बाबूजी ने उसका प्रवेश शासकीय कन्या शिक्षा परिसर पुष्पराजगढ़ में करवा दिया और आशा ने फिर एक बार अपनी कर्मठता का लोहा मनवाया । वह उन गिनी चुनी बैगा कन्याओं में से एक बनी जब उसने 2021 में उच्चतर माध्यमिक परीक्षा 73% अंकों के साथ उत्तीर्ण की । आजकल आशा माडर्न नर्सिंग कालेज में बी एससी नर्सिंग की प्रथम वर्ष की छात्रा है । इस निजी महाविद्यालय में उसे सालाना रुपये 60,000/- की फीस चुकानी होती है । गरीब आदिवासी कन्या के लिए यह बड़ी राशि है, लेकिन मध्य प्रदेश सरकार की छात्रवृति से उसे बड़ी मदद मिलती है । सरकार की छात्रवृति प्रवेश शुल्क जमा कर देने के बाद मिलती है लेकिन कालेज प्रबंधन ने उससे मात्र 10,000/- वसूले और प्रवेश दे दिया। जब छात्रवृति मिलेगी तो शेष फीस जमा हो जाएगी।
विद्यापीठ में बिताए अपने सुनहरे दिनों की उसे बहुत याद है । वह बताती है कि जब वह दूसरी कक्षा में पढ़ती थी तब बाबूजी उन लोगों को बिलासपुर घुमाने ले गए थे । बाद के सालों में बाबूजी के प्रयासों से उसने सहपाठिनी आदिवासी बालिकाओं के साथ पचमढ़ी, बनारस और जगन्नाथ पुरी की यात्रा की और पहली बार रेल यात्रा का अनुभव लिया । वह याद करती है कि भोजन सामग्री साथ में जाती और जहां रुकते वहाँ शिक्षक लोग भोजन बनाकर हम बालिकाओं को खिलाते, बाबूजी उस शहर की प्रसिद्ध मिठाई हम लोगों को जरूर खिलाते और विभिन्न स्थलों के बारे में बताते । मैंने उससे पूछा कि ऐसे शैक्षणिक प्रवासों से क्या लाभ मिला । आशा कहती है कि हम बैगा आदिवासियों ने तो बालपन में केवल आसपास के हाट बाजार ही देखे थे, अधिकांश यात्राएं तो हम लोग पैदल करते थे। गरीबी और अभाव के जीवन ने हम लोगों को दब्बू और भावशून्य बना दिया है लेकिन ऐसे शैक्षणिक प्रवासों से हम नन्ही बालिकाओं का भय दूर हुआ, झिझक कम हुई और एक नया आत्मविश्वास जागा ।
आशा को याद नहीं कि कभी विद्यापीठ में बालिकाओं को दंड दिया गया। वह कहती है कि कम उम्र में हम लोग यहाँ भर्ती होने आए तो बड़ी बहनजी और बाबूजी ने इतना प्रेम व स्नेह दिया कि माता पिता की याद ही न आई । बाबूजी हम लोगों को सदैव पढ़ाई के लिए प्रेरित करते थे और सभी आवश्यकताओं की पूर्ति करते थे । आशा बताती है कि यद्दपि वह केवल पाँच वर्ष विद्यापीठ में पढ़ी लेकिन इस संस्था से लगाव सदैव बना रहा । प्रत्येक वर्ष 12 जनवरी को स्वामी विवेकानंद जयंती पर बाबूजी पुरानी छात्राओं को आमंत्रित करते,आवागमन की व्यवस्था करते और हम लोग उस दिन आयोजित होने वाले कार्यक्रमों में बढ चढ़कर हिस्सा लेते ।
मैंने आशा से बैगाओं के बारे में पूछा । वह बताती है कि हम लोगों का रहन सहन तो अत्यंत सादा है। जंगल के पास रहने के कारण आवश्यकताएं बहुत सीमित हैं । पेट भरने के लिए कोदो कुटकी और मक्का उगा लेते हैं और इससे बना पेज, पेट भरने के लिए पर्याप्त है । पर्व त्योहारों और शादी विवाह में मंद( मद्य) पीना और नृत्य करना उनकी जिंदगी का मनोरंजन है । लेकिन शिक्षा के प्रचार प्रसार ने अब धीरे धीरे बैगाओं में परिवर्तन लाने शुरू कर दिए हैं । अब बैगा शिकार की अपेक्षा धान और गेंहू जैसे पौष्टिक आहार की ओर आकर्षित हो रहे हैं । वे जंगल की अपेक्षा अब शहर और कस्बे के पास भी बसने लगे हैं । वे बहुत सी कुरीतियों को त्याग रहे हैं । स्वच्छता की भावना बढ़ी है और मंद पीना भी कम हुआ है । जादू टोना तो अभी भी चलता है पर अधिक बीमार होने पर चिकित्सक से परामर्श अवश्य लेते हैं । आशा बताती है कि बाबूजी ने कई बार उसके गाँव में भी चिकित्सा शिविर लगवाया था । वह कहती है कि अब शादी विवाह बालपन में नहीं होते। बैगाओं में गाँजा जैसे नशे का चलन नहीं है और धर्मांतरण भी नहीं है ।
आशा ने एक अच्छी बात यह भी बताई कि उसकी सहपाठियों में सम्मिलित खेतगांव की जानकी बैगा भी उसी के साथ नर्सिंग कालेज में पढ़ रही है और खाँटी की निवासी चंद्रवती गोंड कला स्नातक बनने की तैयारी कर रही है । मैंने उससे भविष्य की योजना पूछी । वह कहती है कि आगे पढ़ना धनाभाव के कारण संभव नहीं है इसलिए नर्सिंग स्नातक होने के बाद वह नौकरी की खोज करेगी । नौकरी खोजने में अगर किसी सूदूर शहर में भी जाना पड़े तो चौड़ी नाक, मोटे ओंठ और गोल काली आँखों वाली आशा में यह आत्मविश्वास मुझे दिखा । गुणवत्ता पूर्ण शिक्षा का यह कमाल है । शीघ्र विवाह की वह कदापि इच्छुक नहीं है । वह कहती है कि पहले आर्थिक सशक्तिकरण हो और अपने कैरियर में जब वह भलीभाँति सुस्थापित हो जाएगी, तभी विवाह के बारे में सोचेगी । वह माता पिता की अनुमति के बिना अंतरजातीय विवाह की इच्छुक नहीं है । वह कहती है कि बैगाओं में सामाजिक नियंत्रण कठोर है और ऐसे में अंतरजातीय विवाह को आसानी से मान्यता नहीं मिलती ।