☆ विचार–पुष्प – भाग १० वाचन – १ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आज घरातला प्रत्येकजण, रस्त्यावरचा प्रत्येकजण , जिथे बघाल तिथला प्रत्येकजण मोबाईल मध्ये डोकं घालून काहीतरी वाचत असल्याचा भास होतो. ते बघून रसिक वाचक संख्या अनेक पटीने वाढली की काय असे वाटते. मोबाईल वर मेसेजस, विडिओ, इमेजेस, जोक्स आणि व्हाट्सअप वर जे जे असेल ते ते वाचत असतात. या आधी काही दशकांपूर्वी रेल्वे, विमान अथवा गाडी प्रवासात, जाता येता, सुटीत, आणि वेळ मिळेल तसे पुस्तके हातात घेऊन जाताना मुले आणि माणसे दिसायची. जिथे आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसतो.
शाळेत जाणारी लहान मुले सुद्धा या मोबाईलच्या आहारी गेली आहेत. पुस्तकं वाचायला नको असतात. या मुलांसाठीची पुस्तकं म्हणजे काय मनोरंजनाचीच असतात. लहान मुलांच्या विश्वातले ते विषय असतात. पण चांदोबा, विक्रम और वेताळ, गोष्टीची, इसापनीती अशी मनोरंजनाची असली तरी ती वाचनाची सवय, आई वडिलांनीच लावायला लागते. हीच सवय महाविद्यालयात गेल्यावरही, मोठ्ठे झाल्यावरही कायम राहते. आईवडिलांना वाचनाची आवड असेल किंवा महत्व असेल तर ते मुलांनाही असतं. जे आईवडील वाचत नाहीत त्यांची मुलेही वाचत नाहीत, म्हणजे आवड नसते, असा अनुभव आहे.
पण नरेंद्र मात्र अशा वाचनातूनच शालेय जीवनापासून घडत होता. त्याला तर बी.ए.ला असताना विश्वनाथबाबूंनी नेहमीच्या विषयांव्यतिरिक्त ‘तत्वज्ञान’ हा विषय घ्यायला लावला होता. माणसाच्या मनाचा विकास होण्यास आणि त्याची संवेदनशीलता परिपुष्ट होण्यास हे विषय अधिक उपयुक्त आहेत, असा विश्वनाथबाबूंचा त्या मागचा विचार होता आणि खरच विचारांची परिपक्वता येण्यास त्याचा उपयोग झाला होता. हे विवेकानंदाचे चरित्र वाचल्यावर लक्षात येतं.
परीक्षेत आपल्याला किती गुण मिळाले याकडे नरेंद्रचे लक्ष नसे. तर खर्या अर्थाने त्या विषयाचे ज्ञान आपल्याला किती मिळाले याकडे लक्ष असे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना नरेंद्रने किती आणि काय काय वाचन केले होते हे पाहिले तर आश्चर्य वाटते आपल्याला. यातली अनेक नावे तर आपण कदाचित ऐकलीही नसतील.
नरेंन्द्रने, मार्शमन आणि एल्फिन्स्टन यांचे बंगाल आणि भारत यांच्या इतिहासाचे ग्रंथ वाचले, जे त्यांना अभ्यासाला नव्हतेच. तर्कशास्त्राचे ‘एलेमेंटरी लेसेन्स ऑन लॉजिक’ हे जेव्होंस चे पुस्तक, ‘स्टडीज इन डिडक्टिव्ह लॉजिक’ हे सखोल विवेचन करणारे ग्रंथ अभ्यासले. ग्रीन ने लिहिलेला इंग्लंडचा आणि अॅलिसन फिलिप्सने लिहिलेला युरोपचा इतिहास वाचला. गिबनचा जगप्रसिद्ध ग्रंथ ‘डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन एम्पायर’ हा तर एका दमात वाचला. फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास काळजीपूर्वक वाचला होता. या सगळ्याचे संदर्भ त्यांच्या वेगवेगळ्या भाषणात बोलण्यात येत असत.
नंतर फ्रान्स मध्ये उदयाला आलेला नेपोलियन हा तर नरेंद्रला अत्यंत आवडणारा एक वीरपुरुष होता. नेपोलियन च्या अनेक लढयांचे वर्णन सांगताना नरेंद्र रंगून जात असे. नेपोलियन तर रणांगणावरचा योद्धा होता. त्याचा आध्यात्मिकतेशी काहीही संबंध नव्हता, पण विवेकानंदांना नेपोलियन बद्दल आकर्षण होते. कारण मनुष्याचे कर्तृत्व एखाद्या क्षेत्रात किती ऊंची गाठू शकतं याचं नेपोलियन हे एक उज्ज्वल उदाहरण होतं. तो केवळ झुंजार सेनानी नव्हता तर तो, उत्कृष्ट प्रशासक, उद्यमशील, भव्य आकांक्षा बाळगणारा, मन शांत ठेवणारा धीरोदात्त असा विद्या-कलांचाही भोक्ता होता. म्हणून तो आवडता होता. अशक्य हा शब्द त्याच्या कोशात नव्हता.
नरेंद्रने महाविद्यालयात असताना तत्वज्ञानाचा अभ्यास विशेष केलेला दिसतो. देकार्त, ह्युम, फिक्टे,स्पिनोझा, हेगेल, शॉपेनहौर, कांट, आणि डार्विन यांच्या विचारांचा परिचय त्याने करून घेतला होता. तो ते समजून घेई आणि त्यावर विचार करी. याबरोबरच हॅमिल्टन मिल, लॉक, प्लेटो यांचेही ग्रंथ वाचले. पुढे भारतीय तत्वज्ञान पाश्चात्यांसमोर मांडताना या वाचनाचा उपयोग त्यांनी केलेला दिसतो.
काय होतं वाचनाने? जीवन जगण्याचा दृष्टीकोन मिळतो, उमेद मिळते. एकमेकांच्या सुखदु:खाची तीव्रता कळते. मन संवेदनशील होते. शब्दसंग्रह वाढतो आणि बरच काही मिळतं. मुलांच्या हातातल्या मोबाईलची जागा पुस्तकं घेतील असा प्रयत्न आज होणं आवश्यक आहे.
☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-3 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र : बिरोजा आणि मुलांनी धावपळ केल्यामुळे, फलाटावरच्या, जिल्हा प्रशासनाच्या पूरग्रस्त मदत रजिस्टरमध्ये त्यांच्या नावांची नोंद झाली……)
‘देवा!म्हादेवा!’ बिरोजा स्वतःशीच पुटपुटतो,’मला ह्या घड्याळाचे काटे मागे फिरवता आले असते, काळाचं हे चाक थांबवता आलं असतं, तर किती बरं झालं असतं!’ पण त्याला चांगलंच ठाऊक आहे, की हे करणं त्याच्या हातात नाही. त्याच्या नशिबाशी टक्कर द्यायला तो असमर्थ आहे. फलाटाच्या खालीच हातपंपाजवळ तो बसला आहे. क्षितिजावरील शून्यात टक लावून बघतो आहे. एकच जळता प्रश्न त्याच्या मनाला व्यापून राहिला आहे,’उद्या, त्यानंतर काय होणार? पुराचं पाणी ओसरायला काही दिवस तरी लागतील. तोपर्यंत कसं चालवू शकणार मी? बायको -मुलांच्या पोटाला काय घालू?’
‘कसली डोंबलाची काळजी करतोयस, बिरोजा?’मागून कोणीतरी त्याच्या खांद्याला हात लावतो .’मी सांगितलं तसं कर.’
बिरोजा वीज पडल्यासारखा दचकतो. विडीचं उरलेलं थोटूक ओढायचंही भान त्याला राहत नाही. ते जळतं टोक त्याच्या बोटापर्यंत येतं, तेव्हा तो हादरतो.’हाssय’. तो हवेतच हात झटकतो. बोटाची आग शमवण्यासाठी बोटावर फुंकर मारतो आणि बोट तोंडात धरतो.
‘मक्याचा चालू भाव काय आहे, ते बघ. गेल्या वर्षी सातशे होता. आणि या वर्षी?तूच बघ. म्हणून तो सगळा शेतातच कुजत पडलाय. पोत्यात घालून इकडे आणलेला मकाही कुजतोय. फलाटावरून मका उचलणारं कोणीच नाही. मला तुझी काळजी वाटते. तू काय खाणार आणि तुझ्या पोराबाळांच्या पोटाला काय घालणार, काहीच कळत नाही. जरा विचार कर. आम्ही तुला चार हजार देऊ शकतो. ती काय मामुली रक्कम नाही.’
बिरोजा दगड झाल्यासारखा त्या माणसाकडे बघत राहतो.तोंडातून ब्र काढायचंही त्याला सुचत नाही.
‘बरं, बाबा. एवढ्याने तुझं समाधान होत नसेल, तर आणखी पाचशे रुपयांची व्यवस्था होऊ शकेल. पण त्याहून एक पैसाही जास्त नाही. माझ्यासाठी मग काहीच राहणार नाही. तू माझ्याच गावचा आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी म्हणून मी हे करतोय. खरं तर, यात मला खूप नुकसान सोसावं लागणार. काय म्हणतोस मग?’त्याने कमरेवरची घडी दाखवत विचारलं. धोतराच्या त्या घडीत पैसे असणार, हे उघडच होतं. त्याने बिरोजाच्या उजव्या हाताचं बोट धरून शर्टाखालच्या त्या उंचवट्यावर दाबलं.
‘हाssssय!’बिरोजा किंचाळला. त्याचं हेच बोट नुकतंच भाजलं होतं.
तो माणूस हनुवटीवरची दाढी खाजवतो आहे. हा ऑगस्टमधला दमट, उष्ण दिवस आहे. त्याला घाम आला आहे. त्याचा शर्ट पुढून, मागून चिंब भिजला आहे. त्याच्या शर्टाची डागाळलेली कॉलर तो वर करतो आणि आजूबाजूला बघतो. नंतर खिशातून एक छोटी डबी काढतो. डाव्या तळहातावर थोडा तंबाखू टाकतो. बोटाच्या टोकाने एवढासा चुना काढतो आणि दोन्ही चोळायला सुरुवात करतो. काही मिनिटं चोळल्यावर मिश्रण तयार होतं. त्यावरची खर उडवण्यासाठी तो त्यावर फुंकर मारतो आणि बिरोजाला देऊ करतो ,’हे घे. उपाशी माणसांना प्रसादाची भीक कधी मिळणार, ते स्वर्गातल्या त्या देवांनाच ठाऊक. तुझ्या लक्षात कसं येत नाही? ही जून महिन्यातली लूट आहे. बऱ्याच लोकांना घबाड मिळणार. बंधारा पडला नाही, तर त्याची डागडुजी कशी होणार? आणि डागडुजी झाली नाही, तर पाटबंधारे मंत्र्याच्या मेव्हण्याला डागडुजीच्या कामाचं कंत्राट कसं मिळणार? यात फक्त आपण, गरीब लोक मरणार. खरं आहे ना? तुझ्या पोरांच्या पोटाला काय घालणार, याचा विचार तू केला पाहिजेस. त्यांची लग्नं कशी करणार? म्हणूनच दोस्ता,मी तुला आग्रह करतोय, माझा सौदा कबूल कर. तुझ्या खांद्यावरचं जोखड थोडं हलकं होईल.’
बिरोजा काहीच बोलूच शकत नाही. जणू त्याला साप डसला आहे. त्याच्या डोळ्यांत तीच अस्वस्थता आहे. आता त्याची नजर, दुथडी भरून वाहणाऱ्या कोसीच्या पाण्यात तरंगणाऱ्या मेलेल्या गुराच्या डोळ्यांवर खिळली आहे.
‘हे बघ. आज संध्याकाळी गाडी सुटणार आहे. एकदा का ती गेली, की तुला दुसरी संधी मिळणार नाही. चल, तयार हो. सौदा पक्का झाला, असं मी समजू ना?’ एखाद्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे, तो माणूस गर्दीच्या समुद्रात हरवून गेला.
क्रमश: ….
मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी
अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दुपारची वेळ. हंसत हंसत बुरखा घातलेली कोणीतरी जिना चढून वर आली.प्रथम मी तिला ओळखलेच नाही. तिने चेहर्यावरचा बुरखा काढलान. मग मी तिला ओळखल. अत्यानंदाने तिने माझा हात हातात घेतलान .पण मी तिला थोड्या लटक्या रागाने म्हटल,”कितने दिन बाद आयी है नजमा। कितने दिनसे तेरी याद करती हूँ।क्या हमारी याद कभी आती नही? नजमा हसत हसत म्हणाली “ऐसा कैसा हो सकता भाभी।हर दिनमुझे तुम्हारी याद आती है।आज मै बहोत खुष हूँ।तुम्हारे लिये पेढे और मिठाई लेके आयी हूँ।यह मेरी बेटी सायरा। स्काँलर्शिप हसिल की है उसने।और उसमे अव्वल आ गयी।और मेरे लिये खुषीकी बात ।मैने सबकुछ खुद उसे सिखाया पढाया। नजमाला आज माझ्याशी किती बोलू आणि किती नको अस झाल होत.नजमाच्या सासरच खटल बरच मोठ होत. त्यातूनही तिने स्वतः अभ्यास करुन सायराचा अभ्यास घेतला होता.तिचा छोटा मुलगा नासिर हाही हुषार होता.दोनच मुलांवर घरातल्यांच्या संमतीने कुटुंब नियोजन केल होत.स्वतःला शिकता आल नाही . पण दोन्ही मुलांना खूप शिकविण्याच तिच स्वप्न होत.तिचा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरुन सरकायला लागला.माझ्या डोळ्यासमोर ती लहान आठ नऊ वर्षाची मध्यम गोरी गिड्डी थोडस नकट नाक दोन वेण्या घालणारी आणि फ्राँकमधली अशी छोटी नजमा दिसायला लागली. गाव सोडून कामासाठी ,पोटापाण्यासाठी आलेल कुटुंब काम शोधत होत. नेमक त्याच वेळी मला कोणीतरी कामासाठी हवच होत. योग जुळून आला. आमच्याकडे नजमाची आई रुकसाना कामाला यायला लागली. चार दिवसांनी आईबरोबर नजमाही यायला लागली.आठ दहा दिवसांत रुकसानाला आणखी चार पाच काम मिळाली. आणि मग आमच्या घरी नजमा एकटीच यायला लागली. आईपेक्षा तिचं काम चकाचक नीटस आणि व्यवस्थित होत. लवकरच तिची आणि माझी छान गट्टी जमली. रोज सकाळी आली की प्रथम केर काढायची. केर काढताना कधीतरी कुठतरी एखाद पैशाच नाण पडलेल दिसल की ती मला हाताला धरून त्या नाण्यापर्यंत घेऊन जायची. दुरुन तर्जनीने ते नाण पडलेल दाखवायची.तिच्या प्रामाणिकपणाबद्दल माझा तिच्यावरील विश्वास आणखी द्रुढ झाला. केर झाला की भांडी घासायची. नंतर मी तिचा अभ्यास घ्यायची. तिची हुशारी, आकलनशक्ती,आणि शिकण्याची जिद्द बघून मलाही तिला शिकविण्यात हुरूप वाटायला लागला. अभ्यास झाला की मगइथेच तिची पोटपूजा व्हायची. पाच मिनिटाच्या अंतरावर समोरच्या झोपडपट्टीत तिच घर होत. घरी जाऊन दप्तर घेऊन लगेच शाळेत जायची. नजमा–चमकता तारा! नावाप्रमाणे लवकरच शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून चमकायला लागली. कधी निबंध कधी वक्त्त्रुत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. मी ‘तिला शिकविण्यात आपण कुठे कमी पडायच नाही अस ठरवल.बरीच बक्षीस मिळवायला लागली. तिची आई रुकसानापण खुश झाली होती. शाळेत नजमाला तिच्या मैत्रीणी शिक्षक तिला विचारायचे”नजमा यह सब तुझे कौन सिखाते है? ती उत्तर द्यायची, ” मै कामको जाती हूँ,ना वो गीता भाभी मुझे सब सिखाती है।”रोज सकाळी कामाला आली कीआदल या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘प्यार पर पहरा’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 133 ☆
☆ व्यंग्य – प्यार पर पहरा ☆
ख़बर गर्म है अमरावती के एक स्कूल में प्राचार्य जी ने लड़कियों को शपथ दिलवायी कि वे प्रेम-विवाह नहीं करेंगीं। समझ में नहीं आया कि प्राचार्य जी को इश्क से इतनी चिढ़ क्यों है। लगता है उन्होंने इश्क में गच्चा खाया होगा, तभी उन्हें इश्क से एलर्जी हुई। कबीर कह गये, ‘ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय’ और बुल्ले शाह ने फरमाया, ‘बेशक मंदिर मस्जिद तोड़ो, पर प्यार भरा दिल कभी ना तोड़ो’, लेकिन प्राचार्य जी प्यार भरा दिल तोड़ने के लिए हथौड़ा लेकर खड़े हैं।
‘जिगर’ ने लिखा, ‘ये इश्क नहीं आसाँ, बस इतना समझ लीजे, इक आग का दरया है और डूब के जाना है’, और ‘ग़ालिब’ ने लिखा, ‘इश्क पर ज़ोर नहीं, है ये वो आतिश ग़ालिब, जो लगाये न लगे और बुझाये न बने।’ प्राचार्य जी ने सही सोचा कि कोमलांगी कन्याओं को इस ख़तरनाक आग में कूदने से बचना चाहिए और अगर नासमझी में यह नामुराद आग लग जाए तो तुरंत अग्निशामक यंत्र की मदद से उसे बुझाने का इंतज़ाम करना चाहिए।
प्रेम-विवाह से बचने का अर्थ यह निकलता है कि शादी अपनी जाति और अपने धर्म में और माता-पिता की सहमति से की जाए, और दिल के दरवाज़े पर मज़बूत ताला लगा कर रखा जाए ताकि उसमें इश्क की ‘एंट्री’ ना होने पाए।
पारंपरिक परिवारों में लड़की के बड़े होने के साथ माता-पिता का चैन और नींद हराम होने लगते हैं। नाते-रिश्तेदारों की मदद से वर के लिए खोजी अभियान चलाना पड़ता है। ज़िन्दगी भर की बचत लड़की की शादी के लिए समर्पित हो जाती है। कहीं बात चली तो कन्या-दर्शन का कार्यक्रम होगा। खुद लड़का, उसके माता-पिता, भाई-बहन, चाचा-चाची, फूफा-फूफी, मामा- मामी, दादा-दादी, सब अपने-अपने चश्मे से लड़की का चेहरा झाँकेंगे। कोई छूट जाएँ तो बाद में पधार सकते हैं। लड़की नुमाइश के लिए उपलब्ध रहेगी। वर-पक्ष का निर्णय मिलने तक कन्या-पक्ष की साँस चढ़ी रहती है, रक्तचाप बढ़ा रहता है।
लड़की पसन्द आ गयी तो फिर दहेज की बात। प्रस्ताव बड़ी सज्जनता के साथ आते हैं— ‘हमें तो कुछ नहीं चाहिए, लेकिन लड़के के ताऊजी चाहते हैं कि—‘, ‘हमें तो कुछ नहीं चाहिए, लेकिन लड़के के दादा की इच्छा है कि—‘। जब तक शादी नहीं हो जाती लड़की के माता-पिता की जान साँसत में रहती है। कई मामलों में शादी के बाद भी कन्या-पक्ष का जीना हराम रहता है। हमारे समाज में वर-पक्ष को कन्या-पक्ष से श्रेष्ठ समझा जाता है। इसीलिए मामा भांजे के पाँव छूता है और साले-साली के साथ मनचाही मसखरी की छूट रहती है। अपनी बहन और पत्नी की बहन में बहुत फर्क होता है। कहीं कहीं बूढ़े नाना को नाती के पाँव छूते देखा है।
कन्या के दर्शन के बाद वर-पक्ष अस्वीकृत कर दे तो लड़की अवसाद में घिर जाती है। दो चार बार ऐसा हुआ तो लड़की का आत्मविश्वास और आत्मसम्मान दरकने लगता है। माता-पिता की परेशानी देख कर लड़की अपने को अपराधी महसूस करने लगती है।
अब लड़कियाँ फाइटर प्लेन चला रही हैं, हर पेशे में आगे बढ़ रही हैं, खुद का व्यवसाय चला रही हैं, सरकार में मंत्री बन रही हैं, लेकिन अब भी बहुत से लोगों की सोच पिछली सदी में अटकी है। लड़की प्रेम-विवाह करती है तो वह माता-पिता को ज़िम्मेदारी और परेशानी से मुक्त करती है और उनके कमाये धन को उनके बुढ़ापे के लिए छोड़ जाती है। पारंपरिक शादियाँ उन धनाढ्यों को ‘सूट’ करती हैं जिनके पास उड़ाने और दिखाने के लिए बहुत माल होता है। परसाई जी ने ‘सुशीला’ उस कन्या को कहा है जो भाग कर अपनी शादी कर लेती है और माता पिता का धन बचा लेती है। लेकिन बहुत से लोगों के मन में अभी वही सिर झुका कर बैठने वाली, मौन रहने वाली, पैर के अँगूठे से ज़मीन खुरचने वाली सुशील कन्या बैठी है।
इश्क की मुख़ालफ़त करने वालों को याद दिलाना ज़रूरी है कि कभी एक बादशाह (एडवर्ड अष्टम) ने अपनी प्रेमिका से शादी करने के लिए अपनी गद्दी छोड़ दी थी।
☆ Anonymous Litterateur of Social Media # 85 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 85) ☆
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.
Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.
His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.
हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 131 ☆ ‘जगत रंगमंच है… ☆
‘ऑल द वर्ल्ड इज़ अ स्टेज एंड ऑल द मेन एंड वूमेन मिअरली प्लेयर्स।’ सारा जगत एक रंगमंच है और सारे स्त्री-पुरुष केवल रंगकर्मी।
यह वाक्य लिखते समय शेक्सपिअर ने कब सोचा होगा कि शब्दों का यह समुच्चय, काल की कसौटी पर शिलालेख सिद्ध होगा।
जिन्होंने रंगमंच शौकिया भर किया नहीं किया अपितु रंगमंच को जिया, वे जानते हैं कि पर्दे के पीछे भी एक मंच होता है। यही मंच असली होता है। इस मंच पर कलाकार की भावुकता है, उसकी वेदना और संवेदना है। करिअर, पैसा, पैकेज की बनिस्बत थियेटर चुनने का साहस है। पकवानों के मुकाबले भूख का स्वाद है।
फक्कड़ फ़कीरों का जमावड़ा है यह रंगमंच। समाज के दबाव और प्रवाह के विरुद्ध यात्रा करनेवाले योद्धाओं का समवेत सिंहनाद है यह रंगमंच।
रंगमंच के इतिहास और विवेचन से ज्ञात होता है कि लोकनाट्य ने आम आदमी से तादात्म्य स्थापित किया। यह किसी लिखित संहिता के बिना ही जनसामान्य की अभिव्यक्ति का माध्यम बना। लोकनाट्य की प्रवृत्ति सामुदायिक रही। सामुदायिकता में भेदभाव नहीं था। अभिनेता ही दर्शक था तो दर्शक भी अभिनेता था। मंच और दर्शक के बीच न ऊँच, न नीच। हर तरफ से देखा जा सकनेवाला। सब कुछ समतल, हरेक के पैर धरती पर।
लोकनाट्य में सूत्रधार था, कठपुतलियाँ थीं, कुछ देर लगाकर रखने के लिए मुखौटा था। कालांतर में आभिजात्य रंगमंच ने दर्शक और कलाकार के बीच अंतर-रेखा खींची। आभिजात्य होने की होड़ में आदमी ने मुखौटे को स्थायीभाव की तरह ग्रहण कर लिया।
मुखौटे से जुड़ा एक प्रसंग स्मरण हो आया है। तेज़ धूप का समय था। सेठ जी अपनी दुकान में कूलर की हवा में बैठे ऊँघ रहे थे। सामने से एक मज़दूर निकला; पसीने से सराबोर और प्यास से सूखते कंठ का मारा। दुकान से बाहर तक आती कूलर की हवा ने पैर रोकने के लिए मज़दूर को मजबूर कर दिया। थमे पैरों ने प्यास की तीव्रता बढ़ा दी। मज़दूर ने हिम्मत कर अनुनय की, ‘सेठ जी, पीने के लिए पानी मिलेगा?’ सेठ जी ने उड़ती नज़र डाली और बोले, ‘दुकान का आदमी खाना खाने गया है। आने पर दे देगा।’ मज़दूर पानी की आस में ठहर गया। आस ने प्यास फिर बढ़ा दी। थोड़े समय बाद फिर हिम्मत जुटाकर वही प्रश्न दोहराया, ‘सेठ जी, पीने के लिए पानी मिलेगा?’ पहली बार वाला उत्तर भी दोहराया गया। प्रतीक्षा का दौर चलता रहा। प्यास अब असह्य हो चली। मज़दूर ने फिर पूछना चाहा, ‘सेठ जी…’ बात पूरी कह पाता, उससे पहले किंचित क्रोधित स्वर में रेडिमेड उत्तर गूँजा, “अरे कहा न, दुकान का आदमी खाना खाने गया है।” सूखे गले से मज़दूर बोला, “मालिक, थोड़ी देर के लिए सेठ जी का मुखौटा उतार कर आप ही आदमी क्यों नहीं बन जाते?”
जीवन निर्मल भाव से जीने के लिए है। मुखौटे लगाकर नहीं अपितु आदमी बन कर रहने के लिए है।
सूत्रधार कह रहा है कि प्रदर्शन के पर्दे हटाइए। बहुत देख लिया पर्दे के आगे मुखौटा लगाकर खेला जाता नाटक। चलिए लौटें सामुदायिक प्रवृत्ति की ओर, लौटें बिना मुखौटों के मंच पर। बिना कृत्रिम रंग लगाए अपनी भूमिका निभा रहे असली चेहरों को शीश नवाएँ। जीवन का रंगमंच आज हम से यही मांग करता है। ….विश्व रंगमंच दिवस की हार्दिक बधाई।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆