मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांचा पेशा वैद्यकीय, आयुर्वेदिक वैद्य.(BAMS) पुढे integrated courses करून शल्य चिकित्सक व भूलतज्ञ (anesthetist) ही झाले.

त्यांची बोटे हार्मोनियमवर जितक्या सहजतेने व चपळाईने फिरत तितक्याच किंबहुना जास्तच अचूकतेने आणि सावधपणे शस्त्रक्रिया करत असत. हार्मोनियम मधून मधुर स्वर निर्मिती होत असे तर शस्त्रक्रियेतून शरीराची व पंचप्राणांची दुरुस्ती होत असे.

एक 10-11 वर्षाची मुलगी चालत्या स्कूटरवरून पडली आणि कानापासून हनुवटीपर्यंतचा गाल चक्क कागद फाटावा तसा फाटला. तशीच तिला रक्तबंबाळ अवस्थेत CPR kolhapur ला आणले. बाबा होतेच तिथे. लगेचंच तिला OT मध्ये घेण्यात आलं. जवळ जवळ दोन तास ऑपरेशन चालू होतं. हळूहळू बरी झाली,   तर एका महिन्यानं तिचे आईवडील तिला घेऊन हाॅस्पिटल मध्ये छान बरी झाली म्हणून भेटायला गेले.बाकीचे सगळे डाॅक्टर्स ही होतेच तिथे. तिचा फाटलेला गाल पूर्णपणे बरा झाला होता. गोरीपान मुलगी, गालावरची शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यभर तोंडावर टाके, आणि शस्त्रक्रियेची खूण कायमच रहाणार. कदाचित थोडी विद्रूपता येण्याचीही शक्यता. असाच ठाम समज झाला होता. पण तिच्या बाबतीत प्रत्यक्षात वेगळंच झालं होतं. बाबांनी इतर डाॅक्टर्सना  सांगितली तिची case. पण तिला बघितल्यावर डाॅक्टर्स सगळे चकित झाले. OTच्या नर्सेस नी जेव्हा सांगितलं की तिचा पूर्ण गाल फाटला होता, पण सरांनी (बाबांनी) तो इतका नाजुकपणे आणि कम्मालीच्या सफाईने शिवला की, डाग किंवा विद्रूपता सोडाच, गालावरून एक लांब बारीक केस यावा असा भास होत होता. गोरा पान चेहरा, गुलाबी ओठ, एका गालावर खळी, आणि दुस-या  गालावरचा हा केस सौंदर्यात आणखीच भर घालत होता.

सगळ्या डाॅक्टर्सनी अक्षरशः बाबांना दंडवत घातलं.

हाॅस्पिटल मध्ये शिस्त, स्वच्छता याबाबतीत बाबांची करडी नजर असे. दराराच होता म्हणा ना! पण प्रेम ही तितकेच होते. बाबांना बाकीचे डाॅक्टर्स डॅडी म्हणायचे.

बाबांना  शस्त्रक्रियेतल्या कौशल्यासाठी नावाजले जात होते.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आजोपिझ्झा ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आजोपिझ्झा ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

आजोपिझ्झा — आजोबा आणि नातवाच्या गोष्टी

ग्रामीण आणि निमशहरी भागात घडणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे वाचताना रंगत येते. ओघवत्या शैलीमुळे रंजकता वाढते. हे पुस्तक मोठ्यांनीही वाचावे असे आहे.
अर्जुन हा तिसरीत शिकणारा मुलगा असतो. त्याची आजी नुकतीच निर्वतलेली असते. त्यामुळे आई कामावर गेल्यावर तो एकटा पडतो. शाळेतून घरी आले की घरात कोणी नसते. त्याला आजीची आठवण येते. हा प्रसंग फार उत्कट झाला आहे.

त्याचे त्याला खाणे,पिणे घ्यावे लागते. आणि लहान असल्यामुळे वाटणारी काळजी असतेच. ती अर्जुनाच्या आईला सतत पोखरत असते. मग अनेक उपाय, पर्याय शोधत.
अर्जुनला आजोळी ठेवावे असा विचार मनात येतो. म्हणून ती माहेरी जाते. पण तिथेही अर्जुनला ठेवणे जमत नाही. एकदा एक बाई येते. तिलाच घरी ठेवून घेण्याचा विचार करते. पण व्यवहारिक दृष्ट्या ते योग्य नसल्यामुळे तेही जमत नाही. अर्जुनाच्या आईची धडपड, तगमग या कादंबरीत छान व्यक्त झाली आहे. नोकरी करणाऱ्या आईचा जीव कसा मुलासाठी तळमळतो हे जाणवते. भाजीवाले आजोबा रोज भाजी घेऊन येतात त्यांनाच दत्तक घ्यायचे ठरवतात. तेव्हाचा व्यवहारिक, मानसिक संघर्ष सगळ्यांचाच! सुंदर रीतीने कादंबरीत मांडला आहे. हेच या कादंबरीचे यश आहे. ही कादंबरी सहा सात वर्षांपूर्वी लिहिलेली आहे. तेव्हा मोबाईल वगैरे फार चर्चेत नव्हते. त्यामुळे मोबाईलचा कुठलाच विषय या पुस्तकात आला नाही. तरीही हे पुस्तक हातात घेतले की वाचल्याशिवाय सोडवत नाही. सोपी भाषा, छोटी वाक्ये, ओघवती शैली यामुळे कादंबरी वाचनीय झाली आहेच.  आजोबा भाकरीचा पिझ्झा करतात त्याचे नाव अर्जुन आजोपिझ्झ ठेवतो.

घरात आजी आजोबा असणे गरजेचे आहे, मुलांसाठी आवश्यक आहे. मूल होत नाही म्हटल्यावर दत्तक घेतले जाते. मग आजी आजोबाही दत्तक घ्यायला काय हरकत. काळाची ही गरज आहे. हेच या कादंबरीत अतिशय सुरेख पद्धतीने दाखविले आहे. आतील चित्रे उत्तम आहेत. प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचायलाच हवी. एव्हढे सकस, सक्षम कथानक आहे.

ऋग्वेद प्रकाशनाने वाचन संस्कृती वाढण्यासाठी स्वस्त पुस्तक योजना राबविली आहे. नव्वद पानाचे पुस्तक फक्त पंधरा रुपयाला आहे. मुलांच्या हातात सहज कॅडबरी दिली जाते, एवढ्या सहजतेने हे पुस्तक मुलांच्या हाती ठेवावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी हातभार लावावा.

मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडामार्फत मुलांसाठी नववर्षाची भेट

शहरी संस्कृतीची, रसरशीत ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारी, मानव्य भावनांचे  गीत गाणारी, एक बालक केंद्रित कथा

अज्जोपिझ्झा  (दुसरी आवृत्ती), लेखिका – सावित्री जगदाळे

आणि बालकाच्यात वाचन संस्कृती रुजावी म्हणून अल्पमूल्य प्रकाशन

अक्षर ग्रंथ दालन आजरा येथे मूल्य – ₹15

संपर्क –  7057928092, 9689237011

न व व र्षा तच आपल्या भेटीला

वरील पुस्तक स्वस्त आहे. दिवाळी गिफ्ट बरोबर वाटू शकता. जवळपासच्या शाळातून  सुटी संपल्यावर वाटू शकत.

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ लेखनी सुमित्र की – दोहे ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम दोहे।)

✍  लेखनी सुमित्र की – दोहे  ✍

 

व्रत टूटे तप भंग हो, किया नहीं कुछ यत्न।

बिखरे जाने किस तरह, संबंधों के रत्न ।।

 

संयम की सिल हृदय पर, भावों का उपवास।

विवश कामना पढ़ रही, आंसू का इतिहास ।।

 

नहीं रूप है आपका, नहीं वेश विन्यास ।

किंतु आपके हृदय का, बहुत बड़ा है व्यास ।।

 

नाराजी क्या आपकी, जल पर खींची लकीर।

खुश होने पर सौंप दी, सांसों की जागीर ।।

 

नखत सरीखे आप हैं, अपना धरती वास।

रेत भरी है मुट्ठियां, जुगनू सा विश्वास।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 35 – क्या कोई अधिशेष … ?☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज पस्तुत है आपका अभिनव गीत “क्या कोई अधिशेष … ? । )

☆ साप्ताहिक स्तम्भ # 35 ।। अभिनव गीत ।।

☆ क्या कोई अधिशेष … ? ☆

डर कर छिपी किसी

चिड़िया के झीने पर में

आ बैठे जैसे उड़ान

फिर किसी नजर में

 

झुका-झुका सा लगा

चाँद का – टेढ़ा चेहरा

बाँध थका बादल का

टुकड़ा ऐसा सेहरा

 

जो न दे सका साथ

रात के किसी प्रहर में

 

खिड़की से जा सटे

पूछते सारे तारे

“क्या कोई अधिशेष

बचा है अभी हमारे-

 

खाते में, विश्वास व

उजियारा चादर में?”

 

थकी रात को,

आसमान हाथों में थामे

चिड़िया व उड़ान का

होना जिसके नामे

 

था आया वह सुबह

हमारे इसी शहर में

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

12-12-2020

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – वादा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि – लघुकथा – वादा 

अपनी समस्याएँ लिए प्रतीक्षा करता रहा वह। उससे समाधान का वादा किया गया था। व्यवस्था में वादा अधिकांशतः वादा ही रह जाता है। अबकी बार उसने पहले के बजाय दूसरे के वादे पर भरोसा किया। प्रतीक्षा बनी रही। तीसरे, चौथे, पाँचवें, किसीका भी वादा अपवाद नहीं बना। वह प्रतीक्षा करता रहा, समस्या का कद बढ़ता गया।

आज उसने अपने आपसे वादा किया और  खड़ा हो गया समस्या के सामने सीना तानकर।…समस्या हक्की-बक्की रह गई।..चित्र पलट गया। उसका कद निरंतर बढ़ता गया, समस्या लगातार बौनी होती गई।

 

©  संजय भारद्वाज

(संध्या 4:56 बजे, 26.6.19 )

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 81 ☆ लघुकथा – आपदा  में  अवसर ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है । आज प्रस्तुत है एक लघुकथा  “आपदा  में  अवसर“। ) 

☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 81

☆ लघुकथा – आपदा  में  अवसर ☆

राधा बाई को हाथ पैर में सूजन की शिकायत होने पर पति रामप्रसाद ने अस्पताल में भर्ती करवा दिया। कोविड के मरीजों से अस्पताल हाऊसफुल था। बेड खाली नहीं थे। एक रात जमीन पर लिटाया गया, सुबह कोरोना मरीज की मृत्यु से एक बेड खाली हुआ तो उस बिस्तर में राधा बाई को लिटा दिया गया। राधा बाई को कोरोना नहीं था पर बेड मिलने से अस्पताल के सब लोग उससे भी कोविड मरीज की तरह व्यवहार करने लगे, रात भर राधा कराहती रही और दूसरी रात राधा की मृत्यु हो गई। प्रोटोकॉल के तहत रामप्रसाद को लाश नहीं दी गई। राधा बाई की मौत किन परिस्थितियों में कब और क्यों हुई, किसी को नहीं मालूम।

बेरहम व्यवस्था ने रामप्रसाद को पत्नी की मुखाग्नि देने के अधिकार से वंचित कर दिया। एक महीने भटकने के बाद मुक्ति धाम से मिले डेथ सर्टिफिकेट में मौत की तारीख़ 25 अगस्त लिखी थी, और अस्पताल से मिले डेथ सर्टिफिकेट में मौत की तारीख़ 28 अगस्त लिखी देख रामप्रसाद को राधा पर दया आ गई, बेचारी अभागी राधा दो बार मरी, पर दोनों बार नेगेटिव रिपोर्ट के साथ मरी। प्रोटोकॉल के तहत लाश ठिकाने लगाने वाले ठेकेदार को राधा फायदा करा गई, उसे राधा के नाम पर दो बार पेमेंट हुआ।

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी #28 ☆ पतन ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे 

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है जिंदगी की हकीकत बयां करती एक भावप्रवण कविता “पतन”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 28 ☆ पतन ☆ 

इस सर्द मौसम में

हमारे शरीर का खून भी

जम सा गया है

नाड़ियों  में

रक्त का प्रवाह

धीरे धीरे

थम सा गया है

अब गर्मी हो या सर्दी

धूप हो या बारिश

हमें फर्क नहीं पड़ता है

हमारा निर्जीव शरीर

अब कहां लड़ता है

आंखें पथरा सी गई है

कान सुन्न है

जिव्हा लकवाग्रस्त है

लगता है जीते जी

हमारे जीवन का सूर्य

हो रहा अस्त है

हर रोज हमारा शरीर

एक नया जख्म खा रहा है

जख्म से खून के साथ

मवाद भी

बाहर आ रहा है

हम इसे चुपचाप

सह रहे हैं

सदा की तरह

किसी से कुछ नहीं

कह रहे हैं

शायद,

हम मर तो

कब के चुके हैं

पर हमें जीवित

होने का भरम है

सांसें तो

कब की थम चुकी है

पर शरीर अब भी गरम है

हमारा जीवन मूल्यों को बचाने

यह व्यर्थ जतन है

क्योंकि,

हर पल

हर घड़ी

यहां पर

जीवन मूल्यों का

हो रहा पतन है ।

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३७॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत ….पूर्वमेघः ॥१.३७॥ ☆

भर्तुः कण्ठच्चविर इति गणैः सादरं वीक्ष्यमाणः

पुण्यं यायास त्रिभुवनगुरोर धाम चण्डीश्वरस्य

धूतोद्यानं कुवलयरजोगन्धिभिर गन्धवत्यास

तोयक्रीडानिरतयुवतिस्नानतिक्तैर मरुद्भिः॥१.३७॥

स्वामी सदृश कंठ , छबिवान तुम

गण समावृत महाकाल के धाम जाना

नदी स्नान क्रीड़ा निरत युवतिजन की

कमल धूलि मिस्रित पवन गंध पाना

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय ☆ स्व गझलकार स्व इलाही जमादार..श्रद्धांजली ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

?? गझलकार स्व इलाही जमादार..श्रद्धांजली ??

☆ संपादकीय ☆

ज्येष्ठ गझलकार स्व इलाही जमादार यांचे दि 31/1/2021 रोजी दुःखद निधन झाले.

?? आपल्या ई अभिव्यक्ती परिवाराकडून  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!! ??

 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर  

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई.. लेक.. आई… (भावानुवाद) ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ कवितेचा उत्सव ☆ आई.. लेक.. आई…  (भावानुवाद)☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

माझ्या आईची एकुलती एक लेक आता आई झाली,

न जाणे कशी एका इटुकल्या पिटुकल्या ‘शेराची’ पुरी गझ़ल झाली …

 

लग्नापूर्वी बाबा म्हणायचा मुलीला आमच्या स्वयंपाक नाही करता येत आणि तिला आवडही नाहीय,

जिला डाळी डाळीतला फरक पण माहित नव्हता न जाणे कशी ती एका मोठ्या कुटुंबात हँड्स-ऑन-शेफ झाली…

 

लक्षात आहे लग्नानंतर ती म्हणाली होती आई नवे गाव नवे लोक नवे ऑफिस नवे घर,

माणसांच्या प्रचंड गर्दीत पण खूप एकटं एकटं वाटतं,अन् न जाणे कशी आज ती एकटीला दोन पळ स्वतःसाठी मिळावेत म्हणून रात्री तीन वाजता उठून चहा पिऊ लागली…

 

म्हणाली होतीस आई तू ,खूप मोठं स्वप्न असतं आपल्या मुलांच्या लग्नाचं आणि ती हसली होती….

पण आपल्या सहा दिवसाच्या छकुलीला हॉस्पिटलमधून घरी आणताना ती न जाणे कशी छकुलीच्या लग्नाच्या विचारापर्यंत  जाऊन पोहोचली…..

 

मॅचींग शुज नाहीत,एरिंग्ज फनी आहेत, हे बघ कुर्तीची कशीअजब फिटिंगआहे. कित्ती तुला भंडावून सोडत होती ती.

न जाणे कशीआज कोणतीही सलवार, कसली ही कुडती, त्यावरऑड वाटणा-या ओढणी सहित ती बिंदास घराबाहेर पडू लागली…

 

जिच्या खाण्यापिण्याचे शेकडों नखरे होते. आई कसलं बेचव जेवण करतेस, बिर्याणी आणि मुगाच्या डाळीची खिचडी सगळंच एकसारखं लागतं,

न जाणे कशी ती आज सगळ्यांना करून वाढता वाढता फोडणीचा भात होऊन गेली….

 

रोज बडबड करून तुला सगळं काही सांगायची,

लक्षात आहे जेव्हा तिनं पहिल्यांदा विमान प्रवास केला तेव्हा टेक ऑफ  पासून लँडिंग पर्यंतचा व्हिडिओ सुध्दा तुला पाठवला होता….

पण  न जाणे कशी तुला वाईट वाटू नये म्हणून आपल्या हसण्या मागं असलेली दुःखं ती लपवून ठेवायला लागली…

 

कधी तू म्हणाली होतीस पहिल्यांदा स्वतःची काळजी, नंतर इतरांची,

पण न जाणे कशी घरादाराची चिंता प्रथम आणि तिची आपली चिंता शेवटची झाली……

 

न जाणे कशी एका इटुकल्या पिटुकल्या’ शेराची’ पुरी गझ़ल  झाली,

माझ्या आईची एकुलती एक लेक आता मोठ्या कुटुंबाची आई झाली…….

 

मूळ कवयित्री: सुश्री निहारिका मिश्रा

भावानुवाद : सौ सुनीता गद्रे, माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares