☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
दहावीचा नवा वर्ग. मी हजेरी घेतली. गैरहजर मुलांची नावं लक्षपूर्वक पाहिली. २० जून उगवला तरी भारती भोसले ही मुलगी शाळेत आली नव्हती. ‘भारतीच्या शेजारी कोण रहाते ग?’ मी मुलींना विचारलं.
‘ह्यी रहाते बाई.’
ह्यी म्हणायची मंगल उभी राहिली.
अग, ह्या भारतीला काही आहे का काळजी? दहावीचं वर्ष आहे, शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले, पहिल्या दिवसापासूनच शिकवायला सुरुवात झालीय, मागे पडलेला अभ्यास केव्हा भरून काढणार ती?जबाबदारीची जाणीव आहे की नाही तिला?’
मी तडातडा बोलत होते. जशी काही भारतीच माझ्यासमोर उभी होती.
मी हबकून खुर्चीवर बसले. वारलेली अनिता दोन वर्षांपूर्वींची आमची विद्यार्थिनीच होती. कशी बशी दहावी झाली नि तिचं लग्न झालं होतं. ती एव्हढीशी कोवळी पोरगी चक्क वारलीच?
‘अग, अशी कशी वारली? कुठल्या हास्पिटलमध्ये होती?काय झालं तरी काय?’ ‘तिला ताप आला नि डोक्यात गेला.’ एकेक करीत सगळ्याच मुली बोलायला लागल्या. अनिता कशी वारली ते सांगायला लागल्या. मला समजून घ्यायचं होतं पण बाळंतपणाचा विषय म्हटल्यावर वर्गातल्या मुलांनी माना खाली घातल्या होत्या. ‘वर्गात बाई कसला तरीच विषय बोलत्यात ‘असंहोऊ नये म्हणून मी माझी अनिताबद्दलची हुरहुर मनात दाबून ठेवली. ३५ मिनिटांचा वळ अभ्यासाशिवाय फुकट (?) जाऊ नये म्हणून मी एक ठोकळा शिक्षिका झाले. फळा पुसत मी म्हटलं, ‘बरं, भारतीला म्हणावं, वाईट झालं खरं, पण आता काय करणार? गेलेलं माणूस काय परत येणारेय का? आपलं दुःखं बाजूला ठेऊन रोजचे व्यवहार पार पाडायलाच हवेत ना?शाळेत ये म्हणावं म्हणजे विसरायला होईल.’
‘पर बाई अनिताचं मूल जगलंय् नि ते संभाळायला भारतीला घरी रहायला पाहिजे. ‘
बापरे! आता मात्र अनिताचं मरणं, बाळाचं जगणं, नि भारतीचं शाळेत न येणं माझ्या मनात खोलवर शिरलं. माझा थंडपणा मलाच जाणवला. शाळा सुटल्यावर भारतीच्या घरी गेले. घर म्हणजे एक दहा फुटाची खोली. अंगण मात्र सारवलेलं, एका काळयामेळ्या फडक्यात एक तान्हं मूल आ ऊ करीत पडलेलं होतं. शेजारची एक शेंबडी पोरगी बाळाला खुळखुळा वाजवून खेळवत होती.
‘भारती, काय करतेयस ग?’मी हाक मारीत दारातून आत गेले.
भारती परकराचा ओचा सोडीत, त्याला हात पुसतच बाहेर आली.
‘अगबाई! बाई तुम्ही?’ असं म्हणत तिने मला बसायला पाट दिला. चुलीतला धुरकटलेला जाळ पेटवून ती आली. तिने बाळाला मांडीवर घेतलं नि ती त्याला थोपटत बसली. बाळ गाढ झोपलं.
मैदानावर खो खो खेळताना चपळाईने पळणाऱ्या भारतीचं ते मोठं आईपण बघून माझा जीव भरून आला. काय बोलाव कळेचना.
रडवेल्या स्वरात तीच मग म्हणाली.’बाई, कळलं ना तुम्हास्नी सगळं?
माझी शाळा आता बंदच झाली म्हणायची. मला लई म्हंजे लई वाटतय् शाळेत यावं, पर ह्याला कुटं ठ्येवनार?त्याची आई आमच्या पदरात टाकून गेली, बोळ्याने दूध घालावं लागत हुतं, आता चमच्यानी पितय. बाटली आनायचीय. ‘पं
भारती प्रौढ बाईसारखी बोलत होती. तिला खूप सांगायचं होतं, आपल्यासाठी बाई घरी आल्या याची अपूर्वाई वाटत होती. आपल्या शिक्षणाचं काय करायचं याची काळजी ऐकवायची होती. तिने मग माझ्यासाठी चहा ठेवला. ‘बाई चालल न्हव बिनदुधाचा? दूध न्हाई.’
‘चालेल ग. पण कशाला चहा?’ असं म्हणत मी कडू चहाचा घोट गिळला. नि थातूरमातूर काही तरी सांगून मी घरी आले.
क्रमशः…
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ विविधा ☆ लोकसाहित्य – जात्या तू ईश्वरा – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
एकएकटा राहणारा माणूस समूहाने टोळ्या करून राहू लागला. पुढे त्यातून कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. परस्परांच्या भावना , विचार व्यक्त करण्यासाठी आधी हालचाल, हावभाव, मुद्राभिनय, ध्वनी इ. चा वापर व्हायचा. हळू हळू भाषा विकसित होऊ लागली. भाषेद्वारे आपले विचार, भावना अधीक परिणामकारकपणे व्यक्त करता येऊ लागल्या. तेव्हापासून लोकवाङमय निर्माण होऊ लागलं असणार. शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी संस्कृती अधिकाधिक विकसित होऊ लागली. संस्कृतीबरोबरच भाषाही विकसित होऊ लागली. भाषा विकासाबरोबरच वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण लोकवाङमय निर्माण होऊ लागले. लोकसाहित्य तर भाषा विकासाच्या आधीपासून निर्माण झाले असणार. लोकसाहित्य हा शब्द व्यापक आहे. त्यात लोकवाङमयाबरोबरच चित्रकला, संगीत, नृत्य इये. अनेक लोककलांचा समावेश होतो. तरीही बहुतेक वेळा लोकसाहित्य हा शब्द लोकवाङमय याचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. या लेखातही लोकवाङमय या अर्थी लोकसाहित्य हाच शब्द वापरला आहे.
लोकसाहित्याची परंपरा अतिशय पुरातन आहे. डॉ. तारा भावाळकर म्हणतात, ‘लोकसाहित्याची मुळे प्राचीन वैदिक वाङमयात आढळतात.’ लोकसाहित्याची व्याख्या अनेकांनी केली आहे. त्यात भारतीय तसेच पाश्चात्य अभ्यासकही आहेत. त्या आधारे त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ते मौखिक किंवा अलिखित स्वरुपात असते. ( अर्थात मुद्रण शोधांनंतर अलीकडच्या काळात त्यांची संकलने प्रकाशित झाली आहेत. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे ते संक्रमित होते. त्यात पारंपारिकता असते. हे व्यक्तीने निर्माण केलेले असले, तरी त्याला असे स्वरूप प्राप्त होते की ते व्यक्तीचे न राहता समाजाचे बनते. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार जसा होतो, तसाच तो व्यक्तीच्या भाव-भावना, विचार, अनुभव , प्रकृती, प्रवृत्ती यांचाही आविष्कार होतो.
भारतातील प्रमुख भाषांच्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात. सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात विविध प्रसंगी गायली जाणारी, सण-उत्सवाच्या प्रसंगी गायली जाणारी गीते, शेता –शिवारात, घरात, काम करताना म्हंटली जाणारी श्रमपरिहाराची गीते, खेळगीते, ऋतुगीते अशी अनेक प्रकारची गीते आढळतात. लोकगीते पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही रचली, म्हंटली आहेत. या लेखात मात्र विचार करायचा आहे तो स्त्री गीतांचा.
सरोजिनी बाबर म्हणतात, ‘भारतातील अन्य पारंपारिक स्त्रियांप्रमाणेच मराठी स्त्रियांनाही आपले मन मोकळे करता येईल, अशा जागा नाहीत. सासरचा त्रास माहेरी सांगणे हा मर्यादाभंग ठरतो. अशी स्त्री मग, जाते, उखळ, मुसळ, पाणवठा आशा आपल्या श्रमाशी अभिन्न असलेल्या निर्जिव वस्तूंनाच आपले सखे सवंगडी बनवून त्यांच्यापाशी आपले मन मोकळे करते. प्रसंगी आपल्या समवयस्क सखीशी मन मोकळं करून ती बोलते. शेजीबाईला उद्देशून तिने खूप ओव्या म्हंटल्या आहेत.’ आपल्या भावना, आपले विचार, आपले अनुभव, आपली जवळची, दूरची नाती याबद्दल तिने मोकाळेपणाने ओव्या गायल्या आहेत. यापैकी तिने आपल्या ‘बाळराजा’बद्दल, आपल्या ‘हावशा भ्रतारा’बद्दल, आपल्या ‘ताईता बंधुराजा’बद्दल, ‘तीर्थस्वरूप आई-वडलां’बद्दल जे जे म्हंटले आहे त्याचा, त्यातून व्यक्त झालेल्या तिच्या भाव-भावनांचा, अनुभवांचा आणि त्यातून दिसणार्या तिच्या स्थिती-गतीचा विचार इथे करायचा आहे. जवळच्या नात्यातून तिचे जे भावबंध उलगडत गेलेले दिसतात, तेवढ्यापुरतेच या लेखाचे विवेचन मर्यादित आहे.
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 15 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
सौ.अंजली गोखले
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
हा माझा नृत्याचा प्रवास सुरू असताना आणि अडचणी मला अजगरा सारख्या तोंड पसरून गिळंकृत करायला बघत असताना माझ्या बाबतीत काही चांगल्या घटनाही घडत होत्या. त्या गोड आणि रमणीय आठवणी मध्ये मला आपल्या वाचकांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. त्या माझ्या आठवणींचे बंध जुळले आहे ते त्या माझ्या ताई,गोखले काकू,श्रद्धा, आई बाबा, टि म वीअनघा जोशी, माझे भाऊ बहिणी, इतर कामात मदत करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, रिक्षावाले काका आणि प्रेक्षक सुद्धा.
ताईंच्या विषयीचे खास गोड आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मी नृत्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात शिकत असताना, बऱ्याच वर्षांनी काय चित्र दिसणार हे मला माहीतही नव्हते. समाजा ची प्रतीक्रीया काय असेल हेसुद्धा माहिती नव्हते. नृत्य सुरू राहील की नाही, आपल्याला जमेल की नाही अशा साशंक मनस्थितीत असताना त्यांनी मला अचानक सांगितले की दिवाळीनंतर असणाऱ्या सुचिता चाफेकर निर्मित कला वर्धिनी तर्फे होणाऱ्या”
नृत्यांकूर “कार्यक्रमात तुला तिश्र अलारपू म्हणजे नृत्यातला पहिला धडा सादर करायचा आहे. पुण्यामध्ये मुक्तांगण या हॉलमध्ये. हे ऐकून मी कावरीबावरी अन गोंधळून गेले. कारण स्वतः ताईंनी माझी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निवड केली होती. तिथे माझे कोणी नातेवाईक नसल्याने ताई मला त्यांच्या माहेरी घेऊन गेल्या. तिथे विश्रांती जेवण करून आम्ही लगेच हॉलवर गेलो. मी नटून-थटून मेकअप रूममध्ये तयार होऊन बसले होते आणि बाहेरच्या गर्दीतून ताई आल्या. त्यांनी मला टेबल वर बसवलं आणि स्वतः खाली जमिनीवर बसून माझ्या पायांना आणि हातांना सुद्धा अलता लावला आणि तो माझ्या आयुष्यासाठी मोठा सन्मानच होता.
माझा नृत्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि स्वतः सुचेता चाफेकर आणि सर्व पुणेकरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तो दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरला.
त्याच बरोबर भर दुपारी आपले सगळे व्याप बाजूला ठेवून,संसारातील कामे बाजूला ठेवून तीनच्या उन्हामध्ये माझ्या एम ए चा अभ्यास वाचून दाखवणाऱ्या गोखले काकूंना मी कधीच विसरू शकत नाही.
तिच्या कॉलेजचा अभ्यास करता करता माझ्यासाठी एम. ए. च्या लेखनिकाचं काम मनापासून करणारी, मला हसत खेळत साथ देणारी, मला हसवत ठेवणारी, इतर कार्यक्रमांनाही मेकप साठी मदत करणा री श्रद्धा म्हस्कर माझ्यासाठी अपूर्वाई ची मैत्रीण बनली.
टि म वी. मधल्या अनघा जोशी मॅडम त्यांनी मला लागेल ती मदत केली. त्याच बरोबर माझी दुसरी मैत्रीण सविता शिंदे माझी जीवाभावाची मैत्रीण जी मला फिरायला फिरताना गप्पा मारायला अशी उपयोगी पडली. घरी सुद्धा आम्ही तासनतास गप्पा मारत असू. त्यातून एकमेकींच्या अडचणी समजून आम्ही एकमेकींना मदत ही करत असू.
ज्यावेळी मला घरातून क्लासमध्ये सोडायला कोणी नसेल त्यावेळी आमच्या चौकात ले रिक्षावाले काका बाबांना सांगत असतकी आम्ही शिल्पाला क्लास मध्ये सोडून आणि परत आणून सोडू. बाबा माणसांची पारख करून मला त्यांच्याबरोबर जाऊदेत.
म्हणून माझ्या मनात येतं की माझे खरे दोन डोळे नसले तरी अशा कितीतरी डोळ्यांनी मला मदत केली आहे आणि अशा असंख्य डोळ्यांनी मी जग पाहते आहे.
३१ जाने २० २१ रविवार रोजी सज्जन गड ला जाताना रस्ता चुकला. गडावर जाण्या ऐवजी परळीला गेलो. तिथे पक्का रस्ता संपल्यावर लक्षात आलं आपण चुकलोय . माघारी फिरलो तर एके ठिकाणी माळावर पडझड झालेले पुरातन शिवमंदीर दिसले. अनेक मंदिर होत. चुकून आलोय तर मंदीर बघूनच जाऊ असं म्हणून मंदिराकडे गेलो. एक मंदिर चांगले होते पण त्याला कुलूप होते. बाहेर डोके नसलेला नंदी होता. तिथेच जवळच उंच स्तंभ होता. नेहमीच्या दीपस्तंभा सारखा नव्हता. हे वेगळेपण. अलीकडे बरीच पडझड झालेलं एक शिवमंदीर होते ते मात्र उघडे होते. गाभाऱ्याच्या वरचा छताचा भाग मोकळा झाल्यामुळे पिंडीवर ऊन पडले होते कळस नव्हताच. दुरवर आणखी मंदिर होते. बाहेर उत्खनन करून काढलेले बरेच शिल्प शिळा उभ्या करून ठेवलेल्या होत्या . वीरगळ , सतीशिळा होत्या. एक हात असले ल्या अनेक सतीशीळा होत्या. पुरातन काळी हा भाग खूपच वैभवशाली होता असे जाणवत होते.
मंदिराच्या भिंतीवर अनेक प्रकारची कोरीव शिल्प अर्थपूर्ण होती. बाहेर बर्याच शिळा पडलेल्या होत्या. तिथेच बोर्ड लावलेला होता त्यावर लिहिले होते, पांडवकालीन केदारेश्वर मंदीर. परळी. जि. सातारा
परळी गावाच्या शेजारी असूनही खूपच दुर्लक्षित राहिलेले हे अतीसुंदर, पुरातन, वैभवशाली इतिहास सांगणारे असे हे मंदीर एवढे कसे दुर्लक्षित राहिले; तेही जग प्रसिद्ध अशा सज्जन गडच्या शेजारी असून… याचेच आश्चर्य वाटत होते. इथे उत्खनन होऊन या मंदिराचा इतिहास यावर संशोधन व्हायला हवं असं वाटते.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक बेहद मजेदार व्यंग्य ‘सुख का बँटवारा ‘। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 85 ☆
☆ व्यंग्य – सुख का बँटवारा ☆
समझदार लोग कह गये हैं कि सुख बाँटने से बढ़ता है और दुख बाँटने से हल्का होता है। लेकिन आज के ज़माने में अक्सर होता यह है कि दुख बाँटने से बढ़ जाता है और सुख इतने लोगों को दुखी कर देता है कि उसकी लज्जत जाती रहती है।
उस दिन मैं अपने जैसे चार पांच ठलुओं के साथ बैठा निन्दा-रस में स्नान कर रहा था। हमारा निन्दा का स्तर हमेशा राष्ट्रीय होता है। मुहल्ला स्तर की निन्दा से हम कभी संतुष्ट नहीं हुए जैसे कि कुछ निम्नस्तरीय लोग हो जाते हैं। दो तीन घंटे की भरपूर परनिन्दा के बाद हम लोग नयी स्फूर्ति और जीवन के प्रति नयी आस्था लेकर उठते थे। उसके बाद पूरा दिन उत्साह और उमंग में कट जाता था।
उस दिन हम सुख के सागर में गोते लगा रहे थे कि अचानक त्यागी जी आ गये। वे भी हमारी मंडली के सदस्य थे, लेकिन उस दिन लेट हो गये थे। यह आश्चर्य की बात थी क्योंकि आम तौर से परनिन्दा की संजीवनी की एक बूँद भी ज़ाया करना हमें बर्दाश्त नहीं होता।
त्यागी जी आकर निर्विकार और उदासीन भाव से बैठ गये। देखकर हमारा माथा ठनका। उनके निर्विकार दिखने का मतलब था कि कुछ था जो हमें बताने के लिए वे लालायित थे, और लालायित होने का मतलब था कि बात खुशी की थी। इसीलिए उनका भाव देखकर हमारा दिल बैठने लगा। निन्दा-रस बेमज़ा हो गया और, ज़बरदस्ती कुछ बोलते, हम तिरछी नज़रों से त्यागी जी को और सीधी नज़रों से एक दूसरे को देखने लगे।
उधर त्यागी जी हमारे पास से उठकर गुलाब की क्यारियों के पास खड़े होकर फूलों को देखने लगे थे। सालों से वे मेरे घर आते रहे थे, लेकिन उन्होंने कभी गुलाब और गोभी में फर्क नहीं किया था। आज वे जहांगीर की तरह गुलाब सूँघ रहे थे और काँटे हमारे दिल में चुभ रहे थे।
अन्त में वे हमारे पास आकर बैठ गये। उनकी मुद्रा देखकर हमें विश्वास हो गया कि वे कोई खुशी का हृदयविदारक समाचार सुनायेंगे। थोड़ी देर बाद वे लम्बी साँस छोड़कर बोले, ‘गाड़ी उठा ही ली।’
हमें धक्का लगा, लेकिन हम पूरे दुखी नहीं हुए क्योंकि ‘गाड़ी’ शब्द में बैलगाड़ी से लेकर रेलगाड़ी तक समाहित होती है।
हमने धड़कते दिल से पूछा, ‘कौन सी गाड़ी?’
वे हमारी बात को अनसुना करके बोले, ‘लड़के बहुत दिन से पीछे पड़े थे। अब तक हम टालते रहे। आखिरकार कल उठा ही लाये।’
हमें लगा यह आदमी हमारी जान लेने पर तुला है। हमने फिर पूछा, ‘कौन सी गाड़ी?’
वे उदासीन भाव से बोले, ‘मारुती वैन।’
सुनकर हम सभी हृदयाघात की स्थिति में आ गये। सबके चेहरे का खून निचुड़ गया। शरीर में जान न रही।
हमारी मंडली के भाई रामजलन बची खुची उम्मीद से मिनमिना कर बोले, ‘सेकंड हैंड ली होगी।’
त्यागी जी हिकारत के भाव से बोले, ‘अपन सेकंड फेकंड हैंड में बिस्वास नहीं करते। आज गाड़ी खरीदी, कल मिस्त्री के दरवाजे खड़े हैं। अपन तो ब्रांड न्यू खरीदते हैं। लाख पचास हजार ज्यादा लग जाएं, लेकिन साल दो साल निस्चिंत भाव से गाड़ी तो चलायें।’
सुनकर रामजलन बेहोश हो गये। मैंने जल्दी से पानी के छींटे मारे तब वे दुबारा ज़िन्दा हुए। लेकिन वहाँ से उठकर भीतर पलंग पर लेट गये। बोले, ‘तबियत गड़बड़ है।’
बाहर हमारी निन्दा-मंडली के शनीचर भाई और मनहूस भाई फर्श में नज़रें गड़ाये ऐसे खामोश बैठे थे जैसे घर में गमी हो गयी हो। बड़ी देर बाद शनीचर भाई नज़रें उठाकर त्यागी जी से बोले, ‘बैंक से लोन लिया होगा।’
त्यागी जी हाथ उठाकर बोले, ‘अरे नहीं भइया! अपन लोन-फोन के चक्कर में नहीं पड़ते। अपन ने तो पूरे पैसे डीलर के मुँह पर मारे और गाड़ी उठा लाये।’
सुनकर शनीचर भाई चित्त हो गये और हम उन्हें भी लाद-फाँदकर पलंग पर लिटा आये। चिन्ता की बात नहीं थी क्योंकि ऐसा अक्सर होता रहता था।
मनहूस भाई ज़मीन में नज़र गड़ाये गड़ाये मुझसे धीरे से बोले, ‘हम कुछ नहीं पूछेंगे। हम दूसरे के घर में बेहोश नहीं होना चाहते।’
त्यागी जी उमंग में बोले, ‘भाई, हमने सोचा कि अपने घर में खुसी आयी है तो दोस्तों को बताना चाहिए। खुसी बाँटने से बढ़ती है। हम खुस हैं तो दोस्तों को भी खुस होना चाहिए।’
मुनमुन भाई खुशी की खबर सुनकर अखबार के पीछे मुँह छिपाये बैठे थे। त्यागी जी की बात सुनकर अखबार थोड़ा नीचे करके मरी आवाज़ में बोले, ‘ठीक कहा आपने। हम सबको बड़ी खुशी हुई।’
त्यागी जी बोले, ‘हम यह सोच कर आये थे कि कल नयी गाड़ी में कहीं पिकनिक पर चलेंगे। पिकनिक भी हो जाएगी और गाड़ी का उदघाटन भी हो जाएगा।’
मनहूस भाई भारी आँखें उठाकर बोले, ‘अभी एकाध हफ्ता तो रहने दीजिए, त्यागी जी। रामजलन भाई और शनीचर भाई की हालत तो आप देख ही रहे हैं। अपनी तबियत भी सबेरे से गिरी गिरी है। एकाध हफ्ते में सब धूल झाड़कर खड़े हो जाएंगे। फिर तो पिकनिक होना ही है।’
त्यागी जी प्रसन्न भाव से बोले, ‘जैसी पंचों की मर्जी।’
उस दिन का सत्यानाश हो चुका था। थोड़ी देर में त्यागी जी चले गये और उनके जाने के बाद सभी दोस्त भारी कदमों से विदा हुए। दुनिया अचानक बदसूरत हो गयी थी और हर चेहरे से चिढ़ लग रही थी।
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।
श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 84 ☆ गाली के विरुद्ध ☆
रात चढ़ रही है। एक मकान में घनघोर कलह जारी है। सास-बहू के ऊँचे कर्कश स्वर गूँज रहे हैं, साथ ही किसी जंगली पशु की तरह पुरुष स्वर की गुर्राहट कान के पर्दे से बार-बार टकरा रही है। अनुमान लगाता हूँ कि घर के बच्चे किसी कोने में सुन्न खड़े होंगे। संभव है कि डर से रो रहे हों जिनकी आवाज़ कर्कश स्वरों का मुकाबला नहीं कर पा रही हो। बच्चों की मनोदशा और उनके मन पर अंकित होते प्रभाव को नज़रअंदाज़ कर असभ्यता का तांडव जारी है।
‘थिअरी ऑफ इवोल्युशन’ या क्रमिक विकास का सिद्धांत आदमी के सभ्य और सुसंस्कृत होने की यात्रा को परिभाषित करता है। यह केवल एक कोशिकीय से बहु कोशिकीय होने की यात्रा भर नहीं है। संरचना के संदर्भ में विज्ञान की दृष्टि से यह सरल से जटिल की यात्रा भी है। ज्ञान या अनुभूति की दृष्टि से देखें तो संवेदना के स्तर पर यह नादानी से परिपक्वता की यात्रा है। विकास गलत सिद्ध हुआ है या उसे पुनर्परिभाषित करना है, इसे लेकर स्थिति स्पष्ट नहीं है।
लेकिन यहाँ चीखने-चिल्लाने के अस्पष्ट शब्दों में सबसे ज़्यादा स्पष्ट हैं पुरुष द्वारा बेतहाशा दी जा रही वीभत्स गालियाँ। माँ, पत्नी, बेटी की उपस्थिति में गालियों की बरसात। दुर्भाग्य की बात यह है कि यह बरसात निम्न से लेकर उच्चवर्ग तक अधिकांश घरों में परंपरा बन चुकी है।
क्रोध के पारावार में दी जा रही गाली के अर्थ पर गाली देनेवाले के स्तर पर विचार न किया जाए, यह तो समझा जा सकता है। उससे अधिक यह समझने की आवश्यकता है कि घट चुकने के बाद भी उसी घटना की बार-बार, अनेक बार पुनरावृत्ति करनेवाले का बौद्धिक स्तर इतना होता ही नहीं कि वह विचार के उस स्तर तक पहुँचे।
वस्तुतः क्रोध में पगलाते, बौराते लोग मुझे कभी क्रोध नहीं दिलाते। ये सब मुझे मनोरोगी लगते हैं, दया के पात्र। बीमार, जिनका खुद पर नियंत्रण नहीं होता।
अलबत्ता गाली को परंपरा बनानेवालों के खिलाफ ‘मी टू’ की तरह एक अभियान चलाने की आवश्यकता है। स्त्रियाँ (और पुरुष भी) सामने आएँ और कहें कि फलां रिश्तेदार ने, पति ने, अपवादस्वरूप बेटे ने भी गाली दी थी। अपने सार्वजनिक अपमान से इन गालीबाज पुरुषों को वही तिलमिलाहट हो सकती है जो अकेले में ही सही गाली की शिकार किसी महिला की होती होगी।
गाली शाब्दिक अश्लीलता है, गाली वाचा द्वारा किया गया यौन अत्याचार और लैंगिक अपमान है। सरकार ने जैसे ‘नो स्मोकिंग जोन’ कर दिये हैं, उसी तरह गालियों को घरों से बाहर करने, बाहर से भी सीमापार करने के लिए एक मुहिम की आवश्यकता है।
आइए, ‘नो एब्यूसिंग’ की शपथ लें। गाली न दें, गाली न सुनें। गाली का सम्पूर्ण निषेध करें। व्यक्तिगत स्तर पर # No Abusing आरंभ कर रहा हूँ। आप भी साथ दें, इस अभियान से जुड़ें।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
☆ Anonymous Litterateur of Social Media # 40 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 40) ☆
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.
Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.
His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.
☆ English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media# 40☆