मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ ऋण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

वाहिले सर्वस्व तू मज,काय तुजला मी दिले

मी दिलेले भोगून सारे, शब्द माझे झेलिले.

 

राहिली माझ्या सवे होऊन माझी सावली

अन् कधी माझ्याच स्कंधी क्षणभरी विसावली.

 

राग माझा,लोभ माझा आपला केलास तू

वेदनेच्या पायवाटा सुखभरे मळल्यास तू.

 

शांतवाया या मनाला घालशी हळू फूंकर

गंध भरल्या आसमंती अदृश्य जैसा कापूर.

 

त्याग जो केलास तू,ना वाच्यता त्याची कधी

फुलविण्या माझ्या मनाला दुःखासही तव संमती.

 

आज ढळला सूर्य आणि सावल्याही लांबल्या

आठवांच्या सर्व सरिता वाहताना थांबल्या.

 

मुक्त हे आयुष्य माझे रिक्त हस्ते मी उभा

झोळीत नाही आज माझ्या द्यावया तुज दोन दमड्या.

 

चार घे  हे शब्द आणि दोन  अश्रू नयनातले

स्पर्श विश्वासून घे अन् भाव हे  ह्रदयातले.

 

लाट लाटेला मिळावी , एक व्हावी शेवटी

वेगळा ना मी कधी अन् तू कधी ना एकटी.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – चिंतेचे घर मनात माझ्या… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

 कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ चिंतेचे घर मनात माझ्या..☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(गागा गागा लगाल गागा)

चिंतेचे घर मनात माझ्या

घरघर त्याची उरात माझ्या.

 

बोलत जातो तुझ्या स्मृतींशी

हळवे वारे घरात माझ्या.

 

मोठे झाले कधी लेकरू

घुटमळतो मी पदात माझ्या .

 

बांधावरती ओली बाभळ

सळसळ बोली सुरात माझ्या.

 

हाती माझ्या प्रगती पुस्तक

रेघ लाल का सुखात माझ्या.

 

निरोप नाही नसे खुशाली

शब्द तुझे का स्वरात माझ्या.

 

लेखणीस या फुटला पाझर

हरवशील तू जगात माझ्या .

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

काय आल डोळ्यासमोर ??

पांढरा शुभ्र सदरा, काळी पँट, दोन्हीही कडक इस्त्री मधे, वरती टाय आणि कडक सुट बूट घातलेले रूबाबदार व्यक्तिमत्व? बरोबर आहे ना? मोठ्या कंपनी मधे मोठ्या पोस्ट वर असलेली, सो कॉल्ड उच्चभ्रू वर्ग मधे प्रचंड मान सन्मान, प्रचंड पैसा असलेली,  थोडक्यात वजनदार व्यक्ति.

आपल्या समाजात अश्या व्यक्तिंना खूप मान सन्मान दिला जातो, खूप महत्व दिल जात विनाकारण, आणि त्यामुळे खरच ही माणस स्वतःला खूप वजनदार समजू लागतात. खूप पैसा जमवलेला असतो, मग तो कश्या तर्‍हेने हे महत्वाचे नसतेच मुळात. पैसा, सत्ता, नोकर चाकर जी हुजूर करायला, आणि हाताखाली गडी माणस, मुजरा करायला. आणि ऑर्डर सोडली की त्यांचा प्रतेक शब्द झेलायला.

थोडक्यात गुर्मी, मस्ती आणि पैसा हे हातात हात घालून असतात ह्यांच्या जवळ. बुद्धी असेलच असे नाही. ह्यांचा असा मग एक वेगळा क्लास तयार होतो आणि त्यांच्यातच मग सुरू होते चढाओढ आणि आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी, ठेवल्या जातात जंगी पार्टी. अन्नाची नासाडी आणि पैश्यांची  उधळपट्टी एवढाच ध्येय. आणि मी तुझ्यापेक्षा किती मोठा हे दाखवण्याची चुरस.

एरवीसुद्धा ही लोक कुठे गेली आणि त्यांना कोणी कप भर चहा दिला तरी त्यातला निम्मा वगळतात जस्ट फॉर स्टेटस सिम्बॉल.

पण हाय क्लास म्हणले, की माझ्या डोळ्यासमोर मात्र येतात त्या सुधा मूर्ती. अतिशय नम्र, बुद्धिमान आणि मान सन्मान असलेल्या. आता सुधा मूर्ती म्हणले की त्यांच्या बरोबर लंडन विमानतळावर घडलेली घटना आपल्याला आठवतेच, नाही का?  त्यांच्या पेहेराव्या वरुन त्यांचा क्लास ठरवण्यात आला होता आणि कॅटल क्लासची उपमा देण्यात आली होती. त्यांना हे ही सांगण्यात आले होते की ही विमानाची ओळ बिझनेस क्लास साठी आहे आणि ह्याचे भाडे इकॉनॉमिक क्लास पेक्षा तिप्पट आहे. आणि चुकून त्या इथे उभ्या असतिल अस समजून त्यांना इकॉनॉमिक क्लासची ओळही दाखवण्यात आली होती. हे सगळ कश्या वरुन ठरवण्यात आले? तर फक्त त्यांच्या साध्या पेहेरावा वरून. त्या दिवशी त्यांनी साधी सुती साडी परिधान केली होती आणि त्या आपल्या मातृभाषेत बोलत होत्या म्हणून?

दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. आपल सर्व आयुष्य वाहिले त्यांनी कुष्ट रोग्यांसाठी. तसच बाबासाहेब आंबेडकर हे अजून एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यानी आपले आयुष्य देशासाठी वाहिले. ही आहेत खरी क्लासी माणसे.

एखाद्या माणसाचा क्लास त्याच्या पेहरावावरुन त्याच्या साधेपणा वरुन कसा काय ठरू शकतो??खरतर माणसाचा क्लास ठरतो तो त्याच्या विचारांवरुन  कर्तुत्वा वरुन.  केवळ पैसा आहे म्हणुन तो उडवणे हा  त्यांचा ध्येय कधीच नसतो . त्यांचा ध्येय आपल्या बरोबर आपल्या समाजाला समृद्ध बनवणे, तसच गरजवंताला मदत करणे असतो. ह्याला म्हणायचे क्लासी माणस आणि ह्यांच्या मुळे बनतो हाय क्लास.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी

 ☆ इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी ☆ 

१७८८ सालची एका तरुणाची ही गोष्ट. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायरला एका साथीनं घेरलं. ती साथ आली की माणसं त्यावेळी मृत्युपत्राची वगैरे भाषा सुरू करायची. सगळे दु:खात, फक्त एक जमात गवळी. त्या तरुणाच्या घरी जो गवळी यायचा, त्याला या आजाराची कसलीही चिंता वाटत नव्हती. त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. तो त्या गवळ्याकडे गेला. त्याचं घर आणि गोठा बघायला. यांना ही बाधा का होत नसावी. तिथं त्याला थेट उत्तर काही मिळालं नाही. पण शक्यता दिसली. त्या गवळ्याच्या गाईंना तोच आजार झाला होता. अंगावर फोड. ते पिकणं. पू वगैरे सगळं माणसांसारखंच.

त्या तरुणाला लक्षात आलं. या गाईंना झालेल्या रोगाच्या संपर्कात आल्यामुळे गवळ्यांच्या शरीरांत या रोगाबाबत प्रतिकारशक्ती तयार होत असावी. पण हे सिद्ध करायचं म्हणजे गाईंच्या अंगावरच्या फोडांचे जंतु माणसांच्या अंगात सोडायचे. त्यासाठी तयार कोण होणार?अखेर बऱ्याच परिश्रमांनंतर १४ मे १७९६ या दिवशी अशी एक संधी त्याच्यापुढे चालून आली. त्याच्या गावचा एक शेतकरी तयार झाला. सारा या त्याच्या गवळ्याच्या तरुण मुलीच्या अंगावर त्याच्या गाईप्रमाणे फोड आलेले होते. आणि त्यातले काही पिकलेही होते. तो तरुण तिच्याकडे गेला. लाकडाची एक छोटी ढलपी घेतली. तिच्या अंगावरचे पिकलेले फोड उकरून त्यातला पू त्यानं त्यावर गोळा केला. तिचा भाऊ जेम्स याच्या पायावर धारदार चाकूनं छोटीशी जखम त्यानं केली. रक्त आल्यावर साराच्या जखमेतला पू त्याच्या जखमेत भरला आणि वरनं मलमपट्टी केली. शेतकऱ्याला बजावलं. याच्यावर लक्ष ठेव. काही झालं तर मला सांगायला ये.

दोनच दिवसांनी शेतकरी त्याच्याकडे आला. मुलाच्या अंगात ताप होता. तो तरुण खुश झाला. सुरुवात तरी त्याच्या मनासारखी झाली. आणखी दोन दिवसांनी जेम्सच्या तोंडाची चव गेली. खूप अशक्तपणा जाणवायला लागला. पण पुढच्या दोन दिवसांत ही सर्व लक्षणं दूर झाली आणि जेम्स बरा झाला.

त्या तरुणाच्या प्रयोगाचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला. आता त्याला जेम्सच्या शरीरात खरेखुरे आजार जंतू सोडायचे होते. हा प्रयोग यशस्वी झाला तर तुझा मुलगाच काय सारी मानवजातच या साथीच्या विळख्यातून सुटेल. शेतकऱ्यानं विचारलं, ‘आणि अपयश आलं तर?’ तो तरुण शांतपणे म्हणाला, ‘खुनाच्या आरोपाखाली मला शिक्षा होईल.’

त्या तरुणानं मरणासन्न रुग्णाच्या फोडांमधला पू तशाच पद्धतीनं जेम्सच्या शरीरात घुसवला. पुढचे आठवडाभर तो आणि शेतकरी त्या पोरावर डोळ्यात लक्ष ठेवून होते. दोन दिवसांनी त्याला परत ताप आला. अंगावर पुरळ आलं. काळजी वाढली. पण दोन दिवसांनी तापात उतार पडला. त्या तरुणाच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं या आजाराबाबत लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करता येते.

आपल्या या प्रयोगाचे निष्कर्ष त्यानं रॉयल सोसायटीला कळवले. त्यांनी लक्षच दिलं नाही सुरुवातीला. पण तो तरुण प्रयोग करत राहीला. आणखी २३ जणांवर त्यानं याच पद्धतीनं प्रयोग केले. सगळ्यांचे निष्कर्ष असेच होते. एका बाजूला तो हे सगळं रॉयल सोसायटीला कळवत गेला. पण दुसरीकडे त्यानं स्वत: हे सगळं छापायचं ठरवलं. लॅटिन भाषेत गाईच्या त्या आजाराचं नाव वॅक्सिनिया. त्यानं नवा शब्द तयार केला “वॅक्सिन” म्हणजे लस.

नंतर तो तरुण आयुष्यभर लसींसाठीच जगला. पैसे नाही फार कमावले त्यानं. पण नाव मात्र मिळवलं. घर बांधलं. अंगणात स्वतसाठी एक झोपडं उभारलं. नाव दिलं लसगृह. तिथं गरीबांना तो मोफत लस टोचायचा. पुढे त्याच्या या तंत्राचा लौकिक लवकरच सर्वदूर पसरला. अनेक ठिकाणी युरोपात लोकं स्वत:मधे जिवंत विषाणू टोचून घ्यायला लागले. १८०० साली त्यानं ही सगळी माहिती आणि सोबत एक लशीचा नमुना आपले मित्र प्रा. बेंजामीन वॉटरहाउस यांना पाठवला. प्रा. बेंजामीन अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवायचे. त्यांनी हे तंत्र आपल्या न्यू इंग्लंड परगण्यात वापरून बघितलं. न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या या परगण्यात ती साथ होती. हे तंत्र तिथं कामी आलं. प्रा. बेंजामीन यांनी आख्ख्या कुटुंबाला या तंत्रानं वाचवलं.

हे जमतंय असं लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती दिली थेट थॉमस जेफर्सन यांना. हे जेफर्सन म्हणजे अमेरिकेचे नंतर अध्यक्ष झाले ते. त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या मुलाबाळांसकट सगळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला. तो अर्थातच यशस्वी झाला. तेव्हा त्याचं महत्त्व जाणणाऱ्या या द्रष्टय़ा नेत्यानं त्या तरुणाला अत्यंत उत्कट पत्र लिहिलं. इथे या भूतलावर हा असाध्य रोग होता, तो तुझ्या प्रयत्नामुळे हद्दपार झाला. पुढच्या पिढय़ा तुझ्या ऋणी राहतील. जेफर्सन यांचे शब्द खरे झाले. त्यांच्या पत्रानंतर साधारण दोन शतकांनी, १९८० साली पृथ्वीवरनं या आजाराचं  पूर्ण उच्चाटन झालं.

हा आजार म्हणजे देवी. आणि त्या तरुणाचं नाव एडवर्ड जेन्नर.

आत्ता त्याची ही गोष्ट आठवायचं काही एक कारण आहे. ते म्हणजे ऑक्सफर्ड इथल्या एडवर्ड जेन्नर संशोधन केंद्रात सध्या जगाला ग्रासून राहिलेल्या करोना आजारावरच्या संभाव्य लशीच्या मानवी चाचण्या सुरू होतायत. आजच तिथे पहिल्यांदा कोणी तरी आपल्या शरीरात कोविड-१९ चा विषाणू टोचून घेईल. त्यातून लस तयार होईलही.

हे श्रेय त्या एडवर्ड जेन्नर याच असेल.

संग्राहक – विमल माळी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 58 ☆ लघुकथा – बीमा पॉलिसी ☆ डॉ. ऋचा शर्मा

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं।  आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक अतिसुन्दर लघुकथा ‘बीमा पॉलिसी’।  यह सच है कि हम बीमा पालिसी के साथ ही सपने खरीद लेते हैं। उम्र के एक पड़ाव पर पहुँच कर खरीदे गए सपनों का गणित ही बदलता महसूस होता है।  एक बेहद सार्थक लघुकथा। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इसअतिसुन्दर लघुकथा रचने के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 58 ☆

☆  लघुकथा – बीमा पॉलिसी

तिवारी जी डाइनिंग टेबिल पर इंकम टैक्स के पेपर फैलाए मन ही मन कुछ बडबडा रहे थे – हर साल का खटराग है बीमा पॉलिसी के पैसे भरो, हाउसिंग लोन के कागज दो और भी ना जाने क्या –क्या। पता नहीं क्या बचता है क्या नहीं – बहुत झुंझलाहट आ रही थी आज उन्हें, क्यों और किस पर ये उन्हें भी नहीं पता। बीमा कंपनियां भी, जिंदा रहते कुछ नहीं देती, स्वर्ग सिधारने  के बाद ही ज्यादा मिलेगा। जीवन भर घिसटते रहो, छोटी छोटी इच्छाओं को मारते रहो और पैसे भरते रहो, बस यह सोचकर कि कुछ हुआ तो बीमा पॉलिसी नैया पार लगा देगी। उन्हें बीमा एजेंट की बात याद आ रही थी – आपकी लाईफ सिक्योर है, सब ठीक ठाक चलता रहा तो बढिया है। अगर आपको कुछ हो जाता है तो पचास लाख आपकी पत्नी और बच्चों को मिल जाएगा। पता नहीं क्यों उन्हें एक झटका- सा लगा था यह सुनकर।

क्या बोल रहे हो अकेले में, सठिया रहे हो क्या, रिटायर होने में तो समय है अभी – पत्नी चाय बनाते हुए अपने व्यंग्य पर मुस्कुरा रही थी। तिवारी जी चिढ गये पर संभलकर बोले –  कुछ नहीं ये बीमा पॉलिसी के कागज देख रहा था – इसके हिसाब से तो कई साल पैसे भरना है, पॉलिसी  मैच्योर होने से पहले मैं चल बसा तो तुम लोगों को पचास लाख मिलेगा, वरना भरे हुए पैसे भी नहीं मिलेंगे। सोच रहा हूँ इसे बंद करवा दूँ, क्यों बेकार में तीन– चार लाख भरूँ, किसी और काम आएंगे – धीरे से बोले। काहे बंद करवा दो ? तीन – चार लाख के लिए तुम पचास लाख छोड रहे हो ? तुम्हारे बाद हमें और बच्चों को पैसा मिलेगा तो कुछ बुरा है क्या ? आडे वक्त में काम आएगा उनके। वे सकपका गए – नहीं – नहीं, अच्छा ही होगा। पत्नी जी पता नहीं समझी कि नहीं, पर तिवारी जी सोच रहे थे पचास लाख के लिए पॉलिसी मैच्योर होने से पहले ही स्वर्ग सिधारना पडेगा क्या?

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर.

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ थोड़ी लिखी, जानना अधिक! ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि  ☆ थोड़ी लिखी, जानना अधिक! ☆

अहं ब्रह्मास्मि।

…सुनकर अच्छा लगता है न!…मैं ब्रह्म हूँ।….ब्रह्म मुझमें ही अंतर्भूत है।

ब्रह्म सब देखता है, ब्रह्म सब जानता है।

अपने आचरण को देख रहे हो न!

अपने आचरण को जान रहे हो न!

बस इतना ही कहना था।

 

# निठल्ला चिंतन।

©  संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 
संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य #89 ☆ कविता – सुनीता विलियम्स की अंतरिक्ष यात्रा पर ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, अतिरिक्त मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) में कार्यरत हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है।  उनका कार्यालय, जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी का एक  विचारणीय कविता  ‘सुनीता विलियम्स की अंतरिक्ष यात्रा पर’ इस सार्थकअतिसुन्दर कविता के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 89 ☆

☆ कविता – सुनीता विलियम्स की अंतरिक्ष यात्रा पर ☆

 

बेटी देखो !

वह जो प्रकाशमान तारे की तरह

मंथर गति से पूर्व से पश्चिम की ओर

पृथ्वी का चक्कर लगाता प्रकाश पुंज है

वह कृत्रिम उपग्रह है

इसमें सवार है हमारी सुनीता विलियम्स

जो प्रतिनिधित्व कर रही है विश्व की बेटियों का

ब्रम्हाण्ड में

 

विश्व के कैनवास को विस्तार देकर

अंतरिक्ष में रच दी है ऐतिहासिक रांगोली

सुनीता ने

 

सुनीता

समन्वित शक्ति है सरस्वती और दुर्गा की

 

सुनीता पंड्या से

सुनीता विलियम्स बनकर

तोड डाले थे उसने संकीर्णता के कठमुल्ले दायरे

और वैश्विक सोच की लिखी थी इबारत

 

सुनीता

बे आवाज तमाचा है उनके गालो का

जो सुनिताओं को घूंघट में कैद रखना चाहते है

 

स्त्री विमर्श के जीते जागते

धारावाहिक उपन्यास है

कल्पना चावला और सुनीता विलियम्स

जो इंद्रधनुष से आगे

ब्रम्हाण्ड में लिखे जा रहे है

साहस की स्याही से।

 

© विवेक रंजन श्रीवास्तव, जबलपुर

ए १, शिला कुंज, नयागांव,जबलपुर ४८२००८

मो ७०००३७५७९८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 51 ☆ आशीर्वाद बना रहे ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

( ई-अभिव्यक्ति संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों / अलंकरणों से पुरस्कृत / अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर रचना “आशीर्वाद बना रहे”। इस सार्थक रचना के लिए  श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन ।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 51 – आशीर्वाद बना रहे☆

व्याधि, उपाधि ,समाधि इन सबको अंगीकार कर जब व्यक्ति सफलता के मद में डूबता उतराता है तभी कहीं से ये आवाज सुनाई पड़ती है।

अपनी योग्यता को बढ़ाते हुए ही तुम्हें नंबर वन बनने की आवश्यकता है। यदि नींव का पत्थर चिल्ला-चिल्ला कर ये कहे कि मेरे ऊपर ही बिल्डिंग के सारे माले का भार है परंतु ऊपरी माले के लोग मुझे पहचानते भी नहीं  तो इसका क्या उत्तर होगा ?

जाहिर सी बात है कि समय के साथ -साथ एक -एक पायदान छूटते ही जाते हैं। कई बार बता कर सम्मान पूर्वक अलग किया जाता है तो कई बार धोखे से, पर परिणाम वही रहता है। सफलता की सीढ़ियाँ होती ही ऐसी हैं, जहाँ येन केन प्रकारेण धक्का देते हुए ही लोग आगे बढ़ते हैं और अंत में जब ठोकर लगती है तब एक ही झटके में मुँह के बल नीचे आ गिरते हैं और इस समय एकदम अकेले होकर नींव की ओर देखते हैं। पर बेरुखी झेलते हुए नींव के पत्थर इस घटना को भी मूक दर्शक बन कर झेल जाते हैं।

हर कदम पर साए की तरह साथ – साथ चलते रहे, बिना कुछ कहे; हर सही गलत के न केवल साक्षी बनें वरन साथ भी दिया। फिर भी हमें लगातार उपेक्षित किया गया आखिर क्यों ? अब जो भी होगा वो तुम्हें अकेले झेलना होगा। नींव के पत्थरों ने मन ही मन फैसला करते हुए कहा।

उसने भी हाथ को जमीन में टेक कर उठते हुए कहा अभी भी मैं युवा हूँ। नए सिरे से पुनः सबको जोड़कर  सफलता के शीर्ष पर विराजित होऊँगा।

नींव ने कहा जरूर, जो परिश्रमी होता है उसे सब कुछ मिलता है , थोड़ा धैर्य रखो और सबको लेकर आगे बढ़ो।

अरे दादा , सबके सहयोग से ही बढ़ता हूँ , पर जो अनावश्यक हुज्जत करके, टांग खींचते हैं उन्हें छोड़ता जाता हूँ क्योंकि मेरे पास इतना समय नहीं है कि उनको समझाता रहूँ। वैसे भी शीर्ष पर स्थापित होना और वहाँ बने रहना कोई आसान नहीं होता।

जो भी एकाग्रता से मेहनत करेगा उसे अवश्य ही ऊपर स्थान मिलेगा। चुनौतियों का सामना करिए, ऊपर वाला उसी की परीक्षा लेता है जिसे वो कुछ देना चाहता है।

सो तो है। अबकी बार नई रणनीति से कार्य करूँगा। जो साथ चले चलता रहे , जितना सहयोग करना हो करे , जहाँ छोड़ कर जाना हो जाए। अपनी ऊर्जा बस लक्ष्य प्राप्ति की ओर ही लगाना है।

यही तो खूबी है तुम्हारी, तभी तो एक – एक कर निरन्तर बढ़ते जा रहे हो। नेतृत्व करने हेतु हृदय को विशाल करना पड़ता है। तेरा तुझको अर्पण करते हुए चलने से ही लोग जुड़ते हैं।

सो तो है। बस आधारभूत स्तम्भ बनें रहें, फिर चाहें जितने माले तैयार करते चलो कोई समस्या नहीं आती है।

रेत और सीमेंट का सही जोड़ हो और पानी की तराई भी भरपूर हो,   तभी दीवालों में मजबूती रहेगी। अन्यथा दरार पड़ते देर नहीं लगती है। पहले माले में नेह रूपी जल सींचा गया था जिससे सारे झटके सहते चले गए पर अबकी बार भगवान ही बचाए।

खैर ये सब तो जीवन का हिस्सा है। बड़ों का आशीष बना रहे और क्या चाहिए।

जबलपुर (म.प्र.)©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 74 – हाइबन- दुनिया की सबसे लंबी सुरंग ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं।  आज प्रस्तुत है  “हाइबन- दुनिया की सबसे लंबी सुरंग। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 74☆

☆ हाइबन- दुनिया की सबसे लंबी सुरंग ☆

दुनिया की सबसे लंबी सुरंग का रिकॉर्ड भारत के नाम है । यह उत्तर भारत के लेह और मनाली हिस्से को जोड़ती है । इसे समुद्र तल से 10000 फीट की ऊंचाई पर बनाया गया है।  इस का निर्माण ऊंचीऊंची पहाड़ी की तलहटी के नीचे 9 किलोमीटर की सुरंग खोदकर किया गया है।

इस अनोखी सुरंग की अपनी अलग विशेषताएं है। यह विशेषताएं इससे अत्याधुनिक बनाती है। 3 अक्टूबर 2020 को प्रधानमंत्री द्वारा उद्घाटित इस सड़क मार्ग पर 60 मीटर पर हाइड्रेट, 150 मीटर पर टेलीफोन और 250 मीटर पर सीसीटीवी कैमरे की व्यवस्था की गई है। हर 2 किलोमीटर वाहन को मोड़ने की सुविधा दी गई है।

विशेष परिस्थितियों के लिए इसमें विशेष व्यवस्था की गई है। इसके हर एक 500 मीटर की दूरी पर विशेष निकासी व्यवस्था उपलब्ध है। 9.02 किलोमीटर लंबी विश्व की सबसे लंबी हाईवे टनल 3200 करोड़ रुपए की लागत से बनी है।

टनल का आकार घोड़े की नाल जैसा है। यह सीमा सुरक्षा की दृष्टि से महत्वपूर्ण सुरक्षित और संक्षिप्त मार्ग है । सामरिक महत्व के मार्ग ने हमें दुनिया की दृष्टि में बहुत ऊंचा उठा दिया है।

 

लेह की चोटी~

टनल में फिसली

कार में बच्चा।

 

लेह की चोटी~

सुरंग में डरकर

चींखी युवती।

 

© ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

23-12-2020

पोस्ट ऑफिस के पास, रतनगढ़-४५८२२६ (नीमच) म प्र

ईमेल  – [email protected]

मोबाइल – 9424079675

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 58 ☆ सीमाओं पर गोली खाते वीर हैं ☆ डॉ राकेश ‘चक्र’

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । इस कड़ी में आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण कविता  “सीमाओं पर गोली खाते वीर हैं .)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 58 ☆

☆ सीमाओं पर गोली खाते वीर हैं ☆ 

नहीं करें चिन्दी-चिन्दी इस देश को।।

उत्तम भाषा ज्ञान, शान-परिवेश को।।

 

सीमाओं पर गोली खाते वीर हैं।

बैरी के सीने देते वे चीर हैं।

यही देश मेरे के सत्य समीर हैं।

इनके प्रति क्या आप हुए गंभीर हैं।

एक्य भाव से जोड़ें सारे देश को।।

उत्तम भाषा ज्ञान, शान-परिवेश को।।

 

कर साजिशें देश को, नहीं गुलाम करो।

विदेशियों की भाषा, को न प्रणाम करो।

मत अपनी संस्कृति को, तुम बदनाम करो।

बची शाख का अब मत, काम तमाम करो।

आप हटाकर मेटें सारे क्लेश को।।

उत्तम भाषा ज्ञान, शान-परिवेश को।।

 

भारत को इंडिया कहें, पर गर्व है।

गया आपसी प्रेम, कहाँ का पर्व है।

लोक-लाज कर्तव्य, न कोई धर्म है।

नित नव नाटक का ही तो यह सर्ग है।

अब दे रहे बढ़ावा, क्यों लंकेश को।।

उत्तम भाषा ज्ञान, शान-परिवेश को।।

 

जगें- जगाएँ अपने पूर्ण समाज को।

सब जानिए शिवाजी, वीर प्रताप को

मिलकर सभी मिटाएँ, इस संताप को।

शस्य श्यामला भारत भू के शाप को।

रहो बढ़ाते आगे मित्र स्वदेश को।।

उत्तम भाषा ज्ञान, शान-परिवेश को।।

 

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares