मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.) इथून पुढे — 

आता ज्यांच्या घरात शक्यतो दुसऱ्यांबद्दल निदान उघड वाईट बोलायचे संस्कार नव्हते त्या घरातील मुले असे गॉसिपिंग करत असतील तिथे आजची परिस्थिती पहा.

इथे ट्रोलिंग च्या नावाखाली कोणालाही जे काही बोलतात, especially राजकीय नेते, त्यांचे कुटुंब, अभिनेते, अनंत अंबानीला सुद्धा.. काहीही संबंध नसताना. त्यांचाच जियो वापरून शिव्या देतात, रेवडी उडवतात…

अशा काळात आपली मुले मोठी होतायत, आपले निरीक्षण करत आहेत, ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या पुढे आपले स्थान कस्पटासमान आहे अशांना सुद्धा अर्वाच्च भाषेत बोलताना रोज पाहत आहेत आणि हेच बाळकडू पुढच्या पिढीला पोचत आहे असेही वाटले.

आपण उत्तम आईवडील आहोत असे समजणारे, कुणाचा पुरुषार्थ काढतात, कुणाला टरबूज म्हणतात, xxxxx, व्येश्या म्हणतात. त्या प्रतिक्रिया सहज, अगदी उत्स्फूर्त असतात. असे ट्रोल करणे आपल्याहून लहान मुले बघत असतात.

ते तरी आईबाबांना कुठे ट्रोल करतात, ते ही दुसऱ्यांना करतात.

ट्रोल करणे सहज असते, मजा असते, धमाल असते हे पाहताना, ट्रोल स्वतः झालो तरी ती मजा म्हणून घ्यायची एवढे मात्र ते शिकू शकत नाहीत. लहान असतात आणि त्यामुळे अपघात होतात. कुणाला मारले जाते, कुणी आत्महत्या करतात.. कुणी नैराश्यात जातात, व्यसनात जातात..

आता यावर काय उपाय आहे तर निदान आपण आपल्यापुरते सभ्य वागणे, ते शक्य नसेल तर हे जंगल आहे आणि त्या जंगलात वावरायला शिकले पाहिजे हे लहान मुलांना शिकवणे.

ह्यात अस्वस्थ होत असाल तर सगळ्यांनीच आरशासमोर उभं राहायची गरज आहे.

अपेक्षांचे ओझे आणि नकार या चक्रात अडकलेली आणि बहकलेली पिढी प्रत्येक काळात होती आणि बहकण्याचे मार्ग सुद्धा आधीच्या पिढीसाठी न समजणारे होते. आपले कुठे चुकले हे विचार करणारी पिढीही प्रत्येक काळात होती. कदाचित कुटुंब मोठे होते म्हणून असेल, एवढ्या मोठ्या कुटुंबात वाट चुकलेले एखादे मूल तसेच सामावले गेले. त्याचा फार गाजावाजा झाला नाही.

आता लहान कुटुंबात, यश आणि अपयश magnifying glass मधून बघण्याची सवय झाली आहे. साधे KG पास होणे टोप्या उडवून साजरे केलं जाते, तशाच चुका सुद्धा तेवढ्याच वाईट पद्धतीने मांडल्या जातात.

आपण यशस्वी आहोत हे सिद्ध करण्याचे फार कमी मार्ग माझ्या आधीच्या पिढीकडे होते.

शिक्षण, चांगली नोकरी, घर, जमले तर गाडी, बायकोच्या अंगावरील ठळक दागिने आणि स्वतःचा संसार करण्यास योग्य ठरलेली मुले.. बस.

हे झाले की बहुतांशी लोक समाधानात जगायची. निदान आयुष्याचा स्विकार असायचा. आता ह्या गोष्टी असायलाच हव्या, granted धरल्या जातात. अर्थात ह्या गोष्टी काही जन्माबरोबर येत नाहीत ना! त्यासाठी वेळ, मेहनत आणि “बांधिलकी” अपेक्षित असते.

प्रचंड स्पर्धा, मोठी महत्त्वाकांक्षा, मोठी स्वप्ने यामुळे मेहनत प्रचंड लागते, वेळ कमी पडतो, कुटुंबासाठी द्यायचा वेळ जो पूर्वी असायचा तो काढणे खरच कठीण झाला आहे. म्हणून असेल, “बांधिलकी outsource करण्याचे प्रमाण वाढले आहे. ”

साधेच बघा, पैसे मोजून आवडीने घेतलेल्या घरात. इंटेरियर करायला आर्किटेक्ट असतो, अनेकवेळा तुमच्या घरावर तुमच्या आवडीची खूण नसतेच…ट्रेंड जसा तसे घर असते. घरात घालवायचा वेळ सुद्धा अत्यंत कमी झाल्याने ते मेन्टेन करण्यासाठी सुद्धा नेमलेला स्टाफ असतो. आपल्या घराला कधीतरी प्रेमाने आपला स्पर्श होतो? त्यात सुट्टी पडली की एवढ्या लाडा कौतुकाने सजवलेले घर सोडून आपण out station जातो.

तक्रार नाही ही. हे घरा घरातील वास्तव आहे. घर तरी मानले तर व्यक्ती.. नाहीतर दगडाच्या भिंती.

मुलांची गोष्टच वेगळी असते. अगदी आवर्जून जन्माला घातलेले बाळ किती वर्ष बिलगुन असते! 

स्पर्धेला प्राधान्य देणारे हे जग आहे. दोन वर्षापासून त्याला सगळ्या विषयात प्रवीण करायला शिक्षक असतात, सांभाळायला आया असतात.

त्याचे जीन्स पिढीजात आले असतील पण विचार, आचार, सवयी ह्या नक्की कोणाच्या असतात? 

ऑफिस, करिअर आणि मिळाला वेळ तर सोशल लाईफ ह्यात मूल पालकांकडून काही उचलेल अशी संस्कार घडवणारी सोबत मिळते का मुलांना ? 

मौज मजा, लाड आणि अभ्यास सोडून म्हणते आहे मी. संस्कार म्हणजे पालकांच्या वर्तनाचा मुलावर उमटणारा ठसा.

दैनंदिन आचरण, यात पालकांचे आईवडिलांशी, भावंडांशी असलेले संबंध, मित्रांबरोबर असताना वर्तन, घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर असलेले वागणे, पार्टनर बरोबर असलेला बंध, सोशल मीडियावर असलेले तुमचे वर्तन, ह्या सर्व गोष्टी मूल indirectly न्याहाळत असतात. ते बघून मूल आपोआप घडत जाते. आपण नाही का म्हणत, अरे हा बाबासारखा नम्र आहे, आईसारखा हुशार आहे, आजोबांसारखा लाघवी आहे..

केवळ पेशी व्यक्तिमत्व घडवू शकत नाहीत. उदा. हुशारी आनुवंशिक असेल पण मेहेनत करणे हे मुलानी शिकण्यासाठी समोर उदाहरण असावे लागते. मूल घडवण्याचा पाया त्याचे घर असते.

तो बंध जर निर्माण झाला नसेल तर अचानक काही वर्षांनी लक्षात येते की अरे हे एवढे वेगळे का वागते, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी निवडी, त्याची स्वप्ने, त्याची व्यसने.. ह्यात कुठेच आमचा प्रभाव का नाही ? 

कारण ते पालकांबरोबर खऱ्या अर्थाने वाढतच नाही. एकाच घरी राहणे हे पुरेसे नसते त्यासाठी. मूल तुमचे उरतच नाही. उरतात ती त्यांनी केलेली कर्मे आणि ती निस्तारण्याची, कायद्यानं पालकांवर टाकलेली जबाबदारी.

ती आऊटसोर्स करता येत नाही. चुकून जर काही भलते झाले तर पालक म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर येतेच.

ती टाळू शकत नाही म्हणून पालक जास्त खचत जातात. आपण अयशस्वी आहोत हा अपमान जास्त त्रास देतो.

मुलं वाढवणे आणि एक चांगला नागरिक म्हणून त्याला समाजात वावरायला मदत करणे ही स्वतःहून स्विकारलेली गोष्ट असते. ती गृहित धरलेली कमिटमेंट असते. ती outsource पैशाने होऊ शकत नाही.

कितीही आदर्श वागायचा प्रयत्न केला म्हणून दगडातून मूर्ती घडतेच असे मला म्हणायचे नाही. काही केसेस आपल्या हाताच्या बाहेर असतात पण निदान वाट चुकलेल्या बोटीला आसरा मिळायला बंदर आहे एवढा विश्वास देण्याचा प्रयत्न मनापासून व्हायला हवा. गरज पडली तर त्याचे आयुष्य सावरण्यासाठी आयुष्याच्या स्वप्नाची सुद्धा तडजोड करण्याचा निर्धार हवा.

लहान मुलांचे जग छोटे असते त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी काय आहोत त्याही पेक्षा काय नाही आहोत ते त्यांना लगेच समजते. मूल एकदा घरापासून, मनातून तुटले की ती भेग सांधली जात नाही.

आईवडिलांचा अपमान करणे, त्यांना न भेटणे, त्यांच्याशी तुटक वागणे हे सौम्य प्रकार. मुलगा सुज्ञ असेल तर तो स्वतःचा विकास घडवून आईवडिलांवर बहिष्कार टाकतो, नसेल तर गरज असलेल्या सोबतीच्या शोधात मूल असे हरवले जाते.

Adolescence मध्ये हे वरकरणी दिसत नाही पण अशाही केसेस दिसतात. कुणाबरोबर पळून जाणे, ड्रग्स, व्यसने …आजूबाजूला माणसे असूनही मनात भरून उरलेला एकाकीपणा हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे.

पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.

– क्रमशः भाग दुसरा  

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एक स्त्रीला तिच्या पतीचं समर्थन असेल तर ती अख्ख्या जगासोबत लढू शकते.. पण जर तिच्या पतीचंच समर्थन तिला नसेल तर ती स्वतःसोबत पण हरून जाते.. पराभूत होते.

‘नवरा’ आयुष्यभर ‘नवरा’च राहतो, ‘नवरी मुलगी’ मात्र “बायको” बनते..

नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ ‘फक्त नवऱ्यासाठीच’ ‘ती’ एका अनोळख्या घरात जाते, बाकी सासरची नाती तर नंतर निर्माण होतात हो..

पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्याआधी कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रीण असते..

नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्त्व द्यायला विसरते.. आणि मित्रमैत्रिणींना वाटतं, लग्नानंतर ‘ती’ बदलली..

लग्नानंतर सगळ्या परिस्थितीसोबत ‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यातही पतीची साथ असेल तर ठीकच, नाही तर ‘ती’ खचून जाते हो…

माहेरी लागलेल्या सगळ्या सवयींविरुद्ध सासरी वागावं लागतं.. अचानकच मोठं व्हावं लागतं.. अचानकच जबाबदार व्हावं लागतं.. आणि ‘ती’ हे सगळं बनण्याचा प्रयत्नही खूप करते..

माहेरी ‘ए आई, मला भूक लागली. लवकर खायला दे, ‘ म्हणत असतांना, आईने सगळ्यात आधी आपल्याच हातात ताट देणे..

पण सासरी गेल्यावर खूप भूक लागूनही सगळ्यांना वाढून झाल्यावरच, सगळ्यांचे जेवण झाल्यावरच, नंतर जेवण्याची सवय लागते..

माहेरी साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर घेणारी ‘ती’; सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी कुणाला जाणवू देत नाही..

कधी आईच्या राज्यात स्वयंपाकघरात न शिरलेली ‘ती ‘; सासरी मात्र ‘बायको’ म्हणून नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..

कधी स्वतःच्या हातात भारी ओझं न उचललेली ‘ती’; संसाराचं ओझं मात्र उचलायला शिकते. संसाराचा गाडा ओढायला शिकते..

कधीच स्वतःची बॅग नीट न पॅक केलेली ‘ती’; सासरी मात्र स्वतःसोबत नवऱ्याचीही पॅकिंग मस्त करून द्यायला शिकते..

माहेरी बहीण-भावामध्ये सगळ्यात आधी मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..

माहेरी दुसऱ्याच्या हिश्श्यामध्ये आलेलं असलं तरी हिसकावून स्वतः घेणारी ‘ती’; सासरी मात्र स्वतःच्या हिश्श्याचं आलेलंही पतीला न कळता द्यायला शिकते..

स्वतःची तयारी स्वतः नीट न करणारी ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याची, मुलांचीही तयारी करून द्यायला शिकते..

कधी स्वतःचीच योग्य काळजी न घेतलेली ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याचीही, त्यांच्या घरातल्यांची काळजी घ्यायला शिकते..

कधी आईबापाची पण ऑर्डर न ऐकणारी ‘ती’; सासरी मात्र सासऱ्यांची, घरांतल्या सगळ्यांचीच ऑर्डर ऐकते..

कधी आपल्या आईबापाला पण न घाबरणारी, आईबाबांसोबत मैत्रीपूर्वक बोलणारी ‘ती’; सासरी मात्र सासू सासऱ्यांना घाबरायला लागते..

स्वतःच्या आईला कसल्याही कामात मदत न करणारी ‘ती’, सासरी मात्र सासूचं ऑपरेशन झाल्यावर त्यांची सेवा करायला लागते..

घरी भांडून हुज्जत घालणारी ‘ती’; सासरी मात्र कुणाला वाईट वाटू नये म्हणून बोलणे सहन करते..

साधं दुखलं, खुपलं, माखलं तरी सगळ्यांसमोर ढसाढसा रडणारी ‘ती’; सासरी मात्र दुःख झालं तरी आईबाबांची आठवण काढून एकांतात रडायला लागते..

आईबाबांना खाण्यापिण्यापासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’; सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही, आईबाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..

बाहेरून शॉपिंग करून आल्यावरही लगेच लोळत, ‘ए आई, चहा दे ग, ‘ म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र कितीही थकून आली, तरीही लगेच कामाला लागते..

स्वतः कितीही शिकली तरी घरी तिची ‘बायको’, ‘सून’ वा ‘आई’ म्हणून असलेली भूमिका ‘ती’ निभावत असते..

जर एक ‘मुलगी’ लग्नानंतर इतकं बदलू शकते तर मग ‘मुलाने’ व घरातल्या इतर लोकांनी थोडं बदललं तर काय होतंय.. ?

एका मुलीला फक्त आदर आणि प्रेम हवं असतं हो, बाकी तर दुय्यम आहे..

“अरे 10 दिवसाचा गणपती उठवताना हृदय पिळून निघतं, मग एवढी वर्ष सांभाळलेली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देताना त्या आईवडिलांना कसं वाटतं असेल, त्या मुलीला कसं वाटतं असेल.. मुलगी सुखी राहावी, तिच्या नवऱ्याने, सासरच्या मंडळींनी तिला सुखी ठेवावं; ही केवळ एकच अपेक्षा असते.. “

ह्याची कल्पना करून पहा.. बघा ‘ती’ला आदर देणं जमतंय का?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अर्थात

लेखक – श्री. अच्युत गाेडबाेले

प्रकाशक : बुकगंगा

पृष्ठ: ५४४

मूल्य: ४९९₹ 

हे पुस्तक एकाच वेळी अनेक पातळ्यांवर रचलेलं आहे. एका पातळीवर इथे आधुनिक अर्थशास्त्राची तत्त्वं अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत.

दुसऱ्या पातळीवर हा चक्क एक सामाजिक इतिहास आहे. म्हणजे अगदी पुराणकाळापासून, मध्ययुगातल्या सरंजामशाहीपासून, भांडवलशाहीच्या उगमापर्यंत आणि अगदी २००० सालाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटापर्यंतच्या काळाचा हा अर्थशास्त्रीय इतिहास आहे. पैसा कसा सुरू झाला, बँकिंग, कंपन्या, स्टॉक एक्स्चेंजेस वगैरेही कशा सुरू झाल्या हे सगळं यात आहे.

तिसऱ्या पातळीवर यात अर्थशास्त्रज्ञांची अतिशय विस्मयकारक चरित्रंही वाचायला मिळतील.

यात अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या विचारसरणींची आणि त्यांच्यातल्या वादांविषयीचीही खोलवर चर्चा आहे आणि त्यातलं काय बरोबर आणि काय चूक आहे त्याचा निर्णय वाचकांवर सोडलेला आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीला अर्थशास्त्राच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतलाय आणि नंतर ‘अर्थशास्त्राचा गाभा‌’ या विभागात अर्थशास्त्राची तत्त्वं अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहेत.

त्यानंतर अर्थशास्त्राचा इतिहास पाच भागांत सांगितलाय. शेवटचा विभाग आजच्या प्रश्नांसाठी राखून ठेवलाय.

या पुस्तकामुळे निदान काही वाचकांना तरी अर्थशास्त्राचा जास्त खोलवर अभ्यास करावा असं वाटलं, त्यातलं चैतन्य जाणवलं, त्यात जगाला दिपवून टाकेल असं संशोधन करावंसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपले आहेत असं वाटून ते सोडवावेसे वाटले तरी या लिखाणाचं चीज होईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #273 ☆ विश्वास–अद्वितीय संबल… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख विश्वास–अद्वितीय संबल। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 273 ☆

☆ विश्वास–अद्वितीय संबल… ☆

‘केवल विश्वास ही एक ऐसा संबल है,जो हमें मंज़िल तक पहुंचा देता है’ स्वेट मार्टिन का यह कथन आत्मविश्वास को जीवन में लक्ष्य प्राप्ति व उन्नति करने का सर्वोत्तम साधन स्वीकारता है,जिससे ‘मन के हारे हार है,मन के जीते जीत’ भाव की पुष्टि होती है। विश्वास व शंका दो विपरीत शक्तियां हैं– एक मानव की सकारात्मक सोच को प्रकाशित करती है और दूसरी मानव हृदय में नकारात्मकता के भाव को पुष्ट करती है। प्रथम वह सीढ़ी है, जिसके सहारे दुर्बल व अपाहिज व्यक्ति अपनी मंज़िल पर पहुंच सकता है और द्वितीय को हरे-भरे उपवन को नष्ट करने में समय ही नहीं लगता। शंका-ग्रस्त व्यक्ति तिल-तिल कर जलता रहता है और अपने जीवन को नरक बना लेता है। वह केवल अपने घर-परिवार के लिए ही नहीं; समाज व देश के लिए भी घातक सिद्ध होता है। शंका जोंक की भांति जीवन के उत्साह, उमंग व तरंग को ही नष्ट नहीं करती; दीमक की भांति मानव जीवन में सेंध लगा कर उसकी जड़ों को खोखला कर देती है।

‘जब तक असफलता बिल्कुल छाती पर सवार न होकर बैठ जाए; असफलता को स्वीकार न करें’ मदनमोहन मालवीय जी का यह कथन द्रष्टव्य है,जो गहन अर्थ को परिलक्षित करता है। जिस व्यक्ति में आत्मविश्वास है; असफलता उसके निकट दस्तक नहीं दे सकती। ‘हौसले भी किसी हक़ीम से कम नहीं होते/ हर तकलीफ़ में ताकत की दवा देते हैं।’ सो! हौसले मानव-मन को ऊर्जस्वित करते हैं और वे साहस व आत्मविश्वास के बल पर असंभव को संभव बनाने की क्षमता रखते हैं। जब तक मानव में कुछ कर गुज़रने का जज़्बा व्याप्त होता है; उसे दुनिया की कोई ताकत पराजित नहीं कर सकती, क्योंकि किसी की सहायता करने के लिए तन-बल से अधिक मन की दृढ़ता की आवश्यकता होती है। महात्मा बुद्ध के शब्दों में ‘मनुष्य युद्ध में सहस्त्रों पर विजय प्राप्त कर सकता है, लेकिन जो स्वयं कर विजय प्राप्त कर लेता है; वह सबसे बड़ा विजयी है।’ फलत: जीवन के दो प्रमुख सिद्धांत होने चाहिए–आत्म-विश्वास व आत्म- नियंत्रण। मैंने बचपन से ही इन्हें धारण किया और धरोहर-सम संजोकर रखा तथा विद्यार्थियों को भी जीवन में अपनाने की सीख दी।

यदि आप में आत्मविश्वास है और आत्म-नियंत्रण का अभाव है तो आप विपरीत व विषम परिस्थितियों में अपना धैर्य खो बैठेंगे; अनायास क्रोध के शिकार हो जाएंगे तथा अपनी सुरसा की भांति बढ़ती बलवती इच्छाओं, आकांक्षाओं व लालसाओं पर अंकुश नहीं लगा पायेंगें। जब तक इंसान काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार पर विजय नहीं प्राप्त कर लेता; वह मुंह की खाता है। सो! हमें इन पांच विकारों पर विजय प्राप्त करनी चाहिए और किसी विषय पर तुरंत प्रतिक्रिया नहीं देनी चाहिए। यदि कोई कार्य हमारे मनोनुकूल नहीं होता या कोई हम पर उंगली उठाता है; अकारण दोषारोपण करता है; दूसरों के सम्मुख हमें नीचा दिखाता है; आक्षेप-आरोप लगाता है, तो भी हमें अपना आपा नहीं खोना चाहिए। उस अपरिहार्य स्थिति में यदि हम थोड़ी देर के लिए आत्म-नियंत्रण कर लेते हैं, तो हमें दूसरों के सम्मुख नीचा नहीं देखना पड़ता, क्योंकि क्रोधित व्यक्ति को दिया गया उत्तर व सुझाव अनायास आग में घी का काम करता है और तिल का ताड़ बन जाता है। इसके विपरीत यदि आप अपनी वाणी पर नियंत्रण कर थोड़ी देर के लिए मौन रह जाते हैं, समस्या का समाधान स्वत: प्राप्त हो जाता है और वह समूल नष्ट हो जाती है। यदि आत्मविश्वास व आत्म-नियंत्रण साथ मिलकर चलते हैं, तो हमें सफलता प्राप्त होती है और समस्याएं मुंह छिपाए अपना रास्ता स्वतः बदल लेती हैं।

जीवन में चुनौतियां आती हैं, परंतु मूर्ख लोग उन्हें समस्याएं समझ उनके सम्मुख आत्मसमर्पण कर देते हैं और तनाव व अवसाद का शिकार हो जाते हैं, क्योंकि उस स्थिति में भय व शंका का भाव उन पर हावी हो जाता है। वास्तव में समस्या के साथ समाधान का जन्म भी उसी पल हो जाता है और उसके केवल दो विकल्प ही नहीं होते; तीसरा विकल्प भी होता है; जिस ओर हमारा ध्यान केंद्रित नहीं होता। परंतु जब मानव दृढ़तापूर्वक डटकर उनका सामना करता है; पराजित नहीं हो सकता, क्योंकि ‘गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में’ के प्रबल भाव को स्वीकार लेता है और सदैव विजयी होता है। दूसरे शब्दों में जो पहले ही पराजय स्वीकार लेता है; विजयी कैसे हो सकता है? इसलिए हमें नकारात्मक विचारों को हृदय में प्रवेश ही नहीं करने देना चाहिए।

जब मन कमज़ोर होता है, तो परिस्थितियां समस्याएं बन जाती हैं। जब मन मज़बूत होता है; वे अवसर बन जाती हैं। ‘हालात सिखाते हैं बातें सुनना/ वैसे तो हर शख़्स फ़ितरत से बादशाह होता है।’ इसलिए मानव को हर परिस्थिति में सम रहने की सीख दी जाती है। मुझे स्मरण हो रही हैं स्वरचित पंक्तियाँ– ‘दिन-रात बदलते हैं/ हालात बदलते हैं/ मौसम के साथ-साथ/ फूल और पात बदलते हैं/ यादों के महज़ दिल को/ मिलता नहीं सुक़ून/ ग़र साथ हो सुरों का/ नग़मात बदलते हैं।’ सच ही तो है ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती/ लहरों से डरकर नौका पार नहीं होती।’ इसी संदर्भ में सैमुअल बैकेट का कथन अत्यंत सार्थक है– ‘कोशिश करो और नाकाम हो जाओ, तो भी नाकामी से घबराओ नहीं। फिर कोशिश करो; जब तक अच्छी नाकामी आपके हिस्से में नहीं आती।’ इसलिए मानव को ‘ख़ुद से जीतने की ज़िद्द है मुझे/ ख़ुद को ही हराना है/ मैं भीड़ नहीं हूं दुनिया की/ मेरे भीतर एक ज़माना है। ‘वैसे भी ‘मानव को उम्मीद दूसरों से नहीं, ख़ुद से रखनी चाहिए। उम्मीद एक दिन टूटेगी ज़रूर और तुम उससे आहत होगे।’ यदि आपमें आत्मविश्वास होगा तो आप भीषण आपदाओं का सामना करने में सक्षम होगे। संसार में कोई ऐसी वस्तु नहीं है, जो सत्कर्म व शुद्ध पुरुषार्थ से प्राप्त नहीं की जा सकती।

योगवशिष्ठ की यह उक्ति अत्यंत सार्थक है, जो मानव को  सत्य की राह पर चलते हुए साहसपूर्वक कार्य करने की प्रेरणा देती है।

‘सफलता का संबंध कर्म से है और सफल लोग आगे बढ़ते रहते हैं। वे ग़लतियाँ करते हैं, लेकिन लक्ष्य-प्राप्ति के प्रयास नहीं छोड़ते’–कानरॉड हिल्टन का उक्त संदेश प्रेरणास्पद है। भगवद्गीता भी निष्काम कर्म की सीख देती है। कबीरदास जी भी कर्मशीलता में विश्वास रखते हैं, क्योंकि अभ्यास करते-करते जड़मति भी विद्वान हो जाता है। महात्मा बुद्ध ने भी यह संदेश दिया है कि ‘अतीत में मत रहो। भविष्य का सपना मत देखो। वर्तमान अर्थात् क्षण पर ध्यान केंद्रित करो।’ बोस्टन के मतानुसार ‘निरंतर सफलता हमें संसार का केवल एक ही पहलू दिखाती है; विपत्ति हमें चित्र का दूसरा पहलू दिखाती है।’ इसलिए क़ामयाबी का इंतज़ार करने से बेहतर है; कोशिश की जाए। प्रतीक्षा करने से अच्छा है; समीक्षा की जाए। हमें असफलता, तनाव व अवसाद के कारणों को जानने का प्रयास करना चाहिए। जब हम लोग उसकी तह तक पहुंच जाएंगे; हमें समाधान भी अवश्य प्राप्त हो जाएगा और हम आत्मविश्वास रूपी धरोहर को थामे निरंतर प्रगति के पथ पर अग्रसर होते जाएंगे।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – हास्य-व्यंग्य ☆ अस्सी किलो कविता के आलोचना सिद्धांत ☆ श्री धर्मपाल महेंद्र जैन ☆

श्री धर्मपाल महेंद्र जैन

संक्षिप्त परिचय

(सुप्रसिद्ध एवं वरिष्ठ साहित्यकार श्री धर्मपाल जी का जन्म रानापुर, झाबुआ में हुआ। वे अब कैनेडियन नागरिक हैं। प्रकाशन :  “गणतंत्र के तोते”, “चयनित व्यंग्य रचनाएँ”, “डॉलर का नोट”, “भीड़ और भेड़िए”, “इमोजी की मौज में” “दिमाग वालो सावधान” एवं “सर क्यों दाँत फाड़ रहा है?” (7 व्यंग्य संकलन) एवं Friday Evening, “अधलिखे पन्ने”, “कुछ सम कुछ विषम”, “इस समय तक” (4 कविता संकलन) प्रकाशित। तीस से अधिक साझा संकलनों में सहभागिता। स्तंभ लेखन : चाणक्य वार्ता (पाक्षिक), सेतु (मासिक), विश्वगाथा व विश्वा में स्तंभ लेखन। नवनीत, वागर्थ, दोआबा, पाखी, पक्षधर, पहल, व्यंग्य यात्रा, लहक, समकालीन भारतीय साहित्य, मधुमती आदि में रचनाएँ प्रकाशित। श्री धर्मपाल जी के ही शब्दों में अराजकता, अत्याचार, अनाचार, असमानताएँ, असत्य, अवसरवादिता का विरोध प्रकट करने का प्रभावी माध्यम है- व्यंग्य लेखन।” आज प्रस्तुत है आपका एक हास्य-व्यंग्य – अस्सी किलो कविता के आलोचना सिद्धांत।)

☆ हास्य-व्यंग्य – अस्सी किलो कविता के आलोचना सिद्धांत ☆ श्री धर्मपाल महेंद्र जैन ☆

 कवि असंतोषजी मेरे पास आए। सधे कदम, मुस्कुराते अधर, उन्नत मस्तक और मेरे नाक पर केंद्रित उनकी आँखें। कविताएँ अधकचरी हों, छरहरी हों, तो कवि में गजब का बाँकपन आ जाता है। वे बोले -आचार्यजी, इन कविताओं में से श्रेष्ठ छाँट दीजिए और अश्रेष्ठ फाड़ दीजिए। अप्रकाशित कविताओं का गठ्ठर चार किलो का था। भारतेंदु काल में कविताएँ सेर में तोली जाती थीं तो छँटाक भर ठीक निकल आती थीं। आधुनिक काल की किलोग्राम भर कविताओं में कवित्त मिलीग्राम में बैठता है। मैं ठहरा आचार्य कुल का। कवि असंतोषीजी को मना कर दूँ तो हिंदी साहित्य का निरादर हो जाए और कविताएँ छाँटने लगूँ तो मैं ही छँट जाऊँ। न केवल मेरी आँखें पढ़ने के तनाव से फट जाएँ पर दिमाग भी समझने के चक्कर में बठ्ठर हो जाए। इसलिए मैंने उनसे एक प्रसिद्ध आलोचक की तरह पूछा -आपका वजन कितना है? वे बोले, लगभग अस्सी किलो। तब मैंने गंभीर मुद्रा में कहा -कविवर कविताओं में वजन हो या न हो, कविताओं के समग्र पुलिदों का वजन भी लगभग अस्सी किलो होना चाहिए। कवि को अपने भार के बराबर कविताओं का भार ढोना आना चाहिए। इस सिद्धांत को हम कहते हैं समभार का सिद्धांत।

वे मुदित हो कर बोले -आप सही के आचार्य हैं। मैं पहली बार किसी विद्वान आलोचक से मिला हूँ, जो मुझे कविताएँ लिखने के लिए प्रोत्साहित कर रहा है और आलोचना के सिद्धांत समझा रहा है। आप मुझे एक महीना दीजिए, मैं अस्सी किलो कविताएँ लिखकर आपके श्रीचरणों में डाल दूँगा। इन दिनों अधिकांश साहित्यकार यही करते हैं, श्रीचरण खोजते हैं और उन पर अपनी रचनाएँ चढ़ा आते हैं। कविता ने तुलसी को राममय कर दिया था, अब कविता आधुनिक तुलसी को आराममय कर रही है। असंतोषजी अपना गठ्ठर उठा कर निकल लिए। कविवर गए तो मैं सोचता रहा कि आज बला टली। वे एक जीवंत प्रश्न छोड़ गए थे कि बला कौन। मैंने सारा भाषाविज्ञान ठिकाने लगा दिया और निष्कर्ष में पाया कि कविवर बला थे, कविता तो केवल अबला थी।

वे अब एक महीने बाद आएँगे। जब आएँगे तब तक आलोचना शास्त्र में मेरे नए सिद्धांत आ जाएँगे। आपसे क्या छुपाना, मैं खुद ही “आलोचना शास्त्र के आधुनिक सिद्धांत” विषय पर ग्रंथ लिख रहा हूँ। मेरी औकात ग्रंथावली लिखने की थी पर प्रकाशक एक ही ग्रंथ की सेंटिंग  कर पाए थे, इसलिए मुझे इतने पर ही संतुष्ट होना पड़ा। आलोचना के सिद्धांत विषय पर लिखना बहुत आवश्यक लग रहा था। मैंने अपने कई कविता संकलन आलोचकों को भारी अनुनय-विनय कर के भेजे थे, पर उन्हें समुचित लिखना नहीं आया। नब्बे प्रतिशत आलोचक बधाई के आगे नहीं लिख पाए, उन्हें शुभकामना तक लिखना नहीं आया। शेष आलोचकों ने इस तरह समीक्षा की जैसे किसी राजनीतिक दल के प्रवक्ता राष्ट्रीय टीवी पर दबाव के मारे घिसे-पिटे जुमले बोलते हैं। मैंने तभी तय कर लिया था कि मुझे आलोचना के क्षेत्र में कुछ नया करना पड़ेगा। मेरे बाद की पीढ़ी को उचित मूल्यांकन के अभाव का दर्द नहीं सहना पड़े इसलिए साहित्य समीक्षा के नए सिद्धांत मुझे घड़ने होंगे।

बिना सिद्धांत के आलोचना व्यर्थ है। इसलिए अपना पहला सिद्धांत, “समभार का सिद्धांत” बना कर मुझे संतुष्टि मिली। साहित्यकार अपने भार के बराबर साहित्य रच डाले तो उसका मूल्यांकन अवश्य हो। उस क्षण मुझे समझ आया कि सिद्धांत बनाए नहीं जाते, प्रतिपादित किए जाते हैं। तो मैंने दूसरा सिद्धांत प्रतिपादित किया, समलंब का सिद्धांत। अर्थात् यदि किसी रचनाकार के प्रकाशित संकलनों के ढेर की ऊँचाई, उसकी जूते रहित ऊँचाई से अधिक हो जाए तो साहित्य अकादमियों का कर्तव्य बनता है कि वे उसकी ओर भी देखें, और उसके अवसादग्रस्त चेहरे पर किसी पुरस्कार का क्रीम लगा दें।

अब मुझे सिद्धांत प्रतिपादित करने में आनंद आने लगा था। न्यूटन तीन सिद्धांत प्रतिपादित कर के अमर हुए थे, मैं उनसे एक कदम आगे निकलना चाहता था। मैंने तीसरा सिद्धांत प्रतिपादित किया सम-धन का सिद्धांत। जो भी प्रख्यात साहित्यकार सम-धन निवेश कर पाए उसे अवश्य पुरस्कृत किया जाए। प्रवासी साहित्यकारों के द्वारा डॉलर और पौंड के निवेश की तुलना में रुपया भी कम नहीं पड़ता है। भौतिक अर्थ जुड़ जाए तो आलोचना के आभासी प्रतिमान फटाफट बदल जाते हैं। आलोचना में अर्थशास्त्र का तड़का लग जाए तो निष्कर्ष चमक उठते हैं। आलोचना में सौंदर्यशास्त्र का अनुपम योगदान है। इससे मुझे चौथे सिद्धांत का विचार आया -समतन का सिद्धांत। मैं इसकी विवेचना करने लगा तो मुझे इसमें अभद्र और अश्लील रंग दिखाई दिए। साहित्यकार का जो रूप परोक्ष हो, वह आलोचना का विषय नहीं बनना चाहिए। इसलिए इस सिद्धांत को मैं शास्त्रसम्मत नहीं मानूँगा, और हर साहित्यकार को संदेह का लाभ दूँगा। अब मैं हर प्रकार की आलोचना करने के लिए तैयार हूँ। इन तीनों सिद्धांतों पर खरे उतरने वाले विभूति साहित्यकारों की मुझे प्रतीक्षा है। आप मेरा अता-पता उन तक जरूर पहुँचा दें। हिंदी के प्रति आपकी यह निस्वार्थ सेवा आलोच्य साहित्यकार याद रखेंगे।

♥ ♥ ♥ ♥

© श्री धर्मपाल महेंद्र जैन

संपर्क – 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

वेब पृष्ठ : www.dharmtoronto.com

फेसबुक : https://www.facebook.com/djain2017

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अनुभूति ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – अनुभूति ? ?

अनुभूति प्यासी है

अभिव्यक्ति की,

रचनात्मकता

बंधन कैसे पाले?

मेरी भावनाएँ तो हैं

अग्नि ज्वालामुखी की,

उफनते लावे पर

बाँध कैसे डालें..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Silence’s Finite Reign… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Silence’s Finite Reign ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.) 

?Silence’s Finite Reign??

In the realms of questions, silence speaks,

A mystic language, that the heart seeks

But reticence’s reign, is not forever bound,

For inaction leads to downfall profound

*

No action taken, can be a choice so wise,

But prolonged silence, can be a fatal guise

A wise seer’s voice, whispers truth so bright,

That timely action, is the key to hold tight

*

A stitch in time, saves nine, the adage says,

Delayed acts rot, like wound that never sways

Line between the prudence, and delay is thin,

Cross it, and peril’s abyss, will peel your skin

*

Action’s inevitability, dawns with time’s refrain,

Silence’s finite reign, gives way to wisdom’s gain

For in the end, it’s not the silence that prevails,

But the timely action, that sets the future’s sails

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

24 April 2025
Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार #46 – नवगीत – सोने की चिड़िया… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम गीतसोने की चिड़िया

? रचना संसार # 46 – गीत – सोने की चिड़िया…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ? ?

सोने की चिड़िया के घर में

डेरा डाले हैं फाँकें,

संकट की बेला में कैसे,

जीवन की गाड़ी हाँकें।

 

साथ नहीं कोई देता है,

बस ताने ही कसते हैं,

कच्चे धागों के ये रिश्ते,

नित नागिन सा डसते हैं,

पश्चिम की इस चकाचौंध में,

कैसे तन को अब ढाँकें।

 

मँहगाई सिर चढ़ कर बोली,

लोग ठहाके हैं मारे,

घोर गरीबी की क्रंदन से,

अधर मौन हैं बेचारे,

कौड़ी-कौड़ी को तरसे हैं,

किसकी अब कीमत आँकें।

 

तृष्णाओं की सरिता बहती,

छलिया करते हैं घातें।

विपदाओं की बाढें आतीं,

काल अमावश की रातें।।

चले कुल्हाड़ी वन -उपवन पर,

अंग-भंग सब क्या टाँकें।

 

आशाओं की बंद खिड़कियाँ,

आश्वासन भी बौराते।

चली हवाएँ हैं अभिमानी,

कुटिल कुहासे चौंकाते।।

सच्चाई की राह अकेली,

टूटा दर्पण क्या झाँकें।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- [email protected], [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #273 ☆ भावना के दोहे – आतंक ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं – भावना के दोहे – आतंक)

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 273 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के मुक्तक – आतंक ☆ डॉ भावना शुक्ल ☆

साथ चले जो मार्ग में, उन पर किया प्रहार।

मानवता के वेश में, राक्षस छिपे हजार।।

*

पहलगाम की घाटियाँ,  क्यों मरते निर्दोष।

उत्तर उनसे पूछ लो, उनका क्या था दोष।।

*

आँसू बहे शहीद के, कौन सा था गुनाह।

नहीं तिरंगा अब झुके, सैनिक आए राह।।

*

घाटी पूछे गगन से, क्यों गूँजे आवाज।

क्यों चलती हैं गोलियाँ, सभी काँपते आज।।

*

पूछ रहे हैं धर्म वह, पूछ रहे पहचान।

ढूँढ-ढूँढकर हिन्द को, लेते उनकी जान।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #255 ☆ आतंक पर दोहे… ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है आपके आतंक पर दोहे आप  श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

 ☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 255 ☆

☆ आतंक पर दोहे☆ श्री संतोष नेमा ☆

मानवता मरती गई, जिंदा बस आतंक

जिनके मन की क्रूरता, खूब मारती डंक

*

बच्चे, बूढ़े, नौजवां, महिला बनीं  शिकार

नफ़रत की इस जंग में, प्रेम बड़ा लाचार

*

नफ़रत, हिंसा ईर्ष्या, नहीं सिखाता धर्म

जिनके मन आतंक हो, उनके खोटे कर्म

*

जिनके मन बस विकृति हो, वे आतंकी लोग

निर्दोषों को मारते, लगा खून का रोग

*

मानवता की लास पर, करते जो नित नृत्य

उनको क्या जन्नत मिले, जिनके हिंसक कृत्य

*

अपने खोटे करम पर, करते वही गुरुर

जिनके हिय न दीन-धरम, रहें अहम में चूर

*

हेती या अल्कायदा, हिजबुल्लाह हमास

सब आतंकी संगठन, करते सभी बिनास

*

अपने अपने अहम के, होते सभी शिकार

इनको कब संतोष हो, मन में रखें विकार

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

वरिष्ठ लेखक एवं साहित्यकार

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 70003619839300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares