☆ ‘सुखांत…‘ ☆ माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले☆
(अंत्यसंस्कार केंद्र)
☆
जरा विचार करा, कुठे चालला आहे आपला समाज?
भारतातील मानवी मूल्यांना लाजवेल असे एक विशेष प्रदर्शन…
ही कंपनी अंतिम संस्कार करणार आहे. कंपनीचे सदस्यत्व शुल्क रु. 37500/- आहे. ज्यात सावकार, पुजारी, न्हावी, खांदा देणारा, तुमच्या सोबत चालणारा, रामाचे नाव घेऊन सत्य बोलणारा, हे सर्व संगतीचेच असतील. शिवाय, कंपनी स्वतःच अस्थिकलश विसर्जन करेल.
हा देशाचा एक नवीन स्टार्ट अप म्हणून देखील गणला जाऊ शकतो, ज्याने आधीच 50 लाख रुपये नफा कमावला आहे. परंतु भविष्यात त्याची उलाढाल 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण कंपनीला माहीत आहे की…
… भारतात संबंध टिकवायला आता कोणालाच वेळ नाही… ना त्याच्या मुलाशी, ना त्याच्या भावासोबत, ना इतर नातेवाईकांशी…
☆
माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ थोडा अंधार हवा आहे… – लेखक – अनामिक☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.
मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.
माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ६० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं.
पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ लाख मोलाचा जीव – लेखक- डॉ. अरुण लिमये – सहलेखन व संपादन : उषा मेहता ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
पुस्तक : लाख मोलाचा जीव
लेखक : डॉ. अरुण लिमये
सहलेखन व संपादन : उषा मेहता
ग्रंथाली प्रकाशन
एकूण पृष्ठे-३००
किंमत (जुनी आवृत्ती)-९०₹
माणसाचा जन्म दुर्मिळ आहे. मागील जन्मी आपण भले/बरे कसे वागलो हे माहीत नसते म्हणून या जन्मात आपण चांगलं वागलं पाहिजे, सत्कर्म केली पाहिजेत आणि संसाररूपी दुःखातून मोक्ष, मुक्ती मिळवायला हवी असे आपली संत परंपरा सांगते. मोक्ष मुक्ती मिळो न मिळो पण माणूस म्हणून आपण नक्कीच चांगलं जीवन जगायला हवे आणि ते जगताना इतरांनाही ते जगण्यासाठी मदत करायला हवी, हीच खरी मानवतेची शिकवण, हाच माणुसकीचा धर्म. पण खरेच हा धर्म सर्वजण पाळतात? ही शिकवण आचरणात आणतात? याचं उत्तर ‘नाही’असंच येतं. आपला जीव अडचणीत येतो, तेव्हा तो किती बहुमोल आहे हे लक्षात येतं पण तोवर वेळ निघून गेलेली असते, बरेच काही करायचे आणि उपभोगायचे राहूनच जाते. त्यावेळची मनःस्थिती ज्यावर ही वेळ आली त्यालाच समजते. बाकीचे सर्व अमर असल्यासारखे जीवन जगतात.
‘युक्रांद’चे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘क्लोरोफार्म’चे लेखक डॉ. अरुण लिमये यांचे’लाखमोलाचा जीव’हे पुस्तक असेच हृदयस्पर्शी. जीव लाखमोलाचा आहेच तो या कारणास्तव की तो एकदा गेला की परत मिळत नाही, दुसरे यासाठी की शरीराला एखादा दुर्धर आजार झाला की जीव वाचवण्यासाठी उपचारार्थ लाखों रुपये मोजावे लागतात. ‘health is wealth’चा हाही एक व्यवहारी अर्थ आहेच. ज्याची आर्थिक परिस्थिती उपचाराला पैसे खर्च करण्याइतपत असते, ते जीव जगवण्याचा प्रयत्न करतात, यशस्वी/अयशस्वी होतात मात्र ज्यांची आर्थिक स्थिती नसेल त्यांची मनःस्थिती, मनाची घालमेल किती होत असेल?
कॅन्सरची शंका, तपासण्या आणि निदान झाल्यानंतर उपचार सुरू झाल्यानंतर जीवाचे होणारे हाल, डोळ्यासमोर क्षणाक्षणाला दिसणारा मृत्यू तरीही प्रचंड जीवनेच्छा बाळगून सारं काही सोसत जगण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. च्या मानसिक स्थितीचे हृदयस्पर्शी वृत्तांत या पुस्तकात आहे. उपचारासाठी वारंवार परदेशात जावे लागले त्यासाठी करावी लागणारी यातायात, पैशांची जुळवाजुळव, अटेंडंट शोधणे, त्याची पेशंट सोबत राहण्याची मानसिक तयारी होणे या सर्व बाबी आणि इतकं करूनही आपण परत येऊ की नाही? ही अनिश्चितता. उपचारांनंतर होणाऱ्या प्रचंड त्रासाने, आजाराच्या वेदनांनी चिडचिडा झालेला स्वभाव आणि अटेंडंटवर काढलेला सर्व वैताग, पश्चाताप दग्ध मन, कुटुंबियांची काळजी, आठवण, मित्र मैत्रिणींच्या सहवासातले क्षण, त्यांची नाजूक क्षणी येणारी आत्यंतिक आठवण, अशातच पत्नीचे साथ सोडणे, आपल्या सामाजिक कार्याची चिंता ही सर्व आवर्तने मनात प्रत्येक वेळी आदळणे आणि त्यातून येणारी अगतिकता व जीवाची घालमेल याचे वर्णन वाचून वाचक प्रत्यक्ष लेखकासोबत आहे असेच वाटत राहते. उपचाराबरोबरच परदेशातील काही ठिकाणी पर्यटन स्थळांना सुद्धा डॉ. नी भेटी दिल्या, त्याचेही तपशील या पुस्तकात आहेत. त्यामुळं ते चित्र आपल्या डोळ्यासमोर तसेच उभे राहते. पुढं काय? पुढं काय? याची उत्सुकता मनाला ताणते.
अखेर सहा वर्षे कॅन्सरशी निकराने झुंज देऊनही डॉक्टरांची प्राणज्योत मावळलीच. आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा न हारता, न घाबरता आजाराशी चिवट झुंज देत आपली कार्ये होता होईल तेवढी तडीस लावण्याच्या प्रयत्नांना वाचक मनोमन सलाम करतो.
१९८६-८७ला मी आठवी नववीत असताना प्रथम मोठ्या भावाने हे पुस्तक आमच्या घरी आणले. त्यातली सुरुवातीची काही पाने त्याच्याबरोबरच मी वाचली होती. तो पुस्तक सोबत घेऊन गेला न मी त्या पानावरच थांबले. त्यानंतर ते पुस्तक वाचायचं म्हणलं तरी मिळालं नाही. पुढं पुस्तकाचं अर्ध नाव, लेखकाचं अर्ध नाव मी विसरले आणि पुस्तक मिळवायचं अवघड झालं. आता सहजच भावाला त्यासंबंधी विचारलं तर त्याने लगेचच काढून दिलं. पण जुनी आवृत्ती, अक्षर लहान त्यामुळं वाचायला गोडी लागेना. त्यातच लेखनात एकसंघता नाही. त्यामुळं तुकड्या तुकड्यात वाचताना मनाचा विरस होतो. संपादक उषा मेहता या डॉक्टरांच्या शेवटच्या दिवसाअगोदर अटेंडंस म्हणून सोबत राहिल्या होत्या. त्यामुळं त्यांनीही डॉक्टरांच्या आजारपणातील हाल पाहिले होते, जवळचा मित्र असल्याने स्वभावातील बारकावे सुद्धा टिपणे त्यांना सहज शक्य झाले. त्यांच्या जाण्याने आप्तेष्ट, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, त्यांचे सर्व रुग्णांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. एक डॉक्टर म्हणून एक माणूस म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वैविध्य आहे.
चांगल्या माणसांना अल्पायुष्य असते असेच इतिहास नेहमी सांगत आला आहे आणि डॉक्टर अरुण लिमये सुद्धा अपवाद नाहीत.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील लेखकाच्या जीवन कथेला अतिशय साजेसे आहे. तेजस्वी सूर्याला ग्रहण लागल्याचे चित्र हेच दर्शवते की एका प्रखर व्यक्तिमत्वाच्या जीवाला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेय आणि त्याची आभा झाकोळलीय. बरेचदा आपल्याला चांगली पुस्तकं नेमकी कुठली? ते समजत नाही कारण इतरांनी वाचलेली, शिफारस केलेलीच आपल्याला माहीत होतात, पण कधीतरी आपल्या हाती अवचित एखादं पुस्तक हातात पडतं आणि स्वानुभवाने आपल्याला कळतं नेमकी कोणती पुस्तकं वाचायला हवीत?
…. ‘ लाखमोलाचा जीव ‘ त्यातीलच एक होय.
परिचय :सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – कितनी अनमोल स्वर्णिम घड़ी हो गई…।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 92– कितनी अनमोल स्वर्णिम घड़ी हो गई… ☆ आचार्य भगवत दुबे
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम और विचारणीय लघुकथा – ज़िम्मेदारी )
☆ लघुकथा – ज़िम्मेदारी ☆ श्री हरभगवान चावला ☆
वह लड़की तीन साल से वहाँ रहकर संस्कृति पर शोध कर रही थी। वह एक घर में किराए पर रहती थी। वृद्ध मकान मालिक और मालकिन उससे बहुत प्यार करते थे। उसका काम उन्हें समझ में नहीं आता था, पर वे बहुत बार उसे चुपचाप मुग्ध दृष्टि से देखते रहते थे। धर्मांध लड़ाके जब देश की सत्ता पर क़ाबिज़ हो गए तो लड़की डर गई। वह देश से बाहर निकल जाने के प्रयास में थी कि उसके मकान मालिक की हत्या कर दी गई। ग़म में डूबी मकान मालकिन ने उससे कहा, “तुम जल्दी इस नरक को छोड़ दो।”
“लेकिन आप अकेली हैं और बीमार भी। ऐसे में…”
“तुम मेरी चिंता मत करो। तुम जवान हो, तुम्हारे सामने पूरी ज़िंदगी पड़ी है, भाग जाओ।”
“मेरी वजह से आपको कोई ख़तरा हो तो मैं चली जाती हूँ वरना अब जो भी हो, मैं आपको छोड़कर नहीं जाऊँगी।”
वृद्धा ने लड़की को गले लगा लिया। बहुत देर तक दोनों एक दूसरे से चिपकी रहीं। जब वे अलग हुईं तो दोनों के भीतर ज़रा सा भी खौफ नहीं बचा था।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री शिव महापुराण का पारायण सम्पन्न हुआ। अगले कुछ समय पटल पर छुट्टी रहेगी। जिन साधकों का पारायण पूरा नहीं हो सका है, उन्हें छुट्टी की अवधि में इसे पूरा करने का प्रयास करना चाहिए।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
Authored six books on happiness: Cultivating Happiness, Nirvana – The Highest Happiness, Meditate Like the Buddha, Mission Happiness, A Flourishing Life, and The Little Book of Happiness. He served in a bank for thirty-five years and has been propagating happiness and well-being among people for the past twenty years. He is on a mission – Mission Happiness!
☆ Positive Education # 09: Happiness Equation ☆
Factors under our voluntary control
“We cannot reach happiness by consciously searching for it. It is being fully involved with every detail of our lives, whether good or bad, that we find happiness, not by trying to look for it directly. The true secret of happiness lies in taking a genuine interest in all the details of daily life.”
William Morris
You feel happy after having chocolate or a serving of ice-cream. That happiness does not last long. It is momentary happiness.
You feel sad when you lose a game or fare poorly in a test. That sadness also does not last long. You return to your normal level of happiness soon. It is the enduring level of happiness that you experience most of the time in your life.
The enduring level of happiness is different from momentary happiness. Momentary level of happiness may change with small burst of positive feelings.
The Happiness Formula:
H = S + C + V
where H represents the enduring level of happiness, S is the set range, C is the circumstances of life, and V represents the variables under our voluntary control.
Set Range
Almost 50% of our inherent happiness level is genetic. This means that we can only be as happy as our parents or grandparents. That is the set range of happiness.
Furthermore, there are two barriers to becoming happier forever:
The Happiness Thermostat
Whether good fortune comes our way or misfortune strikes, the built-in happiness thermostat reverts us to our personal set range.
The Hedonic Treadmill
This causes you to adapt to good things rapidly. As you accumulate material possessions and accomplishments, your expectations rise.
Circumstances of Life
It is possible, but sometimes impractical, to bring about an increase in happiness level by changing the life circumstances. Only 10% of our happiness depends on the circumstances of life. Let us consider how some circumstances impact happiness:
Money
Wealth is necessary for life satisfaction but, beyond a certain level, added wealth brings no further life satisfaction. People who, value money more than other goals are less satisfied with their life.
Marriage
Married people are generally happier than unmarried people.
Health
Objective health is barely related to happiness; what matters is our subjective perception of how healthy we are. Moderate ill health does not lead to unhappiness, but severe illness does.
Education, Climate, Race, and Gender
None of them matter much for happiness.
Religion
Religious people are somewhat more happy and more satisfied with life than nonreligious people.
Place of living
To be happier, live in a wealthy democracy, not in an impoverished dictatorship.
Voluntary Activities
The good news is that 40% of happiness depends on factors under our voluntary control. If you decide to change them, and make the required efforts in the direction, your level of happiness is likely to increase lastingly.
You can make yourself happier by taking up activities, intentionally and voluntarily, that bring joy and happiness.
You can create your own happiness by engaging in exercise, yoga, meditation, helping someone, being kind, expressing gratitude, and savouring life’s little pleasures.
“Your acts of kindness can have a big impact on other people’s lives. But what about you? Don’t you feel better when you help someone?
“Try to be a rainbow in someone’s cloud.”
Maya Angelou
♥ ♥ ♥ ♥
Please click on the following links to read previously published posts “Positive Education” 👉
A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.
The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “अपनों से अब डर लगता है….” । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक लघुकथा – “जंतर-मंतर… ” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 340 ☆
लघुकथा – जंतर-मंतर… श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
पुराने समय की बात है। इंद्रप्रस्थ राज्य में एक खुले क्षेत्र में एक ऋषि तपस्या कर रहे थे। वे एक मंत्र पढ़ते, मंत्र सिद्ध होते ही देवता प्रगट होते ऋषि उनसे वरदान मांगते, और तुरंत अगले मंत्र की सिद्धि के लिए तप करने में जुट जाते। फिर अनवरत तप यज्ञ साधना करते, मंत्र सिद्ध करते, वरदान पाते पर बजाए अपनी सिद्धियों के उपभोग के वे असंतोष के साथ फिर नए तप में जुट जाते। नारद जी ने उनका यह विचित्र कृत्य देखा, तो प्रभु से जा कहा। प्रभु मुस्काए, उन्होंने कहा हे नारद आप चिंता न करें। यह मुनि की नहीं उस स्थल की प्रवृति है, जहां ये ऋषि तपस्या कर रहे हैं।
प्रभु ने कहा हे नारद कालांतर में यह क्षेत्र दिल्ली का जंतर मंतर कहलाएगा। यहां आने वाले हर व्रती को उसके आंदोलन के तनाव से मुक्ति मिलेगी।
भारत खण्ड में यह स्थल संसद के निकट है। अब जंतर मंतर अर्थात हर लोकतांत्रिक पीड़ा से छुटकारा पाने का स्थान। किसी डाक्टर के केबिन की तरह जंतर मंतर में देश के कोने कोने से आए आंदोलन जीवी, अंततोगत्वा विसर्जित होते हैं। हर पार्टी, हर संगठन, हर आंदोलन का सेफ्टी वाल्व यहीं खुलता है। मांग पत्र, ज्ञापन, पुलिस, लाठी चार्ज, बरसों से भीड़ की सफलता या असफलता का गवाह बना हुआ है दिल्ली का जंतर मंतर।
ऋषियों की तपस्या की जगह अब यहां आंदोलन जीवी सत्ता के विरोध में अपना कोप भाषणों के माध्यम से उत्सर्जित करते हैं। उनका आंदोलन सिद्ध हो या न हो, फल प्राप्ति हो या न हो,राजा दशरथ के महल के कोप भवन के समानांतर देश की आम जनता का कोप विसर्जित करने वाला स्थान जंतर मंतर ही है।
ये अलग बात है कि यहां सिद्ध किए गए फल का उपभोग किए बिना ही असंतुष्टि के साथ अगले आंदोलन में जुट जाना, नियति है।
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चिर परिचित…“।)
अभी अभी # 624 ⇒ चिर परिचित श्री प्रदीप शर्मा
हमारे आसपास कई ऐसे जाने पहचाने चेहरे होते हैं, जिन्हें हम बरसों से जानते हैं, वे आपके मित्र भी हो सकते हैं, पड़ोसी भी और रिश्तेदार भी। उनमें खूबियां भी हो सकती हैं और खामियां भी।
कोई कितना भी पास हो, फिर भी जरूरी नहीं, वह आपके दिल के करीब हो, और कुछ दूर रहते हुए भी दिल के बड़े करीब लगते हैं। मेरे यह जाने पहचाने मित्र जितने मेरे करीब आते जाते हैं, मैं मानसिक रूप से उतना ही उनसे दूर होता चला जाता हूं। हमारे बीच परिचय की एक औपचारिक दीवार है, जो हमें जोड़े भी रखती है और अपने आप में स्वतंत्र भी।।
इसका सबसे बड़ा कारण है, उनका समय बेसमय अपना आपा खोना। व्यक्तिगत रूप से शायद उन्हें कुछ ऐसे मानसिक आघात लगे हैं, जिनके कारण उनका स्वभाव चिड़चिड़ा और उग्र हो चला है। समय के पाबंद, उसूलों के पक्के वे कभी कोई गलत काम नहीं करते।
उनका सबसे बड़ा गुण है कि वे कभी गलत हो ही नहीं सकते।
उनके इसी गुण के कारण उनकी लोगों से भिड़ंत हुआ करती है। लोग उनके बारे में क्या सोचते हैं, वे इसकी फिक्र कभी नहीं करते। कभी कभी उनके इसी गुण के कारण बात बिगड़ भी जाती है।।
फिलहाल वे मेरे परिचित और करीबी हैं और मैं सप्ताह में एक बार उनका मेरा नियमित साथ होता है, जब वे स्कूटर पर होते हैं और मैं उनकी पिछली सीट पर विराजमान होता हूं।
कल ही हम साथ साथ स्कूटर पर जा रहे थे, कि अचानक उनको याद आया, उन्हें पेट्रोल भराना है। उनके परिचित पेट्रोल पंप पर कतारबद्ध होकर, अपना नंबर आने पर, पंप वाले कर्मचारी ने अपने अंदाज में इनसे पूछा कित्ता ? इन्होंने खीजकर जवाब दिया फुल टंकी, और उसी लपेट में पंप वाले को डांट भी दिया, तमीज से बात कर।
चिल्लाकर बोले, तुझे ग्राहक से बात करने की तमीज नहीं है, बुलाओ तुम्हारे मालिक को।
मामला बिगड़ते देख और भीड़ बढ़ते देख, काउंटर से एक कर्मचारी उठकर आया और पूछा क्या हो गया। उसे बताया गया, तुम्हारे आदमी का व्यवहार ठीक नहीं है, उसे बात करने की तमीज नहीं है। पेट्रोल भरने वाला कर्मचारी सकपकाया, उसने मेरी ओर इशारा कर बोला, बाबू जी से ही पूछ लीजिए। लेकिन हमारे मित्र ने उसे झिड़क दिया, इन्हें बीच में मत लाओ। काउंटर वाले कर्मचारी से पूछा, तुम कौन हो, बुलाओ तुम्हारे सेठ को। उसने जवाब दिया, मैं भी यहां नौकर ही हूं और सेठ जी शाम को आते हैं।।
उसने पेट्रोल भरने वाले कर्मचारी को समझाया, ठीक से बात किया करो। चलो पेट्रोल भरो साहब की गाड़ी में।
हमारे मित्र का पारा अभी भी शांत नहीं हुआ था। बोल देना तुम्हारे सेठ जी को और तमीज सिखाओ तुम्हारे आदमी को। तुम्हारे सेठ जी के पिताजी हमारे दोस्त हैं। गाड़ी में पेट्रोल भरता रहा, बाद में उन्होंने ऑनलाइन पेमेंट किया और खेल खतम पैसा हजम।
मेरे परिचित मित्र को ऐसे कहीं भी, किसी से भिड़ने में बड़ा मजा आता है, क्योंकि उनके हिसाब से, वे हमेशा सही होते हैं। शहर के सभी गुंडे बदमाश और सेलिब्रिटीज कभी उनके ही मोहल्ले में रहे हैं। आज के कई नेता और मंत्री उनके हिसाब से उनके पांव छूते हैं। अब ऐसे इंसान से क्या सहमत होना और क्या असहमत होना। बस एक ओढ़ी हुई शालीन औपचारिकता के तले ही हमारी मित्रता कायम है और फल फूल रही है। हम भी समझदार हैं, कभी ऐसे रिश्तों में छेड़छाड़ नहीं करते।।