☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
स्वामी विवेकानंद यांनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या. काही चांगल्या तर काही वाईट…
अनेकदा ते उपाशी रहात तर कित्येकदा अत्यंत थकून जात. खूपदा भुकेलेही असत. अनेक दयाळू माणसेही त्याना भेटली व त्यांनी स्वामीजींना मदतही केली. बहुतेक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतील अनेक लोकांनी त्यांना अन्न व आश्रय दिला आहे…
एकदा उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले व तहानलेले बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. एक जवळच बसलेला व्यापारी त्याना टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी वावडे होते.
तो स्वामीजीना म्हणाला, ” पहा बरं मला कसे सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते ! कारण मी पैसे मिळवतो व मला हव्या त्या उत्तम गोष्टी घेऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते.”
यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला. एक हलवाई आला.
त्याने स्वामींजीसाठी जेवण आणले होते. चटई अंथरुन त्याने ताट वाढले, पाणी ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करु लागला.
स्वामीजी त्याला म्हणाले, “अहो तुमची काही तरी गल्लत होत आहे. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पहिल्याचे आठवत नाही.”…
हलवाई सांगू लागला,
” नाही हो ! मी तुम्हालाच स्वप्नामध्ये पाहिले. माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले व म्हणाले, यांना स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी आपणास लगेच ओळखले. आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण खाऊन घ्यावे.”
स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले.
तो मात्र.. ” ही सर्व श्रीरामाची इच्छा !” असेच म्हणत राहिला.
बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हतबुद्ध झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले….
(रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या ‘स्वामी विवेकानंद – जीवन आणि उपदेश’ या पुस्तकामधील काही भाग.)
संग्राहक : अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चं म त ग ! 😅 एक अफलातून सोमवार ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“अहो उठा, पाच वाजून गेले!”
“हो गं, जरा गजर तर होऊ दे “
“मी दोनदा गजर बंद केलाय म्हटलं!”
“दोनदा ?”
“मग, साडे चारचा गजर एकदा त्याच्या वेळेला झाला तेव्हा आणि मी बंद केल्यावर snooz ला जाऊन परत पाच वाजता झाला तेंव्हा “
“अरे बापरे, म्हणजे आता वाजले तरी किती ?”
“साडेपाच वाजत आले, मला पण सगळे आटपून आठ पाच पकडायची आहे”
“जाऊ दे, आज कंटाळा आलाय ऑफिसला जायला”
“हे तुमच दर सोमवारच झालंय हल्ली”
“हल्ली म्हणजे?”
“हल्ली म्हणजे डोंबिवलीला रहायला आल्यापासून म्हणतेय मी”
“हो, पण फ्लॅटात रहायची हौस कोणाला होती?”
“म्हणजे, हौस काय मला एकटीलाच होती? उलट आपल्या गिरगांवातल्या जागेपासून, माझी आर्यन education ची शाळा हाकेच्या अंतरावर आणि तुमच BMCच ऑफिस दोन बस स्टॉपवर होतं.”
“हो नां, मग मी जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना?”
“काय डोंबलाच बरोबर?
अहो, तुम्हांलाच BMC मधे प्रमोशन मिळाल्यावर गिरगांवातल्या चाळीतल्या दोन खोल्या, काडेपेटीच्या आकाराच्या वाटायला लागल्या आणि तुम्ही तसं बोलून पण दाखवत होतात हजारदा, विसरले नाही मी अजून.”
“अग म्हणून तर मी गिरगांवातली जागा विकून ठाण्याला वन बेडची जागा घेऊया म्हटलं, तर तुझ्या आईनं खोडा घातला त्यात”
“उगाच माझ्या आईला दोष देवू नका यात”
“का, का दोष देवू नको? तिच्यामुळेच तर आपण येवून पडलो ना डोंबिवलीला?”
“हो क्का, मग मला आता एक सांगा, तुम्ही जी ठाण्याला वन बेड बघितली होती, ती कुठेशी होती हो ?”
“कुठेशी म्हणजे तुला जस काही माहितच नाही, वाघबीळला!”
“हां, म्हणजे सांगायला ठाण्याला राहतो, पण स्टेशन पासून रिक्षाने फक्त वीस मिनिटावर, काय बरोबर ना ?”
“अग पण तिथे सुद्धा हजारो लोकं राहून, नोकरी साठी रोज मुंबई गाठतातच ना ?”
“बरोबर, पण त्याच वीस मिनिटापैकी फक्त दहा मिनिट पुढे ट्रेनने प्रवास करून तुम्ही डोंबिवलीला पोचता त्याच काय ?”
“ते जरी खरं असलं तरी आपली जागा स्टेशनपासून लांब असल्यामुळे, इथे डोंबिवलीला उतरल्यावर सुद्धा रिक्षाच्या भल्या मोठया लायनीत, वीस वीस मिनिट उभ रहावं लागतच ना?”
“हो, पण या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक महत्वाचं विसरताय ?”
“काय, दोन सोसायटया सोडून तुझी आई रहाते ते?”
“ते तर आहेच, पण त्या वाघबीळच्या जागेच्या बजेट मध्ये माझ्या आईने आपल्याला डोंबिवलीला दोन बेडची जागा मिळवून दिली ते!”
“अग हो, पण ठाणा म्हटलं की कसं ऐकायला जरा बरं वाटत आणि शिवाय स्टेटस वाढल्यावर त्या प्रमाणे नको का रहायला?”
“हवं ना, मी कुठे नाही म्हणत्ये ? मग त्या चांगल्या BMC च्या quarters मिळत होत्या मोठया, त्या का नाही घेतल्यात हो ? म्हणजे ही वेळ आली नसती नां?”
“तुला ना काही कळत नाही”
“काय, काय कळत नाही?”
“अग, quarters घेतली की house allowance मिळत नाही आणि शिवाय तिकडे सुद्धा रोज ऑफिस मधल्या लोकांचेच चेहरे बघायचे ना?”
“मग इथे गोपाळ नगर मधल्या आपल्या आराधना सोसायटीत तुमचे शेजारी पाजारी रोज बदलतात की काय ?”
“अग तसं नाही, पण नाही म्हटलं तरी मॉनिटरी लॉस हा होतोच होतो आणि शिवाय…”
“ही तुमची पळवाट झाली”
“अग पळवाट वगैरे काही नाही. Quarters न घेण्यात दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहेच.”
“अस्स, तो कोणता?”
“अग रिटायर झाल्यावर quarters सोडावी लागते आणि त्या जागेची आपल्याला नंतर इतकी सवय झालेली असते, की रिटायरमेंट येई पर्यंत आपण विसरूनच जातो, की आता काही महिन्यातच आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि रहायची दुसरी सोय करावी लागणार आहे आता ते”
“हो ना, पण आता आपण काही quarters मधे रहात नाही त्यामुळे ती भीती नाही! तेव्हा आता उठा आणि पाणी
जायच्या आत सगळं आवरून ऑफीसला पळा”
“अग खरंच कंटाळा आलाय आज. तू पण दांडी मारतेस का ?”
“अशक्य, आताच नवीन वर्ष सुरु झालय आणि परीक्षा…”
“मी तुला कधी सांगतो का गं दांडी मारायला ? आज जरा आग्रह करतोय तर एवढा काय भाव खातेस”
“पुरे, पुरे, तुम्ही आता जाताय अंघोळीला का मी जाऊ ?”
“असं काय ते ?आज जरा मजा करू, गोपी टॉकीजला पिच्चर टाकू आणि मॉडर्न प्राईड मध्ये मस्त हादडू”
“अरे बापरे, आज कसले डोहाळे लागलेत एका माणसाला?”
“म्हणजे नवरे मंडळीच विसरतात असं नाही तर ?”
“मी नाही समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, उगाच आमच्या सारखं कोड्यात बोलू नका, सरळ काय ते सांगा”
“म्हणजे तुम्ही बायका कोड्यात बोलता हे मान्य आहे तर तुला ?”
“आता बऱ्या बोलाने सांगणार आहात की जाऊ मी अंघोळीला?”
“मॅडम आज जर का तुमचा वाढदिवस असता आणि मी तो विसरलो असतो, तर अख्ख घर डोक्यावर घेतल असत आपण !”
“होच मुळी, आपल्या एकुलत्या एक बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो म्हणजे काय?”
“आणि नवऱ्याचा वाढदिवस बायको विसरली तर चालतं वाटतं मॅडम ?”
“Oh my God, सॉरी सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”
“It’s OK, थँक्स! मग काय आज मी सांगितलेला प्रोग्राम follow करणार की दुसरं काही विशेष तुमच्या डोक्यात आहे मॅडम ?”
“दुसरं काही विशेष नाही, पण आज एक काम मात्र मी न चुकता नक्कीच करणार आहे”
“काय सांगतेस काय, खरंच?”
“खरंच म्हणजे? तुम्हाला माहित्ये मी शाळेत मुलांना खरं बोलायला शिकवते आणि स्वतः चुकून सुद्धा खोटं बोलत नाही.”
“अग हो, पण आज एक काम नक्की करणार आहेस म्हणजे काय करणार आहेस, ते आणखी सस्पेन्स न वाढवता सांगशील का प्लिज?”
“सांगते ना, आज कुठल्याही परिस्थितीत आठ पाच चुकवायची नाही म्हणजे नाही !”
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं एक भावप्रवण गीत – प्रतिबंध बहुत हैं…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 122 – गीत – प्रतिबंध बहुत हैं…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण गजल – “उसकी आँखो की है तारीफ यही…”।)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ आपदां अपहर्तारं ☆
मकर संक्रांति रविवार 15 जनवरी को है। इस दिन सूर्योपासना अवश्य करें। साथ ही यथासंभव दान भी करें।
💥 माँ सरस्वती साधना 💥
सोमवार 16 जनवरी से माँ सरस्वती साधना आरंभ होगी। इसका बीज मंत्र है,
।। ॐ सरस्वत्यै नम:।।
यह साधना गुरुवार 26 जनवरी तक चलेगी। इस साधना के साथ साधक प्रतिदिन कम से कम एक बार शारदा वंदना भी करें। यह इस प्रकार है,
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है आपकी एक अतिसुन्दर एवं विचारणीय कविता – “मौसम औरअंगड़ाई”।)
☆ कविता # 171 ☆ “मौसम औरअंगड़ाई” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है दीप पर्व पर आपकी एक भावप्रवण कविता “# दिल कुछ पल बहल जाए…#”)
(साहित्य की अपनी दुनिया है जिसका अपना ही जादू है । देश भर में अब कितने ही लिटरेरी फेस्टिवल आयोजित किये जाने लगे हैं । यह बहुत ही स्वागत् योग्य है । हर सप्ताह आपको इन गतिविधियों की जानकारी देने की कोशिश ही है – साहित्य की दुनिया)
साहित्य की दुनिया में चंडीगढ़ का भी बड़ा योगदान है । कभी यहां डाॅ वीरेंद्र मेहंदीरत्ता ‘अभिव्यक्ति’ साहित्य गोष्ठी चलाते रहे जिसमें देश के बड़े से बड़े लेखक उनके लाॅन में रचना पाठ और विचार करने आते रहे । इनमें कृष्ण बलदेव वैद, रवींद्र कालिया , राकेश वत्स आदि शामिल रहे । इनमें मुझे भी अपनी कहानी जादूगरनी का पाठ करने का अवसर मिला । इसके साथ ही ‘अभिनेत’ संस्था भी चलाते जिसके माध्यम से बहुत बढ़िया नाटक प्रस्तुत किये जाते । अतुलवीर अरोड़ा इनमें अपने अभिनय से रंग भरते । यहीं फूलचंद मानव भी साहित्य संगम चलाते आ रहे हैं । आजकल ढकौली में चला रहे हैं । नये से नये विषय पर गोष्ठियों का आयोजन करते हैं । डाॅ जगमोहन चोपड़ा, सुशील हसरत नरेलवी और प्रेम विज भी साहित्यिक संस्थायें चलाते हैं । वैसे मैं प्रिय मित्र रमेश बतरा को भी याद कर रहा हूं क्योंकि एक समय शामलाल मेहंदीरत्ता प्रचंड की पत्रिका ‘साहित्य निर्झर’ का संपादन संभाल कर चंडीगढ़ को साहित्याकाश पर चमकता सितारा बना दिया था । इसके साथ ही अनेक गोष्ठियों का आयोजन भी किया । सुरेंद्र मनन ने भी पत्रिका निकाली थी । सभी मित्रों की गोष्ठियों में जाने का अवसर उन दिनों ज्यादा मिला जिन दिनों हरियाणा ग्रंथ अकादमी के उपाध्यक्ष पद की जिम्मेवारी निभाने को मिली । ये गोष्ठियां अब भी चल रही हैं लेकिन डाॅ वीरेंद्र मेंहदीरत्ता अब अस्वस्थ रहते हैं और उम्रदराज भी हो चुके हैं । फिर भी उनके योगदान को भुलाया नहीं जा सकता जो उन्होंने चंडीगढ़ में साहित्यिक माहौल बनाने के लिये दिया ।
##रशाद कामिलको द्वारका प्रसाद अग्रवाल सम्मान : चंडीगढ़ की खूबसूरत यादों में एक याद है इरशाद कामिल जो हमारे साथ ही एक लोकप्रिय समाचार पत्र दैनिक ट्रिब्यून में कार्यरत रहे फिर मुम्बई की फिल्मी दुनिया में चले गये पर अपने पुराने साथियों से आज भी बराबर जुड़े हुए हैं । इरशाद को इस बार जयपुर लिटरेचर फेस्टिवल में द्वारका प्रसाद अग्रवाल सम्मान प्रदान किया जा रहा है ।
इरशाद कामिल एक ऐसे गीतकार हैं जो सबसे ज्यादा पढ़े लिखे गीतकार हैं यानी हिंदी में डाक्टरेट कर रखी है । यह बात खुद इरशाद बड़े गर्व से कहते हैं । मूल रूप से पंजाब के मालेरकोटला से जुड़े इरशाद ने पंजाब विश्वविद्यालय से एम ए व पीएचडी की । उन्होंने अपना यह ऋण भी उतारा और पंजाब विश्वविद्यालय के हिंदी विभाग को लाखों रुपये दिये जिससे कि उनकी अम्मी के नाम पर दो एम ए तो एक पीएचडी स्कॉलर को प्रतिवर्ष छात्रवृति दी जाये ! इस अवसर पर भी मैं मौजूद रहा जब इनके बड़े भाई ने बताया कि मैं तो इसके लिए हिंदी ऑफिसर का फाॅर्म लेकर आया था लेकिन ये तो मुम्बई निकल गये ! इरशाद को पंजाबी विश्वविद्यालय, पटियाला भी साहिर लुधियानवी अवाॅर्ड से नवाज चुका है और वहां भी इरशाद ने अपनी ओर से लाखों रुपये रिसर्च के लिए अर्पित किये । जयपुर लिटरेचर फेस्टिवल में 22 जनवरी को इरशाद को सम्मानित किया जायेगा और एक लाख रुपये दिये जायेंगे । बहुत बहुत बधाई इरशाद !
##देहरादून में कविकुंभ शब्दोत्सव : उत्तराखंड की राजधानी देहरादून में 29 जनवरी को रंजीता सिह की साहित्यिक संस्था कविकुंभ की ओर से 29 जनवरी को शब्दोत्सव का आयोजन किया जायेगा । इसमें प्रमुख लेखिकाओं और महिला पत्रकारों को स्वयंसिद्धा सम्मानों से सम्मानित किया जायेगा । इनमें शिखर सम्मान के लिए जयंती रंगनाथन व डाॅ कायनात काजी शामिल हैं तो सृजन सम्मान दिया जायेगा शुभा शर्मा को और नवसृजन सम्मान प्रदान किया जायेगा शोभा अक्षरा को । इनके अतिरिक्त जसबीर त्यागी, ज्योति शर्मा, निशांत कौशिक, संजीव कौशल , विमलेश त्रिपाठी और अन्य रचनाकार संवाद के लिए आमंत्रित हैं ।
इस आयोजन के लिए शुभकामनाएं ।
साभार – श्री कमलेश भारतीय, पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी
(आदरणीय श्री कमलेश भारतीय जी द्वारा साहित्य की दुनिया के कुछ समाचार एवं गतिविधियां आप सभी प्रबुद्ध पाठकों तक पहुँचाने का सामयिक एवं सकारात्मक प्रयास। विभिन्न नगरों / महानगरों की विशिष्ट साहित्यिक गतिविधियों को आप तक पहुँचाने के लिए ई-अभिव्यक्ति कटिबद्ध है।)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈