मराठी साहित्य – विविधा ☆ ती हाक येई कानी ….. भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ ती हाक येई कानी ….. भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )

( तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता. ) इथून पुढे —-

‘एका कवितेत अनेक कविता गुंफणे,’ हे त्यांचे वाखाणण्यासारखे वैशिष्ट्य होते. ‘ एक कहाणी ‘ या कवितेत बारा कविता, ‘ चमेलीचे झेले ‘ या कवितेत तीन कविता त्यांनी गुंफल्या होत्या. या प्रकारातील एका कवितेचं उदाहरण द्यायलाच हवं असं —- ‘ एका वर्षानंतर ‘ ही ती कविता —-

ती तू दिसता हृदयी येती कितीक आठवणी । 

मम सौख्याची झाली होती तुझ्यात साठवणी ।।

— अशा प्रसन्न भावनेने सुरुवातीला प्रेम व्यक्त करणारी ही कविता —

सुहासिनी का दर्शन देशी, मी हा दरवेशी ।

समोरुनी जा, झाकितोच वा, हृदयाच्या वेशी ।।

—- असे प्रेमातील अपयशामुळे आलेले नैराश्य व्यक्त करत संपते. पण या दोन टोकांमध्ये यशवंतांनी टप्प्याटप्प्याने आठ कवितांची मालिका रचलेली आहे.— त्यांची प्रयोगशीलता दाखवणारी “ जयमंगला “ ही कविता म्हणजे २२ भावगीतांमधून हृदयसंगम दाखवणारी आणि प्रत्येक भावगीत म्हणजे एक स्वतंत्र कविता असली तरी त्यांची एकत्र गुंफलेली मालाच वाटणारी कविता तर वाचकाला थक्क करणारीच. —–इथे एक वेगळेच कवी यशवंत भेटतात. 

त्यांचे सुरुवातीचे महाराष्ट्र- प्रेम बहुदा त्यांच्याही नकळत राष्ट्रप्रेमाकडे झुकले, आणि त्यांनी राष्ट्रीय वृत्ती जोपासणाऱ्या, व त्याच्या जोडीनेच सामाजिक आशयाच्याही कविता लिहिल्या.  आकाशातील तारकांच्या राशी, लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन । 

पण स्वातंत्र्यलक्ष्मी तुझ्या चरणांशी लीन होईन ।। 

ही स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी ‘ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा ‘ ही कविता, तसेच,सिंहाची मुलाखत, गुलामांचे गाऱ्हाणे, इशारा, यासारख्या, राष्ट्रजीवनातल्या पुरुषार्थाला जाग आल्याची भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक कविता त्या काळात खूप लोकप्रिय झाल्या होत्या. 

वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती । मन्मना नाही क्षिती ।

भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी । मुक्त तो रात्रंदिनी ।। 

— “ तुरुंगाच्या दारात “ कवितेतल्या, स्वातंत्र्ययोद्धयांना प्रोत्साहन देतादेता त्यांच्या बेधडक वृत्तीचे कौतुक करणाऱ्या या ओळी आवर्जून आठवाव्यात अशाच आहेत.   

                   “ शृंखला पायात माझ्या चालतांना रुमझुमे । घोष मंत्रांचा गमे ।। —-”

 अशा देखण्या ओळींमधून त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी वर्णन केले होते.

 “ मायभूमीस अखेरचे वंदन “ या कवितेत मृत्यूवर मात करू शकणारी झुंझार वृत्ती दाखवून दिली होती. अशी ही इतिहासातले स्फूर्तिदायक क्षण शब्दात रेखाटणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा यासाठी भावनात्मक आव्हान करणारी, आणि निरंतर स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी– त्यांची मनावर ठसणारी कविता. 

१९१५ ते ८५ या ७० वर्षांत, जीवनाचे विविध पैलू लख्खपणे उलगडून दाखवणारी विपुल काव्यसंपदा त्यांनी निर्माण केली. ‘ सुनीत ‘ या नव्या काव्यप्रकारावर आधारित स्फुट कविता, “ बंदिशाळा “ हे बालगुन्हेगारांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य, “ काव्यकिरीट “ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्याभिषेकावरचे खंडकाव्य, “ छत्रपती शिवराय “ हे महाकाव्य, “ मुठे लोकमाते “ हे पानशेत धरण- दुर्घटनेवरचे दीर्घकाव्य, “ मोतीबाग “ हा बालगीतांचा एकमेव संग्रह, — अशी सगळी त्यांची पैलूदार काव्यप्रतिभा अचंबित करणारी आहे.  तुटलेला तारा, पाणपोई, यशवंती, यशोगंध, वाकळ, यशोधन, यशोनिधी, असे त्यांचे कवितासंग्रह, आणि “ प्रापंचिक पत्रे “ या नावाने  ललित लेखन प्रसिद्ध झालेले आहे. हा त्यांचा सगळा काव्यप्रवास म्हणजे एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवनविकासाचा आलेख असल्याचे उचितपणे म्हटले जाते.  

“ घायाळ “ ही यशवंतांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या “ Downfall of the Heart “ या दीर्घकथेचे रूपांतर आहे, आणि मूळ लेखकाची पूर्ण माहिती देणारी दीर्घ प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे. 

ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते, आणि जव्हार संस्थानाचे ‘ राष्ट्रगीत ‘ त्यांनी लिहिले होते, ही एक वेगळी माहिती. १९५० साली मुंबईत भरलेल्या ३३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

कवितेने केव्हाही आणि कुठूनही हलकीशी जरी साद घातली, तरी तिच्या त्या हाकेला तत्परतेने, आणि आत्मीयतेने “ओ “  देत तिचे डौलदार स्वागत करणारे महान कविवर्य यशवंत यांना अतिशय श्रद्धापूर्वक आदरांजली. 

समाप्त. 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहीलं आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला. आता पुढे -)

`अरे, याला सोडायला जंगलात जाणार आहेस ना!’ आईनं जशी आठवण करून दिली.

`जातो ना आई! इथून दोन फर्लांगावर तर जंगल आहे.’

`ते आहे रे! पण बिचारा रात्रभर मडक्यात बंद आहे. जितकी लवकर त्याला मुक्ती मिळेल, तेवढं बरं!

`ठीक आहे. पण काय ग आई, सकाळची स्वप्न खरी ठरतात नं?’

`हं! मीसुद्धा ऐकलं आहे तसं! पण बेटा, मी काही आजपर्यंत कुठलं असं स्वप्न पाहिलं नाही, की जे खरं झालं. झोपडीत रहाणार्‍यांची स्वप्नसुद्धा झोपडीछापच असतात नं?’

`मी सकाळी सकाळी एक स्वप्न पाहीलं आई, पण ते झोपडीछाप नव्हतं!’

`मग काय महालाचं स्वप्न बघितलंस तू?’

`आता मी परत आलो, की तुला सगळं स्वप्नच सांगेन.’

केर काढता काढता, रेवती आई आणि रमलूचा संवाद ऐकत एका कोपर्‍यात उभी होती. रमलूच्या तोंडून स्वप्नाबद्दल ऐकल्यावर तिचं तोंड हवेच्या झुळुकीमुळे फटकन उघडणार्‍या या दरवाजासारखं उघडंच राहीलं.

रमलूने मडकं उचललं आणि तो बाहेर पडला. थोड्याच वेळात तो रस्त्यावर आला. पहाट फटफटायची होती. रस्ता रिकामा आणि निरव, शांत होता. हा रस्ता म्हणजे शहराच्या बाहेर पडणारा बाय-पास आहे. चालत चालत तो रस्त्यावर लावलेल्या दिशा-दर्शकाच्या फलकापाशी पोचला. आणि मटका खाली ठेवून मध्यम प्रकाशात फलक वाचू लागला. फलकावर एका बाजूला लिहिलं होतं, `गुलमोहर कॉलनी मार्ग’ आणिदुसर्‍या बाजूला लिहिलं होतं, `रिझर्व फॉरेस्ट मार्ग.’ त्याने समोर पाहिलं. गुलमोहर कॉलनीचे शानदार बंगले अर्धवट अंधारातही स्पष्ट दिसत होते. क्षणार्धात रात्री पाहिलेलं स्वप्न त्याच्या डोळ्यापुढे तरंगू लागलं. त्याने मडकं उचललं आणि गुलमोहर कॉलनीच्या दिशेने चालता चालता विचार करू लागला, `आज माझ्याजवळ दहा-वीस साप असते तर…’

समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 2

(नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. ) इथून पुढे —–

नानाजी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. एका आंदोलनात इंग्रजांनी त्यांना घोड्याने तुडविले होते. त्याच्या खुणा त्यांच्या पाठीवर होत्या. शंकरला वाटायचे नानाजींनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन मिळवावी.  पण नानाजींचा त्याला विरोध होता— “ मी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले ते माझे कर्तव्य होते.  त्याचे पैसे मी का म्हणून घ्यावे ? जर पैसे घेतले तर हा व्यवहार झाला. माझ्या कार्याचा मला अभिमान आहे. माझ्या पाठीवरील व्रण हेच माझे सर्टिफिकेट आहे, नि त्याचा आनंद मला मिळतो. मी कधीही माझ्या देशप्रेमाची किंमत घेणार नाही. “  हे त्यांचे ठाम मत होते. नेमके तेच शंकरला आवडत नव्हते. जर सरकार देण्यास तयार आहे तर का घेऊ नये, हे त्याचे मत होते. पण नानाजी आपल्या मतावर ठाम असायचे. दुकानात अनेकदा आमच्या वडलांसमोर हा शाब्दिक संघर्ष व्हायचा.  दोघेही आपली बाजू वडलांसमोर मांडायचे.  वडील शंकरला समजवायचे की,

‘त्यांच्या संमतीशिवाय काही होणार नाही. तेव्हा नानाजींना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शंकरने त्यांना त्याबद्दल आग्रह करू नये. ‘ शंकरला वाटायचे गुरुजींचे नानाजी ऐकतात.  तेव्हा गुरुजींनी त्यांना पेन्शनसाठी तयार करावे. पण आमचे वडील पक्के आदर्शवादी.  ते नानाजींना कधीच पेन्शनसाठी समजवायचे नाहीत. परिणाम असा झाला की शंकर नानाजीसोबत आमच्या वडलांचाही  विरोध करू लागला. आम्हाला मात्र शंकरचे पटायचे. पैशाची गरज काय असते ते आम्ही अनुभवले होते.  केवळ वडलांच्या तुटपुंज्या पगारावर आमचा मोठा परिवार चालवितांना आईची महिन्याच्या शेवटी होणारी ओढाताण आम्ही अनुभवत होतो. घरी शिकवणीला येणाऱ्या पोरांकडून फी घ्यावी असा तिचा आग्रह असायचा.  पण विद्यादानाचे पैसे घ्यायचे नाही हा आमच्या वडलांचा आदर्श. अनेकदा यावरून घरी झालेला संघर्ष आम्ही अनुभवला होता. त्यामुळे शंकर- नानाजींच्या संघर्षात आम्ही मनाने शंकरच्या बाजूला असायचो. तसे आमच्या विचारांना काहीच महत्व नव्हते, पण वाटायचे नानाजीनी पेंशन घ्यावी आणि घरचे,दुकानातील वातावरण आनंदी ठेवावे. पुढे पुढे नानाजीच्या दुकानातील वातावरण खूप तणावग्रस्त होत गेले. नानाजी आणि शंकर यांच्यात अबोला सुरू झाला. पुढे पुढे या तणावामुळे आमच्या वडलांचे नानाजींच्या  दुकानात जाणे कमी झाले. अचानक एक दिवस सकाळी शंकर आमच्या घरी येऊन धडकला.  त्याच्या हाती एक पोस्टाने आलेला लिफाफा होता, तो त्याने बाबांच्या हाती दिला. बाबांनी त्यातील पत्र काढून वाचायला सुरुवात केली.  कागदावरील अशोकस्तंभ खूण पाहून ते पत्र शासनाकडून आलेले आहे हे आम्हाला समजले. ते वर्ष महात्मा गांधीचे जन्मशताब्दीवर्ष होते, आणि शासनाने त्या निमित्ताने पेन्शन न घेणाऱ्या आदर्शवादी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.  त्या यादीत नानाजींचे नाव होते, त्याचेच पत्र नानाजींना आले होते. पण नानाजी सत्काराला नाही म्हणत होते, त्यामुळे त्यांना समजवावे म्हणून शंकर आला होता. बाबांनी चौकशी केली, नकाराचे कारण विचारले–शंकर म्हणाला ‘ सत्कारासोबत अकरा हजार मिळणार आहेत  म्हणून ते नाही म्हणतात.’ आता मात्र बाबा गंभीर झाले.  विचार करून शंकरला म्हणाले,” तू जा. स्वीकारतील ते सत्कार “. दुपारी बाबा एकटेच नानाजीना भेटले. काय चर्चा झाली माहीत नाही, नानाजी तयार झाले. ठरलेल्या दिवशी बाबा, नानाजी, त्यांची पत्नी, व शंकर नागपूरला गेले.  तिथे नानाजींचा सपत्निक  सत्कार झाला.  ताम्रपत्र, खादीचे धोतर, बंगाली शाल, श्रीफळ व अकरा हजाराचा चेक नानाजीना,  व त्यांच्या पत्नीला नऊवारी पातळ- खण देऊन मंत्रीमहोदयाहस्ते सन्मानित केलं गेलं. सोबतच कार्यक्रमाच्या संचालकाने घोषणा केली. नानाजींनी मिळालेले अकरा हजार रुपये अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकले होते. केवळ ताम्रपत्र, चंदनाचा  हार,व खादीचे कपडे, शाल स्वीकारली. शंकरचा चेहरा उतरला.  पण वडलांनी त्याला समजावले, आश्वस्त केले –’ तुझा फायदा होईल.’- सारे चंद्रपूरला परत आले. आता मात्र शंकरचे बाबांकडे येणे वाढले. नानाजींना  मिळालेल्या ताम्रपत्रामुळे शंकरच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू झाली. दोन्ही पोरांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या.  शंकर जाम खुश झाला.आता मात्र नानाजी- शंकर अबोला संपला. पुन्हा बाबांचा दुकानातील वावर वाढला.  संघर्ष संपून आनंदोत्सव नांदू लागला.  पुन्हा बाबा- नानाजीचे कविता वाचन रंगू लागले. काही वर्षानंतर कळले की सत्कार होण्यासाठी नानाजींचे नाव आमदारांना सांगून बाबांनीच  शासनाला कळविले होते. आज नानाजीचे दुकान काळाचे ओघात नष्ट झाले.  तिथे नवीन दुकानांची इमारत उभी आहे.  पण आजही त्या रस्त्याने गेलो की नानाजीचे ते दुकान, तो संघर्ष डोळ्यासमोर  चलचित्रपटासारखा सरकत जातो.

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆- Being alive is a special occasion. – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ Being alive is a special occasion. – डॉ संजय मंगेश सावंत ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

Being alive is a special occasion !!! 

काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने, डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठविला, Stop keeping your clothes & shoes for special occasion, Wear them whenever you can,, Now a days being alive is a special occasion !!! 

आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा,,, 

सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज  नुसते कपाटात ठेवून देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे,,, 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो. दोघेही ८० च्या आसपास असावे. राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देतानासुद्धा घासाघीस करायचे. औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणा नातेवाईकांचं येणं जाणं नाही, कधी चांगलंचुंगल खाणं नाही, की कपडा नाही. परंतू असते एखाद्याची परिस्थिती नाजूक, असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. 

एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमधला  प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता. ते बाबा मला म्हणाले, “ डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ?”  मी लगेच त्यांना तो देऊन टाकला,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, “ त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे, “– मी अचंबित –निघताना पुन्हा म्हणाले,” अजून एखादा असेल तर पुढच्या वेळी द्या मला. यात बसणार नाहीत.“ त्यावेळी माझी  व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यासदेखील ते नाखुश असायचे. विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो,,, 

दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला, “ सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होतात, ते आजोबा सकाळीच गेले,,,”  पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला,,, ‘ ना खुद खाऊंगा, ना खाने दुंगा ‘ असं आयुष्य जगतच, कसलाही उपभोग न घेता, नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते— आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमातच ते गेले.  

मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झाले.  तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या.  मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्यादेखील मोडल्या नव्हत्या. परंतू ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित, पण या साड्यांमुळे  नीताचा  व तिचा नेहमी वाद व्हायचा,” कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत,,,  कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते “ –वगैरे वगैरे. “ मला कोण बघणार 

आहे ?”, तिचे नेहमीचे उत्तर. जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!

आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज कशाला वापरायच्या, म्हणून तशाच पडून असतात. कधीकधी त्या घालायचा  मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते. त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण ‘ नंतर वापरू ’ असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात,,, 

आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी, आपण आपल्या इगो किंवा संकुचित  वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. मग बरेचदा वेळ निघून जाते,  कारण बोलण्यासाठी ती व्यक्तीच उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग, वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते. तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो– त्याच्यावरच आपला अधिकार असतो.—म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान–मग त्या वस्तू असोत वा विचार— आजच वापरून टाका– त्या ‘ आउटडेटेड ‘ होण्याअगोदर !!!

डॉ संजय मंगेश सावंत 

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ साप्ताहिक स्तम्भ – सुनहु रे संतो # 9 – व्यंग्य निबंध – साहित्य और समाज का संबंध: समय के संदर्भ में – भाग-3 ☆ श्री रमेश सैनी

श्री रमेश सैनी

(हम सुप्रसिद्ध वरिष्ठ व्यंग्यकार, आलोचक व कहानीकार श्री रमेश सैनी जी  के ह्रदय से आभारी हैं, जिन्होंने व्यंग्य पर आधारित नियमित साप्ताहिक स्तम्भ के हमारे अनुग्रह को स्वीकार किया। किसी भी पत्र/पत्रिका में  ‘सुनहु रे संतो’ संभवतः प्रथम व्यंग्य आलोचना पर आधारित साप्ताहिक स्तम्भ होगा। व्यंग्य के क्षेत्र में आपके अभूतपूर्व योगदान को हमारी समवयस्क एवं आने वाली पीढ़ियां सदैव याद रखेंगी। इस कड़ी में व्यंग्यकार स्व रमेश निशिकर, श्री महेश शुक्ल और श्रीराम आयंगार द्वारा प्रारम्भ की गई ‘व्यंग्यम ‘ पत्रिका को पुनर्जीवन  देने में आपकी सक्रिय भूमिकाअविस्मरणीय है।  

आज प्रस्तुत है व्यंग्य आलोचना विमर्श पर ‘सुनहु रे संतो’ की अगली कड़ी में आलेख ‘व्यंग्य निबंध – साहित्य और समाज का संबंध: समय के संदर्भ में’ – भाग-3।  

☆ साप्ताहिक स्तम्भ – सुनहु रे संतो # 9 – व्यंग्य निबंध – साहित्य और समाज का संबंध: समय के संदर्भ में – भाग-3 ☆ श्री रमेश सैनी ☆ 

[प्रत्येक व्यंग्य रचना में वर्णित विचार व्यंग्यकार के व्यक्तिगत विचार होते हैं।  हमारा प्रबुद्ध  पाठकों से विनम्र अनुरोध है कि वे हिंदी साहित्य में व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए उन्हें सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें। ]

बीसवीं सदी के साहित्य के इतिहास को खंगालना है, तो बहुत कुछ चकित करने वाली चीज मिल जाती हैं वैसे इतिहास समय का दस्तावेज होता है..वह होना चाहिए, पर होता नहीं है. इतिहास में अधिकतर राजनीतिक उतार-चढ़ाव, उथल पुथल राज्योत्थान पतन का अधिक महत्व दिया जाता जा रहा है. इतिहास मे जीवन मूल्यों, मानवीय संवेदना और सामाजिक परिवर्तन परिदृश्य नहीं के बराबर होता है. समाजशास्त्र भी सामाजिक गतिविधियों और परिवर्तन पर अधिक बात करता है. यहाँ पर मानवीय संवेदना छूट जाती हैं. एक साहित्य ही है. जो मानवीय सरोकारों, चिंताओं, परिवर्तन के परिदृश्य  समय के साथ समाज के समक्ष रखता है .साहित्य सदा  समकालीनता की बात करता है.समकालीन सरोकार चिंताएं, चरित्र, साहित्य ही लेकर आगे बढ़ता है. अगर विभिन्न समय के साहित्य का अध्ययन करें. तब उस समय की सामाजिक राजनीतिक और आर्थिक परिस्थितियों का दृश्यावलोकन  करने मिल जाता है.

साहित्य के इतिहास को अधिक खनन से बहुत सी चीजें हमारे हाथ लग जाती हैं. जिसकी हम  कल्पना नहीं करते हैं. कबीर के समय की स्थितियां, विसंगतियां, प्रवृत्तियां, धार्मिक अंधविश्वास आदि कबीर के साहित्य में से ही मिलते हैं. कबीर के साहित्य को पढ़ने से उस समय की सामाजिक स्थितियां का ज्ञान हो जाता है. इसी प्रकार हम भारतेंदु हरिश्चंद्र को पढ़ते हैं. तो उस समय का राजनीतिक, सामाजिक और शासन व्यवस्था की अराजकता का पता चल जाता है. 20 वीं सदी का प्रारंभिक काल अंग्रेजी शासन का अराजकता का काल था. पर इसके साथ अंग्रेजी शासन को उखाड़ने के लिए  स्वतंत्रता आंदोलन की शुरुआत भी हो गई थी. भारत में ग्रामीण क्षेत्रों की सामाजिक बनावट, आर्थिक संरचना, सामंती और जमींदारों के अत्याचारों आदि को नजदीक से परखना है. तो आपको उस समय के समकालीन साहित्य से गुजरना ही होगा. तब उस समय के निर्विवाद  प्रमुख साहित्यकार हैं कहानीकार उपन्यासकार मुंशी प्रेमचंद..जिनकी रचनाओं में गांव के उबड़खाबड़ रास्ते, संकुचित विचारों, रीति रिवाजों, जातिवाद आदि की गलियां सहजता से मिल जाएंगी. मुंशी प्रेमचंद ने अपनी कहानियों, उपन्यासों आदि में अपने समय की गरीबी, भुखमरी अंधविश्वास, छुआछूत, पाखंड,जमींदारी प्रथा, महाजनी कुचक्र पाठक के सामने निश्चलता,निडरता से सामने उभारा हैं. पर हां इसके साथ ही समाज में और व्यक्ति में नैतिक मूल्यों में ईमानदारी, ग्रामीणों का भोलापन, आदि आपको सहजता से मिल जाएगा. बानगी की तौर पर उनकी कुछ रचनाओं पर बात की जा सकती है.

मुंशी प्रेमचंद की अपने समय की प्रतिनिधि और चर्चित कहानी “ठाकुर का कुआं” है, जिसमें उस समय का परिदृश्य एक आईने के समान नजर आता है. उस समय की गरीबी और छुआछूत का भयावह दृश्य हमें सोचने को मजबूर कर देता है. उस समय गांव में ठाकुर ब्राह्मण, दलित के कुएँ अलग अलग होते थे. दलित अपने कुएं के अलावा किसी अन्य कुएं से पानी नहीं भर सकते था. अन्य कुएँ  से पानी भरने पर दलित की सजा तय थी और सजा को सोचने से शरीर के रुएँ खड़े हो जाते हैं. दलित के कुएं में जानवर मर गया है. पानी में बदबू आ रही है. गंगी का बीमार पति जब पानी पीता है. बदबू से उसका स्वाद कसैला हो जाता है.पति को प्यास लगी है. गंगी आश्वस्त करती है कि रात के अंधेरे में वह उसके लिए ठाकुर के कुएंँ से पानी ले आएगी. ऊंची जाति का आतंक इतना भयभीत करने वाला होता था कि वह कोशिश करने के बावजूद पानी लेकर नहीं आ सकी और उसे अपनी बाल्टी और रस्सी को कुएंँ में छोड़कर भागना पड़ा. अन्यथा  शायद उसकी जान को को भी खतरा हो सकता था.और गंगी का पति राजकुमार प्यास से बेहाल हो कर बदबूदार पानी पीने को विवश था. इस रचना में उस समय की जातिगत व्यवस्था अत्यंत खतरनाक बिंदु पर थी. इस रचना में छुआछूत और गरीबी का भयावह जो दृश्य हमें दिखाई देता है उसकी आज के समय में हम कल्पना भी नहीं कर सकते हैं.  पर आज समाज में जातिगत, छुआछूत वर्ण व्यवस्था  की बुराईयों /विडम्बना में काफी कुछ बदलाव देखने में आया है.

आज हमें ऐसे दृश्य कम देखने मिलते हैं. फिर भी आंचलिक गांव के लोगों की मानसिकता जस का तस दिख जाती है. आज भी ऊंची जाति वर्ग के लोगों का अत्याचार दलित वर्ग पर यदा-कदा सुनाई पड़ जाता है. इसी तरह एक और कहानी का उल्लेख करना जरूरी है “बेटी का धन” यह ऐसी रचना है जिसमें छल, प्रपंच, स्वाभिमान, और उच्चतर मूल्य  समाहित  है. प्रेमचंद ने अपने साहित्य में समय के साथ जिया है. बीसवीं सदी के प्रारंभिक चालीस साल के तत्कालीन साहित्य में भारत के जनजीवन में  सामाजिक वर्ण संरचना, जातिगत व्यवस्था सामंती और जमींदारी प्रथा, छुआछूत, गरीबी भुखमरी के साथ साथ भारतीय संस्कृति जीवन मूल्यों का दर्शन भी दिखाई पड़ते हैं.वह मानवीय मूल्यों और संवेदनाओ का संवेदनहीन समय था. पढ़कर और सुनकर हम चकित रह जाते हैं.  ग्रामीण  परिवेश की तुलना आज के समय से करेंगे तो हमारी आंखें खुली हो जाती है आज का समय इतना बदल गया है कि पुराने समय से उसकी कल्पना ही नहीं की जा सकती है. प्रेमचंद का साहित्य समय के साथ-साथ मानवीय मूल्यों की चिंताओं से रूबरू  कराने वाला है. उनकी अनेक कहानियां ‘पंच परमेश्वर, नमक का दरोगा, बड़े भाई साहब, पूस की रात, कफन, बेटी का धन, शराब की दुकान, ईदगाह, बूढ़ी काकी, तावान, दो बैलों की जोड़ी,आदि रचनाएं अपने समय का प्रतीक प्रतिनिधित्व करती हैं.

इन रचनाओं के माध्यम से उस समय की राजनीतिक परिस्थितियों, गतिविधियों को बहुत आसानी से समझ सकते हैं. अगर हम राजनीति की बात करें, तो उस समय कांग्रेस राष्ट्रीय स्तर पर स्वतंत्रता का आंदोलन तो कर रही थी. उसी समय काँग्रेस भारत के दबे कुचले लोगों का जीवन सुधारने हेतू समाज में व्याप्त अंधविश्वास, भुखमरी, छुआछूत, जातिगत वर्ग भेद की विसंगतियों और सामंती, जमीदारी अत्याचारों के कुचक्र को तोड़ने के लिए भी प्रतिबद्धता के साथ निचले स्तर पर काम कर रही थी. उस समय की कांग्रेस और आज की कांग्रेस में जमीन आसमान का अंतर पाते हैं. साहित्य में समय के  अंतर्संबंध में किसी राजनीतिक दल इस तरह जान रहे हैं. यह साहित्य के समय के संबंध से ही संभव है. मुंशी प्रेमचंद का साहित्य समय के साथ सदियों से चले आ रही  सामाजिक कुरीतियाँ,अंधविश्वास को व्यक्त करने वाला है. जो उस समय की मार्मिक कुरीतियाँ पर सोचने को मजबूर करता है. इस स्थिति का जिम्मेदार कौन है और इसके निवारण के लिए राजनीतिक सामाजिक और आर्थिक उपक्रम क्या हो सकते थे या अब हो रहे हैं यह प्रश्न अभी भी जिंदा है. उस समय की भारतीय राजनीतिक संस्थाएं अपने ढंग से जूझ रही थी. तभी तो आज सामाजिक स्तर पर इतना बड़ा बदलाव देख रहे हैं. शायद इसके मूल के पार्श्व में मुख्य कारण लेखक और साहित्यकार  का अपने समय से जुड़ना है. यह जुड़ाव ही मानवीय संवेदना के साथ मनुष्य को बेहतर बनाने के लिए तत्पर है.

क्रमशः….. ( शेष अगले अंको में.)

© श्री रमेश सैनी 

सम्पर्क  : 245/ए, एफ.सी.आई. लाइन, त्रिमूर्ति नगर, दमोह नाका, जबलपुर, मध्य प्रदेश – 482 002

मोबा. 8319856044  9825866402

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – यात्रा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – यात्रा ??

झूठ की नींव पर

सच की मीनार

खड़ी नहीं होती,

छोटे मन से कोई यात्रा

कभी बड़ी नहीं होती!

 

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश – ग़ज़ल – 5 – “हालात” ☆ श्री सुरेश पटवा

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।  आज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “हालात”)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश – ग़ज़ल # 5 – “हालात” ☆ श्री सुरेश पटवा ☆

सर-ए-आईना सच्ची बात रखना,

मुवक्किल हो सही हालात रखना।

 

माना बहुत रोशन दिमाग़ हो तुम,

जिरह के वास्ते वकील साथ रखना। 

 

आँसुओं पर क्यों हो पाबंदियाँ,

दिल हल्का करने बरसात रखना।

 

बड़ा ख़ुराफ़ाती बच्चा होता दिल,

उसकी शरारतों की ख़ैरात रखना।

 

खुलकर बाँटो ख़ुशियाँ जमाने को,

ख़ुशनुमा लम्हों की सौगात रखना।

 

बुज़ुर्गों की बातें नश्तर सी चुभतीं हैं,

तुम धीरे से अपनी  बात रखना।

 

दिल्लगी ज़िंदगी आसान करती है,

मुस्कान होंठों पर बेबात रखना।

 

भले ही चाँद छुप रहा हो बादल में,

“आतिश” तुम उजले जज़्बात रखना।

 

© श्री सुरेश पटवा

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 56 ☆ गजल – विसंगतियॉं ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण  “गजल”। हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ काव्य धारा # 56 ☆ गजल – विसंगतियॉं ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध ☆

हैं उपदेश कुछ किन्तु आचार कुछ है।

हैं आदर्श कुछ किन्तु व्यवहार कुछ है।

 

सड़क उखड़ी-उखड़ी है चलना कठिन है

जरूरत है कुछ किन्तु उपचार कुछ है।।

 

नये-नये महोत्सव लगे आज होने

बताने को कुछ पर सरोकार कुछ है।।

 

हरेक योजना की कहानी अजब है

कि नक्शे हैं कुछ किन्तु आकार कुछ है।।

 

समस्याओं के हल निकल कम ही पाते

हैं इच्छायें कुछ किन्तु आसार कुछ है।।

 

है घर एक ही, बाँट गये पर निवासी

जो आजाद कुछ है गिरफ्तार कुछ है।।

 

सदाचार, संस्कार, बीमार दिखते

है उद्येश्य  कुछ जब कि आधार कुछ है।।

 

यहाँ  आदमी द्वंद्व में जी रहा है

हैं कर्तव्य कुछ किन्तु व्यापार कुछ है।।

 

जमाने को जाने कि क्या हो गया है

नियम-कायदे कुछ है, व्यवहार कुछ है।।

 

अब अखबार इस बात के साक्षी है

कि घटनायें कुछ हैं, समाचार कुछ है।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ आत्मकथ्य – बचपन रसगुल्लों का दोना (बालगीत संग्रह) ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

☆ पुस्तक चर्चा ☆ आत्मकथ्य – बचपन रसगुल्लों का दोना (बालगीत संग्रह) ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

पुस्तक – बचपन रसगुल्लों का दोना (बालगीत संग्रह)   

कवि – श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ 

प्रकाशक –  AISECT Publications (1 January 2021)

पृष्ठसंख्या –   187

मूल्य – रु 250/-

अमेजन का लिंक >>>> “बचपन रसगुल्लों का दोना”

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

सातवीं साहित्यिक कृति के रूप में मेरे सद्य प्रकाशित बाल गीत संग्रह ” बचपन रसगुल्लों का दोना” पर व्यक्त आत्मकथ्य – “सुरेश कुशवाहा तन्मय”

जब मन होता है कि, कोई कविता नई लिखूँ

तब मैं बच्चों से, खुलकर बातें कर लेता हूँ,

लौट लौट अपने बचपन की, यादें लेकर के

नए समय की नाव, बालपन की मैं खेता हूँ।

पहले हम बच्चे ही थे, फिर समय के साथ बड़े हुए, गृहस्थी बसी, घर में दो बेटियाँ और एक बेटे का आगमन हुआ। बच्चों के बढ़ते कद के साथ ही ज्यों ज्यों हमारी उम्र ढलती गई, हम वापस बच्चे होते गए। अब 73 वर्ष की यह आयु तो एक तरह से वापसी की ही अवस्था है। तो मानता हूँ मैं कि, अब हममें पूर्ण रूप से बचपन लौट आया है। फर्क इतना है कि, प्रारंभ वाला बचपना नितांत अबोध था और अभी वाले बचपने में जीवन भर के खट्टे मीठे अनुभव हैं। मन में विचार उठने लगे क्यों न इस बचपने को एक बार फिर कागज पर उतारा जाए। इसी सोच के दरमियान कोरोना के आपदा काल के चलते बाहरी गतिविधियों से भी छुट्टी मिल गई,और इस प्रकार बाल कविताओं के इस दूसरे संग्रह के सृजन का शुभारंभ हुआ। इसमें भरपूर सहयोग परिवार का और लेखन में निरंतरता की प्रेरणा मेरे 10 वर्षीय पोतेराम दिव्यांश की रही। प्रतिदिन वह पूछता था कि दादूजी आज कौन सी नई कविता लिखी ? इस प्रकार उसकी उत्सुकता मुझे सतत लिखने को प्रेरित करती रही।

यह सर्वमान्य तथ्य है कि बाल साहित्य की विभिन्न विधाओं में बाल कविताएँ/बाल गीत बच्चों को सबसे ज्यादा प्रिय होते हैं। कविताएँ बच्चों के कोमल ह्रदय को बहुत सहज, सरल व सरस तरीके से प्रभावित कर उनके मन को आसानी से छूती है। इसमें कविता की भाषा, शैली, शिल्प और कथ्य के साथ लय अथवा गीतात्मकता इसके आकर्षण को और बढ़ा देती है। बाल कविता/बाल गीतों का लक्ष्य भी यही रहता है कि बच्चे खेलते-कूदते, हँसते-गाते हुए एक जिम्मेदार नागरिक बनने की दिशा में आगे बढ़ते रहें।

कहा गया है कि, बाल्यावस्था जिज्ञासु तथा कल्पनाजीवी होती है, वहीं किशोर अवस्था में वह स्वप्नदर्शी होता है, इस वय में किशोरों के मन में अनेक रंग-बिरंगे स्वप्न आते जाते रहते हैं। इन्हीं सब बातों को ध्यान में रखकर अपने सभी रचनाधर्मी साथियों के सत्संग का लाभ लेते हुए निश्छल ह्रदय बच्चों से जो कुछ सीखा है उसे पूरी ईमानदारी से अपनी इन कविताओं में उतारने का मेरा प्रयास रहा है।

क्या है इन कविताओं/गीतों में, यह ये स्वयं बताएंगी, जब आप निर्मल मन से इन्हें पढ़ेंगे। एक-एक कविता लिखने के बाद मैंने असीम सुख पाया है इनसे। चाहता हूँ इस सुख के कुछ सुकून भरे शीतल छींटे आप तक भी पहुँचे और प्रतिक्रिया में आप सुधि पाठकों से उम्मीद करता हूँ कि,आप भी अपने विचारों से मुझे अवगत कराएँगे। इन रचनाओं में कुछ त्रुटियाँ या भूल हुई हो तो नि:संकोच वह भी बताएँ ताकि मैं अपने एवं अपनी रचनाओं में सुधार कर सकूँ।

आभार प्रदर्शन के लिए मेरे पास शुभचिंतक मित्रों की एक लंबी सूची है। उन सबका नामोल्लेख करना यहाँ संभव नहीं है, कुछ नाम लिखकर मैं बाकी साथियों से दूर नहीं होना चाहता। इसलिए भोपाल, जबलपुर, खरगोन, खंडवा सहित देश भर सेजुड़े सभी भाई-बहनों के प्रति ह्रदय से कृतज्ञता व्यक्त करता हूँ।

इस संग्रह के लिए मैंने जबलपुर से छंद एवं व्याकरण शास्त्र के मर्मज्ञ आचार्य श्री संजीव वर्मा सलिल जी तथा भोपाल से बाल कल्याण एवं बाल साहित्य शोध केंद्र के सचिव/निदेशक सुविज्ञ साहित्यविद श्री महेश सक्सेना जी से इन बाल कविताओं पर अपने विचार व्यक्त करने के लिए अनुरोध किया। अर्जी स्वीकार की गई, इसके लिये आप दोनों साहित्य मनीषियों के प्रति ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ। इसी के साथ जिनका उल्लेख अति महत्वपूर्ण है, जिनके चित्रांकन मेरी कविताओं को संजीवनी प्रदान करते रहे हैं, मेरे अनुजवत प्रिय साथी श्री बृजेश बड़ोले जी के प्रति विशेष रूप से कृतज्ञ हूँ। इससे पूर्व भी मेरे दो कविता संग्रह में उन्होने आवरण पृष्ठ सहित अनेक चित्र उकेरे हैं।

आभार मेरे परिजनों का भी जिनके बिना सन 1970 से चल रही मेरी ये साहित्यिक यात्रा संभव ही नहीं है। इस अवसर पर सबसे पहले अपनी सहधर्मिणी स्वर्गीय मीना की स्मृति के साथ आगे बढ़ता हूँ। बहू सुप्रिया व पुत्र कुन्तल का यह कहना कि पापाजी आप लिखते रहें, इन्हें छपवाने की जिम्मेदारी हमारी है। वहीं दोनों बेटियाँ दीप्ति व श्रुति से मिला प्रोत्साहन कभी कलम की स्याही सूखने नहीं देता है। इस संग्रह की सभी कविताओं का टंकण एवं व्याकरणगत त्रुटियाँ ठीक करने में बेटी श्रुति का सहयोग विशेष रूप से उल्लेखनीय है। वैसे भी वह मेरी रचनाओं की प्रथम श्रोता/पाठक है। पत्रकार होने के साथ ही श्रुति स्वयं एक संभावनाशील साहित्यकार है, इस नाते उसकी सलाह मेरे लिए सदैव महत्वपूर्ण रही है।

अंत में यही अनुरोध है कि, जैसे आप ने मेरी पूर्व कृतियों पर अपनी प्रतिक्रिया से मेरा उत्साह वर्धन किया वैसे ही इस बालकाव्य संग्रह

 “बच्चे रसगुल्लों का दोना” को भी आपका प्यार-दुलार मिलेगा।

सुख से जीने का हुनर, बच्चे हमें सिखाएँ

सखा मित्र बन संग में, आगे कदम बढ़ाएँ।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

बी – 101, विराशा हाइट्स, दानिश कुँज ब्रिज, कोलार रोड, भोपाल – 462042 (म.प्र)

मोबाइल- 9893266014

ईमेल – [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #68 – कर्म फल ☆ श्री आशीष कुमार

श्री आशीष कुमार

(युवा साहित्यकार श्री आशीष कुमार ने जीवन में  साहित्यिक यात्रा के साथ एक लंबी रहस्यमयी यात्रा तय की है। उन्होंने भारतीय दर्शन से परे हिंदू दर्शन, विज्ञान और भौतिक क्षेत्रों से परे सफलता की खोज और उस पर गहन शोध किया है। 

अस्सी-नब्बे के दशक तक जन्मी पीढ़ी दादा-दादी और नाना-नानी की कहानियां सुन कर बड़ी हुई हैं। इसके बाद की पीढ़ी में भी कुछ सौभाग्यशाली हैं जिन्हें उन कहानियों को बचपन से  सुनने का अवसर मिला है। वास्तव में वे कहानियां हमें और हमारी पीढ़ियों को विरासत में मिली हैं। आशीष का कथा संसार ऐसी ही कहानियों का संग्रह है। उनके ही शब्दों में – “कुछ कहानियां मेरी अपनी रचनाएं है एवम कुछ वो है जिन्हें मैं अपने बड़ों से  बचपन से सुनता आया हूं और उन्हें अपने शब्दो मे लिखा (अर्थात उनका मूल रचियता मैं नहीं हूँ।”)

☆ कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #68 – कर्म फल ☆ श्री आशीष कुमार

पुराने समय में एक राजा था। वह अक्सर अपने दरबारियों और मंत्रियों की परीक्षा लेता रहता था। एक दिन राजा ने अपने तीन मंत्रियों को दरबार में बुलाया और तीनो को आदेश दिया कि एक एक थैला लेकर बगीचे में जायें और वहाँ से अच्छे अच्छे फल तोड़ कर लायें। तीनो मंत्री एक एक थैला लेकर अलग अलग बाग़ में गए। बाग़ में जाकर एक मंत्री ने सोचा कि राजा के लिए अच्छे अच्छे फल तोड़ कर ले जाता हूँ ताकि राजा को पसंद आये। उसने चुन चुन कर अच्छे अच्छे फलों को अपने थैले में भर लिया। दूसरे मंत्री ने सोचा “कि राजा को कौनसा फल खाने है?” वो तो फलों को देखेगा भी नहीं। ऐसा सोचकर उसने अच्छे बुरे जो भी फल थे, जल्दी जल्दी इकठ्ठा करके अपना थैला भर लिया। तीसरे मंत्री ने सोचा कि समय क्यों बर्बाद किया जाये, राजा तो मेरा भरा हुआ थैला ही देखेगे। ऐसा सोचकर उसने घास फूस से अपने थैले को भर लिया। अपना अपना थैला लेकर तीनो मंत्री राजा के पास लौटे। राजा ने बिना देखे ही अपने सैनिकों को उन तीनो मंत्रियों को एक महीने के लिए जेल में बंद करने का आदेश दे दिया और कहा कि इन्हे खाने के लिए कुछ नहीं दिया जाये। ये अपने फल खाकर ही अपना गुजारा करेंगे।

 अब जेल में तीनो मंत्रियों के पास अपने अपने थैलो के अलावा और कुछ नहीं था। जिस मंत्री ने अच्छे अच्छे फल चुने थे, वो बड़े आराम से फल खाता रहा और उसने बड़ी आसानी से एक महीना फलों के सहारे गुजार दिया। जिस मंत्री ने अच्छे बुरे गले सड़े फल चुने थे वो कुछ दिन तो आराम से अच्छे फल खाता रहा रहा लेकिन उसके बाद सड़े गले फल खाने की वजह से वो बीमार हो गया। उसे बहुत परेशानी उठानी पड़ी और बड़ी मुश्किल से उसका एक महीना गुजरा। लेकिन जिस मंत्री ने घास फूस से अपना थैला भरा था वो कुछ दिनों में ही भूख से मर गया।

 दोस्तों ये तो एक कहानी है। लेकिन इस कहानी से हमें बहुत अच्छी सीख मिलती है कि हम जैसा करते हैं, हमें उसका वैसा ही फल मिलता है। ये भी सच है कि हमें अपने कर्मों का फल ज़रूर मिलता है। इस जन्म में नहीं, तो अगले जन्म में हमें अपने कर्मों का फल भोगना ही पड़ता है। एक बहुत अच्छी कहावत हैं कि जो जैसा बोता हैं वो वैसा ही काटता है। अगर हमने बबूल का पेड़ बोया है तो हम आम नहीं खा सकते। हमें सिर्फ कांटे ही मिलेंगे।

 मतलब कि अगर हमने कोई गलत काम किया है या किसी को दुःख पहुँचाया है या किसी को धोखा दिया है या किसी के साथ बुरा किया है, तो हम कभी भी खुश नहीं रह सकते। कभी भी सुख से, चैन से नहीं रह सकते। हमेशा किसी ना किसी मुश्किल परेशानी से घिरे रहेंगे।

© आशीष कुमार 

नई दिल्ली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares