मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – दाढी !☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? दाढी ! ! ?

First impression is…….

लेखाची सुरवात अशी एखाद्या अर्धवट सोडलेल्या इंग्रजी वाक्प्रचाराने केली की वाचकांवर इंप्रेशन पडतं, असं जाणकार म्हणतात ! खरं खोटं तेच जाणोत ! असो ! मी आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या लेखांची सुरवात मराठीतूनच केलेली आहे हे आपल्याला (ते लेख वाचले असतील तर!?) आठवत असेलच आणि हा माझा पहिलाच असा लेख आहे, की ज्याची सुरवात मी इंग्रजीतून केली आहे ! आता ती इंग्रजीतून केली आहे याच महत्वाचं कारण म्हणजे आजचा विषय, जो पुरुषांच्या जास्त जवळचा म्हणजेच दाढी, शेव्ह आणि “शेवेचा” विषय बायकांचा ! तसा “शेवेचा” उपयोग पुरुषांना ती खाण्यासाठी पण होतोच, यात वाद नाही पण “शेव” या शब्दात मी श्लेष साधलाय, हे चाणक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच !  त्यामुळे आजच्या लेखाची सुरवात मी इंग्रजीतून केल्ये हे बरोबरच आहे, हे आपण दाढी खाजवत (वाढली असेल तर) जाणकारां प्रमाणे (नसलात तरी) मान्य करायला हरकत नाही ! समजा, जर अखिल भारतीय केश कर्तनालयाचा प्रवक्ता “रोज दाढी करण्याचे फायदे” या विषयावर स्वतः अर्धा अर्धा इंच दाढीचे खुंट ठेवून बोलायला उभा राहिला, तर त्याच्या बोलण्यावर पब्लिक विश्वास तरी ठेवेल का ? म्हणूनच मी सुरवातीला असा अनेक वेळा घासून गुळगुळीत झालेला इंग्रजी वाक्प्रचार ठेवून दिला ! त्यामुळे अशा इंग्रजी वाक्प्रचाराने लेखाची सुरवात करून, उगाचच मी आपल्यावर इंप्रेशन मारतोय, हा आपल्या मनांत माझ्याविषयी झालेला गैरसमज कृपया आपण काढून टाकाल अशी मला आशा आहे ! तर, पुनः एकदा असो !

मुलांना वयात आल्यावर जसे त्यांच्या अकलेला (मुळात असेल तरच) धुमारे फुटायला लागतात, तसेच त्यांच्या गालावर, ओठांवर, हनुवठीवर बारीक बारीक केसांचे धुमारे फुटायला लागतात ! या दोन्ही धुमाऱ्यात फरक असा, की अकलेचे धुमारे फुटलेत हे त्याला, “जास्त अकलेचे दिवे पाजळू नकोस!” हा डायलॉग कधीतरी वडीलधाऱ्याकडून ऐकल्यावर कळतं आणि गालावरचे किंवा ओठावरचे धुमारे तसे दृगोचर असल्यामुळे तो मुलगा वयात आलाय हे इतर लोकांना कळतं !

माझ्या पिढीत, तारुण्यात पदार्पण करायच मुलांच वय साधारण सोळा ते अठरा होते.  हल्लीच्या (कली) युगात ते आणखीन खाली आलंय असं म्हणतात ! याची कारणं काय आहेत ? यावर दाढी खाजवता खाजवता उहापोह करायचा म्हटला, तरी या विषयातील विद्वजनांचे एक चर्चासत्र नक्कीच होईल ! एवढच कशाला, या विषयावर माने पर्यंत केस असलेला आणि आपल्या पांढऱ्या काळ्या (का काळ्या पांढऱ्या ?) दाढी मिशांनी आणि त्याच रंगाच्या जाड जाड केसांच्या भुवयांनी, आपला अर्ध्याहून अधिक चेहरा झाकला गेलाय असा विद्वान, मनांत आणेल तर भला मोठा प्रबंध नक्कीच खरडेल !

मी तरुण (शरीराने?) असतांना आमच्यातला एखादा उंटावरचा शहाणा मित्र, गप्पा मारता मारता “आपण बुवा नोकरी बिकरी करणार नाही तुमच्या सारखी, एक सॉलिड धंद्याची आयडिया आहे आपल्या डोक्यात !” असं त्या गप्पांच्या ओघात आम्हाला ऐकवायचा. मग त्या वर आमच्यापैकीच कोणीतरी एक मित्र त्याला, “खिशात नाही दाढी करायला दीड रुपया आणि गोष्टी करतोय दीड लाखाच्या !” असं ऐकवून त्याची टर उडवायचा आणि आम्ही बाकीचे त्यात सामील व्हायचो ! मंडळी, तेव्हा दाढी करायला सलून मधे खरोखरचं चक्क दीड रुपया पडत होता आणि दीड लाखात एक छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत होता, आहात कुठे !

आमच्या काळी कॉलेजला जाणारे सगळे तरुण, स्वतःला त्या काळातल्या  सिनेमातील अनेक “कुमारां” पैकी आपण एक आहोत, अशा चुकीच्या समजूतीतून पोरींवर इंप्रेशन मारायला, रोज गुळगुळीत दाढी करून कॉलेजला येत असत. त्या कुमारां पैकी जमतेम 2-3 टक्के कुमारांच सूत, स्वतःला कोणीतरी “कुमारी” अथवा “बाला” समजणाऱ्या बालिकांशी जमे आणि बाकीचे सगळे रोजचा दाढीचा खर्च वाचवून, त्या पैशातून “चार मिनार” नाहीतर “पनामा” पिऊन, मजनू बनून फिरत ! तसं बघायला गेलं तर, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी ही तेंव्हा तशी प्रेमभंग झाल्याची एक निशाणी होतीच, पण त्याच्या जोडीला, जर त्या मजनूच्या तोंडात वरील दोन पैकी कुठली सिगरेट असेल तर, त्याच्या मजनूपणावर आम्ही तेंव्हा शिक्कामोर्तब करत असू आणि जमलं तर अशा मजनू पासून शक्यतो चार हात लांबच कसं राहता येईल याचा विचार डोक्यात चालत असे ! त्याच एक कारण म्हणजे, उगाच कोणा “कुमारी” अथवा “बालाचे” आमच्या बाबतीत चांगले असलेले इंप्रेशन, खराब व्हायला नको म्हणून !

बैरागी बुवा किंवा एकुणात बुवा मंडळींना ओळखायचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांची वाढलेली दाढी ! तसं बघायला गेलं तर तो अशा लोकांचा “ट्रेड मार्कच” म्हणायला हवा ! पण हल्लीच्या कलियुगात वावरणाऱ्या आधुनिक “महाराज” आणि “बुवा” लोकांनी या भरघोस दाढीचा त्याग केलेला आपल्याला पहिला मिळेल ! त्याची कारण काय असतील ती असोत बापडी, पण मला विचाराल तर, प्रत्येक बुवांनी किंवा महाराजांनी दाढी ठेवणं खरच त्यांच्या हिताचं आहे, असं आपलं मला त्यांच्याच हितापोटी वाटतं ! म्हणजे कसं आहे ना, एखाद्या भक्ताने अशा बुवांना किंवा महाराजांना काही अवघड प्रश्न विचारून त्यांची पंचाईत केली, तर निदान दाढीवर हात फिरवून विचारात असल्याचे तरी भासवता येईल नां ? म्हणजे होईल काय, “बुडत्याला काडीचा आधार” या जुन्या म्हणीच्या जोडीला, मी तयार केलेली “बुवाला दाढीचा आधार” या नवीन म्हणीचा उद्गगाता म्हणून माझं नांव इतिहासात दर्ज व्हायला मदत तरी होईल! या माझ्या विधानाशी तुम्ही असलेली, नसलेली स्वतःची दाढी खाजवत सहमत व्हाल, अशी मी माझी स्वतःची “बुलगानीन” दाढी खाजवत आशा करतो !

जगात चांगली आणि वाईट अशी अनेक प्रकारची व्यसनं अस्तित्वात आहेत यात दुमत असण्याचं कारण नाही. आणि प्रत्येक प्राणीमात्र स्वतःला आवडणारी आणि कधीतरी खिशाला न परवडणारी व्यसनं सुद्धा आपापल्या परीने करत असतो आणि त्यात रमत असतो ! पण काही काही लोकांना दिवसातून तीन तीन वेळा दाढी करण्याचं व्यसन असतं आणि अशी माणसं माझ्या प्रमाणे तुमच्या पण पाहण्यात नक्कीच आली असतील ! या लोकांना ओळखायची एक सोप्पी पद्धत म्हणजे, त्या लोकांच्या गालांचा रंगच सततच्या ब्लेडच्या खरवडण्याने, बदलून चक्क हिरवा काळा झालेला असतो ! आता हे लोकं आपली दाढी दिवसातून तीन तीन वेळेस करून, कुणा कुणाला ती “टोचू” नये याची इतकी काळजी का घेतात, ते त्यांचे त्यांनाच माहित ! आपण उगाच कशाला त्यांच्या भानगडीत आपली दाढी, सॉरी नाक खुपसा !

काही काही अवलिया लोकांना, इतिहासात होऊन गेलेल्या पराक्रमी विरां प्रमाणे, आपल्या दाढी मिशीचा कट ठेवायला आवडतो ! अर्थात असे फक्त “दाढी मिशी वीर” खऱ्या आयुष्यात किती आणि कुठली विरता गाजवत असतील हा एक संशोधनाचा विषय होईल ! त्यांना त्यांच्या दाढी मिशीचा कट लखलाभ !

शेवटी, आपल्या सर्वांनाच, आपले स्वतःचे कुठलेही काम दुसऱ्याकडून वेळेवर करून घेण्यासाठी, (ते काम करणारा पुरुष असेल आणि त्याला दाढी असेल तर) त्याची दाढी कुरवाळायची वेळ येऊ देऊ नकोस, हिच त्या जगतनियंत्याच्या चरणी माझी प्रार्थना !

शुभं भवतु ! ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायको वाल्याकोळयाची  ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ बायको वाल्याकोळयाची  ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

बायको कशी असावी ?  तर बायको असावी  वाल्या कोळयाच्या बायकोसारखी…..

रामायण न वाचलेला, किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो.          

रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात…!—

‘पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा’!

‘पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !’, 

भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !’,

‘पत्नी असावी तर सीतेसारखी !’

‘भक्ति व शक्ति असावी तर ती हनुमंतासारखी’

सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले— बायको कशी असावी?

—-आणि मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला. खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे. खरं तर या सर्व दाखल्यांपूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा—–. तो म्हणजे,

——‘बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !’

कारण तीच खरी रामायणकर्त्याची ‘कर्ती ‘ आहे, हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.

रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

—वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले.,  तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले—–.

‘अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस’ असे विचारल्यावर, ‘माझ्या बायको-पोरांसाठी’, असं त्याने सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, ‘जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?.

‘तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो’ म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकावून विचारतो. ‘बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही?’

——आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?

——-पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता,  ‘नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही !’ असे सडेतोडपणे सांगितले.

—–आणि 

–तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.

— गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा वाल्मिकीऋषी  होऊन  रामायण  हे महाकाव्य रचतो.

—— ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही, की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने,  ‘व्हय..आम्ही आहोतच की तुमच्यासंग !’, असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?

नारदाचं काही खरं नव्हतंच— पण, वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते.

पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या ” “सुसंस्कृत भारतीय गृहिणी”  नकार देतील तर —-तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!

 फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे. असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल व पुन्हा एकदा आपल्या भारत ‘भू’ वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्याकोळ्यांचे वाल्मिकीमुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल…यात शंकाच नाही…!!!

आपणास काय वाटते?——

 

संग्राहक :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ तालीबानी….! ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? क्षण सृजनाचे ?

☆ तालीबानी ……! ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

अध्या अफगाणिस्तानातील सत्तांतर आणि तालिबानी राजवटीची पुनर्स्थापना हा माध्यमासाठी अग्रक्रमाचा विषय आहे.तालिबानी ही एक वृत्ती असून स्त्रियांच्या हक्काबाबत ते कमालीचे प्रतिकूल आहेत हे सर्वानाच माहीत आहे, आणि त्यावर चर्चा ही खूप केली जाते. तालिबानी वृत्ती ही खरेच वाईट आहे यात वाद नाही पण यावर चर्चा करणारा आपला पांढरपेशा वर्ग तरी खऱ्या अर्थाने महिलांच्या  बाबतीत उदारमत वादी आहेत काय? अनेक पुरुषांचे याबाबत खायचे नी दाखवायचे दात निराळे असतात. महीलांचे शोषण हा त्यांचा स्थाईभाव असतो. शिक्षणाने ही तो कमी होत नाही. मग असे वाटते काय त्या तालिबानी वृत्तीवर टीका करता? तुमच्या मनातील स्त्रियांबद्दल असलेले विचार तालिबानी वृत्तीचे नाही काय? याच विचारातून ही कविता मला स्पुरली, शब्दांकित झाली.

“तालिबानी !”

काय शोधतो रे तालिबानी अरबस्थानात

अरे बघ बसलाय तो तुझ्या मनात

 

पत्नी तुझी तुझ्याहून अधिक शिकली, रुतते ना मनास,

पोरगी अन्य धर्मीय,जातीय,विवाह रचते

हात उठतो का आशीर्वाद देण्यास.

 

काय शोधतो तालिबानी…..

 

देतोस समर्थन स्वधर्मिय हिंसाचारास

बघतो तिरस्काराने अन्यधर्मिय सेवाकार्यास,

कोरोना ग्रस्ताच्या सेवा कार्यातही खातो मलिदा

भिनलाय स्वार्थ कणाकणात

काय शोधतो………

 

खरंच मुलीच्या जन्माचा आनंद होतो का मनास

स्त्री भ्रूण हत्ये चा पश्र्चाताप ही नाही जनास

लपून केले गर्भजल परीक्षण,

अपराध न वाटे कुणास

स्त्री जन्मास स्त्री कशी रे कारणी

काय अर्थ रे शिक्षणास.

काय शोधतो……….

 

स्त्री देहाप्रती स्वापदासंम नजर तुझी,सोडेना रक्त संबंधांस

वरून सोंग तुझे निरागसाचे

वासना लाजविते वयास

काय शोधते…………

 

हुंड्यासाठी जाळतो सुनेला, ताडन पशुसंम  गृहलक्ष्मीला

तुजहून बरा तो तालिबानी

उघड दिसे हो अवतार खरा

काय शोधतो…….

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 70 ☆ एक औरत के मन की मौत ☆ डॉ. ऋचा शर्मा

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय एवं अतिसंवेदनशील लघुकथा एक औरत के मन की मौत । डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस संवेदनशील लघुकथा रचने के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 70 ☆

☆ एक औरत के मन की मौत ☆

उसने परिवार में सबको बार – बार बताने की कोशिश की कि वह मर रही है धीरे – धीरे। शरीर से नहीं, वह  तो अपने सारे काम कर रहा है। रोजमर्रा की जिंदगी चल रही है। बाहर किसी को कुछ खबर ही नहीं है। कैसे हो? जब घर में ही उसे कोई नहीं समझ रहा है तो बाहरवालों से क्या कहे? उसका मन मर रहा है बेमौत। अकेलापन धीमे जहर की तरह असर दिखा रहा है। घर में बिखरा सन्नाटा अजगर की तरह उसे लील रहा है। बचा सको तो बचा लो, उसने कई बार पुकारा था पर सब दूर से हाथ दिखाते रहे, दिलासा देते रहे। ठीक हो ना? हाँ ऐसी ही रहो और चल देते अपने – अपने रास्ते। खुलकर समझाना भी चाहा उसने, हाथ पकडकर रोका, सुन लो मेरी बात, पर हर बार उसे ही दोष देकर निकल लिए – तुम तो ऐसी ही हो। उसका मन बैचैन रहा।  

बच्चे अपनी जिंदगी में व्यस्त और उसके पतिदेव फोन पर आदर्शवादी मैसेज फॉरवर्ड कर दुनिया को संभालने में लगे थे। वह डूबती जा रही थी गहरे और गहरे। दम घुट रहा था मानों, पानी में डूबनेवाले की तरह तेजी से हाथ ऊपर उठाकर ध्यान दिलाने की कोशिश की लेकिन नहीं, कोई नहीं पलटा उसकी ओर। पता नहीं अपने मन की बात बताने लायक रहेगी भी कि नहीं? वह धीरे- धीरे गहरे पानी के तल में पत्थरों, सीपियों पर जा गिरी। गहरे हरे रंग की काई सब तरफ बिछी हुई थी, उलझ गई उसमें। रंग बिरंगी मछ्लियां उसके ऊपर से तैर कर इधर – उधर जा रही थीं। एक्वेरियम में अपनी लाश उसे साफ दिखाई दे रही थी।

परिवारवाले उसकी मानसिक मौत के कारण तलाश रहे थे।

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर.

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – संजय दृष्टि – यक्ष प्रश्न ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – यक्ष प्रश्न ?

किताब पढ़ना,

गाने सुनना,

टीवी देखना,

तेल लगाना,

औंधे पड़ना,

शवासन करना,

चक्कर लगाना,

दवाई खाना..,

नींद के लिए रोजाना

हजार हथकंडे

अपनाता है आदमी,

जाने क्या है

आजीवन सोने को उन्मत्त

पर अंतिम नींद से

घबराता है आदमी!

 

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 112 ☆ लघुकथा एक युग सापेक्ष साहित्यिक विधा …. ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, अतिरिक्त मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी का एक विचारणीय विमर्श लघुकथा एक युग सापेक्ष साहित्यिक विधा ….। इस विचारणीय विमर्श के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 112 ☆

? लघुकथा एक युग सापेक्ष साहित्यिक विधा ?

(सन्दर्भ – ‘लघुकथा के परिंदे मंच की गूगल संगोष्ठी  दिनांक – 1 सितम्बर, 2021, बुधवार को शाम 6.30 बजे)

युग २० २० क्रिकेट का है. युग ट्विटर की माइक्रो ब्लागिंग का है. युग इंस्टेंट अभिव्यक्ति का है. युग क्विक रिस्पांस का है. युग १० मिनट भर में २० खबरो का है. यह सब बताने का आशय केवल इतना है कि साहित्य में भी आज पाठक जीवन की विविध व्यस्तताओ के चलते समयाभाव से जूझ रहा है. पाठक को कहानी का, उपन्यास का आनन्द तो चाहिये पर वह यह सब फटाफट चाहता है.

संपादक जी को शाम ६ बजे ज्ञात होता है कि साहित्य के पन्ने पर कार्नर बाक्स खाली है, और उसके लिये वे ऐसी सामग्री चाहते हैं जो कैची हो.

इतना ही नही लेखक की  एक घटना से अंतर्मन तक प्रभावित होते हैं, वे उस विसंगति को अपने पाठकों तक पहुंचाने पर मानसिक उद्वेलन से विवश हैं किन्तु उनके पास भी ढ़ेरों काम हैं, वे लम्बी कथा लिख नही सकते. यदि उपन्यास लिखने की सोचें तो सोचते ही रह जायें और रचना की भ्रूण हत्या हो जावे. ऐसी स्थिति में लघुकथा एक युग सापेक्ष साहित्यिक विधा के रूप में उनका सहारा बनती है. लघुकथा संक्षिप्त अभिव्यक्ति की अत्यंत प्रभावशाली विधा के रूप में स्थापित हो चुकी है. बीसवीं सदी के अंतिम तीन चार दशकों में लघुकथा  प्रतिष्ठित होती गई. मुझे स्मरण है कि १९७९ में मेरी पहली लघुकथा दहेज, गेम आफ स्किल, बौना आदि प्रकाशित हुईं थी. तब नई कविता का नेनो स्वरूप क्षणिका के रूप में छपा करता था. लघुकथायें फिलर के रूप में बाक्स में छपती थीं. समय के साथ लघुकथा ने क्षणिका को पीछे छोड़कर आज एक महत्वपूर्ण साहित्यिक विधा का स्थान अर्जित कर लिया है. व्यंग्य, ललित निबंध, लघुकथा क्रियेटिव राइटिंग की अपेक्षाकृत नई विधायें हैं. जिनमें भी व्यंग्य तथा लघुकथा का पाठक प्रतिसाद बड़ा है. इन दोनो ही विधाओ के समर्पित लेखकों का संसार भी बड़ा है. इंटरनेट ने दुनियां भर के लघुकथाकारों को परस्पर एक सूत्र में जोड़ रखा है. लघुकथा के एकल संग्रहों की संख्या अपेक्षाकृत सीमित है, यद्यपि संयुक्त संग्रह बड़ी संख्या में छप रहे हैं. लघुकथा का साहित्यिक भविष्य व्यापक है, क्योंकि परिवेश विसंगतियों से भरा हुआ है, अपने अनुभवो को व्यक्त करने की छटपटाहट एक नैसर्गिक प्रक्रिया है, जो लघुकथाओ की जन्मदात्री है.

 

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 66 ☆ नजरअंदाज ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक सार्थक एवं विचारणीय रचना “नजरअंदाज”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 66 – नजरअंदाज

अंदाज अपने- अपने हो सकते हैं। पर नज़र आने के बाद भी जिसे अनदेखा किया जाए उसे क्या कहेंगे ? खैर ये तो आम बात है, जब भी किसी को अपने से दूर करना हो तो सबसे पहले उसे उपेक्षित किया जाता है उसके बाद धीरे- धीरे इसकी मात्रा बढ़ने लगती है। अगला चरण गुटबाजी का होता है, फिर बिना बताए कहीं भी चल देना। हमेशा ये अहसास दिलाना कि तुम अनुपयोगी हो। शब्दों के तीर तो आखिरी अस्त्र होते हैं जो व्यक्ति अंतिम चरण में ब्रह्मास्त्र की तरह प्रयोग करता है। इसका असर दूरगामी होता है। शायद इसे ही जवान फिसलना कहते हैं।

किसी भी रिश्तों से चाहें वो कार्यालयीन हो, व्यक्तिगत हो, या कोई अन्य हो। हर से व्यक्ति बहुत जल्द ऊब जाता है। नवीनता न होना, निरंतर स्वयं को इम्प्रूव न करना, ठहरे हुए जल की भाँति होना या केवल नीरसता का जामा ओढ़े, नदी की तरह लगातार चलते हुए सागर में समाहित होकर अपना अस्तित्व खो देना। 

ऐसा हमेशा से होता चला आ रहा है। कोई किसी को उपेक्षित क्यों करता है, इसके क्या कारण हो सकते हैं। ऐसे में दोनों पक्षों को क्या करना चाहिए। कैसे स्वयं को फिट रखकर श्रेष्ठ व उत्तम बनें इस ओर चिंतन बहुत जरूरी होता है। क्या कारण है कि सब कुछ जानते समझते हुए भी कोई प्रतिरोध नहीं करता। एक लगातार मनमानी करता हो दूसरा अच्छाई की राह पर चलते हुए हमेशा सत्य व सहजता से जी रहा हो ये भी एक बिंदु है कि सत्य ही जीतेगा। जिसे नजरअंदाज किया जाता है,वो आत्मनिर्भर बनने लगता है। वो अपनी छुपी प्रतिभा को निखारता है। स्वयं के ऊपर कार्य करता है। यदि व्यक्ति लगनशील हुआ तो सफल होकर दिखाता है।

वहीं कमजोर विचार वाले लोग हताश होकर दूसरों पर दोषारोपण करते हैं। या तो अपनी राह बदल लेते हैं या अवसाद के शिकार होते हैं।

नजरअंदाज करने की शुरुआत से ही हटाने की प्रक्रिया शुरू हो जाती है। ऐसी चीजें जो किसी के  सम्मान को ठेस पहुँचाती हो वो करना शुरू कर दें, अपने आप दूरी बनने लगेगी। इसी बात से एक किस्सा याद आता है कि एक महिला हमेशा तीन राखी भेजती एक उसकी दो उसकी लड़कियों की, भाई और भतीजे के लिए। भाभी उसे पसंद नहीं थी सो नजरअंदाज करने के लिए उसने यही तरीका ज्यादा उचित समझा। तीन तिकड़ा अपशकुन होता है या नहीं ये तो पता नहीं किन्तु उसकी भाभी के मन को आहत जरूर करता जाता रहा है।

ऐसे ही बहुत से दृष्टांत हमारे आसपास रोज घटित होते हैं जिन्हें नजरअंदाज करना ही पड़ता है। जब तक बात खुलकर सामने नहीं आती तब तक लोग अपना कार्य इसी तरह चलाते रहते हैं।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ मध्यप्रदेश तुलसी साहित्य अकादमी – वर्ष 2020-एवं 2021 के सम्मान घोषित

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? मध्यप्रदेश तुलसी साहित्य अकादमी – वर्ष 2020-एवं 2021 के सम्मान घोषित ?

तुलसी साहित्य अकादमी मुख्यालय भोपाल द्वारा वर्ष 2020-एवं 2021 के सम्मान घोषित किए-

तुलसी/रत्नावली सम्मान वर्ष -2020

तुलसी शिखर सम्मान-2020

1-डा.संगम लाल भंवर प्रतापगढ़

तुलसी सम्मान 2020

1-श्री मांगन मिश्र मार्तण्ड -बिहार

2- श्री भगवान लाल वंशीवाल भला -बागोल राजस्थान

3-डा. किशन तिवारी भोपाल म.प्र

4-श्री ध्रुव नारायण सिंह राई सुपौल बिहार

5-श्री अशोक व्यास भोपाल म.प्र.

6-श्री तरुण कुमार दाधीच उदयपुर राजस्थान

7-श्री नर्मदा प्रसाद कोरी छिंदवाड़ा म.प्र.

8-श्री विजय नेमा जबलपुर

9- श्री देवी सहाय पाण्डेय अयोध्या उ.प्र.

10- डा.देवदत्त द्विवेदी “सरस” बड़मलहरा छतरपुर म.प्र.

11-सतीश श्रीवास्तव सागर भोपाल म.प्र.

रत्नावली शिखर सम्मान-2020

1-डा.राजलक्ष्मी कृष्णन चैन्नई

रत्नावली सम्मान 2020

1-डा.वर्षा ढोबले

2-श्रीमती शशि लढ़िया जबलपुर

3- श्रीमती सुनीता शर्मा सिद्धी भोपाल म.प्र.

4-श्रीमती मंजू मनीषा भोपालम.प्र.

5- श्रीमती प्रतिभा पाटिल सतना म.प्र.

 

तुलसी /रत्नावली सम्मान 2021

तुलसी शिखर सम्मान

1-श्री एन.एस.चौहान इंदौर

तुलसी सम्मान 2021

1- श्री हरिवल्लभ शर्मा “हरि” भोपाल म.प्र.

2-श्री गोपाल सिंह सिसोदिया दिल्ली

3-श्री धरमचंद मेहता “शशि” श्रीनाथद्वारा राजस्थान

4-डा.सतीश चंद्र शर्मा सुधांशु बिसौली बदायूँ उ.प्र.

5-श्री जगदीश शर्मा सहज अशोक नगर म.प्र.

6-श्री शिवकुमार दीवान भोपाल म.प्र.

7-श्री सुशील कुमार वैभव पन्ना म.प्र.

8-प्रेम कुमार त्रिपाठी प्रतापगढ़ उ.प्र.

9- श्री दयाराम वर्मा जयपुर राजस्थान

10-श्री सुरेश पटवा भोपाल म.प्र.

11- डा.आर.पी.तिवारी “राजेन्द्र” टीकमगढ़ म.प्र.

12-श्री संतोष नेमा जबलपुर म.प्र.

13-श्री राजेश पाठक जबलपुर म.प्र.

रत्नावली सम्मान-2021

रत्नावली शिखर सम्मान

1-श्रीमती कान्ता राय भोपाल म.प्र.

1-श्रीमती साधना श्रीवास्तव भोपाल म.प्र.

2- डा मंजरी चतुर्वेदी भोपाल

3- प्रभा विश्वकर्मा जबलपुर

 – साभार श्री संतोष नेमा ‘संतोष’  

? ई-अभिव्यक्ति की ओर से आप सब का हार्दिक अभिनंदन एवं बधाई ?

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 74 ☆ श्रीमद्भगवतगीता दोहाभिव्यक्ति – त्रयोदश अध्याय ☆ डॉ राकेश ‘चक्र’

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । 

आज से हम प्रत्येक गुरवार को साप्ताहिक स्तम्भ के अंतर्गत डॉ राकेश चक्र जी द्वारा रचित श्रीमद्भगवतगीता दोहाभिव्यक्ति साभार प्रस्तुत कर रहे हैं। कृपया आत्मसात करें । आज प्रस्तुत है  त्रयोदश अध्याय

पुस्तक इस फ्लिपकार्ट लिंक पर उपलब्ध है =>> श्रीमद्भगवतगीता दोहाभिव्यक्ति 

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 74 ☆

☆ श्रीमद्भगवतगीता दोहाभिव्यक्ति – त्रयोदश अध्याय ☆ 

स्नेही मित्रो सम्पूर्ण श्रीमद्भागवत गीता का अनुवाद मेरे द्वारा श्रीकृष्ण कृपा से दोहों में किया गया है। पुस्तक भी प्रकाशित हो गई है। श्रीमद्भागवत गीता जी का अध्याय तेहरवां पढ़िए। अपने आज और कल को उज्ज्वल करिएआज आप पढ़िए।आनन्द उठाइए।

 – डॉ राकेश चक्र 

प्रकृति, पुरुष और चेतना

इस अध्याय में श्रीकृष्ण भगवान ने अर्जुन को प्रकृति, पुरुष और चेतना के बारे में ज्ञान दिया।

अर्जुन ने श्रीकृष्ण भगवान से पूछा–

क्या है प्रकृति मनुष्य प्रभु,ज्ञेय और क्या ज्ञान?

क्षेत्र और क्षेत्रज्ञ क्या,बोलो कृपानिधान।। 1

 श्रीकृष्ण भगवान ने अर्जुन को प्रकृति, पुरुष, चेतना के बारे में इस तरह ज्ञान दिया—–

हे अर्जुन मेरी सुनो,कर्मक्षेत्र यह देह।

यह जानेगा जो मनुज, करे न इससे नेह।।2

 

ज्ञाता हूँ सबका सखे,मेरे सभी शरीर।

ज्ञाता को जो जान ले, वही भक्त मतिधीर।। 3

 

कर्मक्षेत्र का सार सुन,प्रियवर जगत हिताय।

परिवर्तन-उत्पत्ति का, कारण सहित उपाय।। 4

 

वेद ग्रंथ ऋषि-मुनि कहें, क्या हैं कार्यकलाप?

क्षेत्र ज्ञान ज्ञाता सभी, कहते वेद प्रताप।। 5

 

मर्म समझ अन्तः क्रिया, यही कर्म का क्षेत्र।

मनोबुद्धि, इंद्रिय सभी, लख अव्यक्ता नेत्र।। 6

 

पंचमहाभूतादि सुख, दुख इच्छा विद्वेष।

अहंकार या धीरता, यही कर्म परिवेश।। 7

 

दम्भहीनता,नम्रता,दया अहिंसा मान।

प्रामाणिक गुरु पास जा, और सरलता जान।। 8

 

स्थिरता और पवित्रता, आत्मसंयमी ज्ञान।

विषयादिक परित्याग से, हो स्वधर्म- पहचान।। 9

 

अहंकार से रिक्त मन, जन्म-मरण सब जान।

रोग दोष अनुभूतियाँ,वृद्धावस्था भान।। 10

 

स्त्री, संतति, संपदा, घर, ममता परित्यक्त।

सुख-दुख में जो सम रहे, वह मेरा प्रिय भक्त।। 11

 

वास ठाँव एकांत में, करते इच्छा ध्यान।

जो अनन्य उर भक्ति से,उनको ज्ञानी मान।। 12

जनसमूह से दूर रह, करे आत्म का ज्ञान।

श्रेष्ठ ज्ञान वह सत्य है, बाकी धूलि समान।। 12

 

अर्जुन समझो ज्ञेय को, तत्व यही है ब्रह्म।

ब्रह्मा , आत्म, अनादि हैं, वही सनातन धर्म।। 13

 

परमात्मा सर्वज्ञ है, उसके सिर, मुख, आँख।

कण-कण में परिव्याप्त हैं, हाथ, कान औ’ नाक।। 14

 

मूल स्रोत इन्द्रियों का, फिर भी वह है दूर।

लिप्त नहीं ,पालन करे, सबका स्वामी शूर।। 15

 

जड़-जंगम हर जीव से, निकट कभी है दूर।।

ईश्वर तो सर्वत्र है, दे ऊर्जा भरपूर।। 16

 

अविभाजित परमात्मा, सबका पालनहार।

सबको देता जन्म है, सबका मारनहार।। 17

 

सबका वही प्रकाश है, ज्ञेय, अगोचर ज्ञान।

भौतिक तम से है परे, सबके उर में जान।। 18

 

कर्म, ज्ञान औ’ ज्ञेय मैं, सार और संक्षेप।

भक्त सभी समझें मुझे, नहीं करें विक्षेप।। 19

 

गुणातीत है यह प्रकृति ,जीव अनादि अजेय।

प्रकृति जन्य होते सभी, समझो प्रिय कौन्तेय।। 20

 

प्रकृति सकारण भौतिकी, कार्यों का परिणाम।

सुख-दुख का कारण जगत,वही जीव-आयाम।। 21

 

तीन रूप गुण-प्रकृति के,करें भोग- उपयोग।

जो जैसी करनी करें, मिलें जन्म औ’ रोग।। 22

 

दिव्य भोक्ता आत्मा, ईश्वर परमाधीश।

साक्षी, अनुमति दे सदा, सबका न्यायाधीश।। 23

 

प्रकृति-गुणों को जान ले, प्रकृति और क्या जीव?

मुक्ति-मार्ग निश्चित मिले, ना हो जन्म अतीव।। 24

 

कोई जाने ज्ञान से, कोई करता ध्यान।

कर्म करें निष्काम कुछ, कोई भक्ति विधान।। 25

 

श्रवण करें मुझको भजें, संतो से कुछ सीख।

जनम-मरण से छूटते, जीवन बनता नीक।। 26

 

भरत वंशी श्रेष्ठ जो, चर-अचरा अस्तित्व।

ईश्वर का संयोग बस, कर्मक्षेत्र सब तत्व।। 27

 

आत्म तत्व जो देखता, नश्वर मध्य शरीर।

ईश अमर और आत्मा,वे ही संत कबीर।। 28

 

ईश्वर तो सर्वत्र है, जो भी समझें लोग।

दिव्यधाम पाएँ सदा, ये ही सच्चा योग।। 29

 

कर्म करें जो हम यहाँ, सब हैं प्रकृति जन्य।

सदा विलग है आत्मा, सन्त करें अनुमन्य।। 30

 

दृष्टा है यह आत्मा, बसती सभी शरीर।

जो सबमें प्रभु देखता, वही दिव्य सुधीर।। 31

 

अविनाशी यह आत्मा, है यह शाश्वत दिव्य।

दृष्टा बनकर देखती, मानव के कर्तव्य।। 32

 

सर्वव्याप आकाश है, नहीं किसी में लिप्त।

तन में जैसे आत्मा, रहती है निर्लिप्त।। 33

 

सूर्य प्रकाशित कर रहा, पूरा ही ब्रह्मांड।

उसी तरह यह आत्मा, चेतन और प्रकांड।। 34

 

ज्ञान चक्षु से जान लें, तन, ईश्वर का भेद।

विधि जानें वे मुक्ति की, जीवन बने सुवेद।। 35

 

इति श्रीमद्भगवतगीतारूपी उपनिषद एवं ब्रह्मविद्या तथा योगशास्त्र विषयक भगवान श्रीकृष्ण और अर्जुन संवाद में ” प्रकृति, पुरुष तथा चेतना ” तेहरवां अध्याय समाप्त।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 2 (66-70)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 2 (66-70) ॥ ☆

 

तब वत्स औं होम विधि से बचे पर आदेश गुरूदेव का मॉग माता

रक्षित धरा भाग षष्ठांश सम दुग्ध तब पान की कामना मन सजाता ॥ 66॥

 

तो नंदिनी अति हुई प्रसन्ना, दिलीप के ये विचार भाये

बिना परिश्रम वे गिरि गुहा से, मुनीश आश्रम तुरन्त आये ॥ 67॥

 

प्रसन्न मुखचंद्र से भी प्रकट जो, अभीष्ट वर की समस्त बातें

पुनः सुनाते हुये सा गुरू को, नृप ने रानी सभी वे बातें ॥ 68॥

 

आदेश पा गुरू का नम्र नृप ने उस वत्स औं होम विधि से बचे को

पय नन्दिनी का आ तृप्ति पियां पर्याप्त ज्यों श्शुभ साक्षात यश हो ॥ 69॥

 

कर उक्त व्रतपूर्ण पा पुण्य औं श्रेष्ठ गुरूदेव से स्नेह आशीष प्यारा

प्रसन्न दम्पति ने राजधानी प्रति संचरण हेतु सहज विचारा ॥ 70॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares