(It is difficult to comment about young author Mr Ashish Kumar and his mythological/spiritual writing. He has well researched Hindu Philosophy, Science and quest of success beyond the material realms. I am really mesmerized. I am sure you will be also amazed. We are pleased to begin a series on excerpts from his well acclaimed book “Samudramanthanam” . According to Mr Ashish “Samudramanthanam is less explained and explored till date. I have tried to give broad way of this one of the most important chapter of Hindu mythology. I have read many scriptures and taken references from many temples and folk stories, to present the all possible aspects of portrait of Samudramanthanam.” Now our distinguished readers will be able to read this series on every Saturday.)
Cycle on churning was nonstop going on. Sura and Asura want to end this process soon. It was the beautiful day of Kartik maas. Day of Ekadashi called Devutthan Ekadashi. Time to consciously waking up of Lord Vishnu.
As one more round of churning of ‘Kshirasāgara’ was about to end. One side Lord Vishnu started opening his eyes over Sheshnaga and started yawning at the other end all Sura, Asura even Lord Brahma started feeling heaviness in their heads and asleep.
Soon many lifeful creature felt down over the surface of ocean of milk ‘Kshirasāgara’.
Lord Brahma fall sleep over his pink lotus. Due to which lotus started tilting a side. Soon Goddess of knowledge ‘Sarswati’ came on her white swan and held the head of sleeping Brahma.
All other sages also slept, only Spatrishis, the seven great sage were awake and all wonder. They soon approached towards Sheshnaga, place where Lord Vishnu use to sleep.
As they reach near Sheshnaga, they saw Lord Vishnu was awake and sitting over Sheshnaga with gentle smile.
One of Saptrishi sage said, “Lord, on the site of churning all Sura, Asura, sage even Lord Brahma is sleeping. Naga Vasuki hood is fallen apart and he is seeping as well. What is this Maya, illusion, O! Mayadhra only you can know”
Lord Vishnu do salute to seven great sage and said, “come with me on site and I’ll explain you there”
Then all reached at the site of churning of ocean ‘Kshirasāgara’ where seems to be whole universe is paused.
Lord Vishnu started saying, “great seven sage, this is due to our Yoga Maya which is creation of ego and desires of individual. Which keeps people bound on their realms.
You can say it is Nidra or sleep of ignorance. It is a Tamsik shakti of mine. See towards the ocean where churning is happening”
All seven sage looked toward the churning site. They saw a beautiful black color Goddess is standing and smiling. All sage does salute to her and ask, “who are you mother?”
That Goddess replied with lazy voice, “I am Yoga Nidra or Yogic sleep is a state of consciousness between waking and sleeping. I am a state in which the one’s body is completely relaxed, and the practitioner becomes systematically and increasingly aware of the inner world by following a set of verbal instructions. This state of consciousness is different from meditation, in which concentration on a single focus is required. In Yoga Nidra the practitioner remains in a state of light withdrawal of the 5 senses (pratyahara) with four senses internalized, that is, withdrawn, and only hearing still connects to any instructions given.
माधुरीताईचे लग्न झाल्यावर हे दोघे बाप लेकच घरांत. अण्णा सकाळी उठून पाणी भरुन, आंघोळ, पूजा, अर्चा आटपून मन्यादादा उठायच्या आंत एखाद्या गृहिणी ला लाजवेल असा स्वयंपाक करुन दोघांचे डबे भरायचे. मग ह्या महाशयांना उठवून त्यांची तयारी. करुन ऑफिस वेळेवर गाठायचे. वक्तशीर, एकदम कडक शिस्तीचे.घर पण व्यवस्थित टापटीप. जिकडची वस्तू तिकडेच पाहिजे. अंधारात सुध्दा ती वस्तू सांपडली पाहिजे.संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मन्यासाठीं ताजी भाकरी करून द्यायचे.आईवेगळा पोर म्हणून लाड करायचे. आणि मन्या फक्त अभ्यास कर. अवांतर वाचन कर.मित्रांना जमवून टाईमपास कर.कामाच्या बाबतीत इकडची काडी तिकडे करीत नसे.मन्या बोलघेवडा,बोलबच्चन.मित्रांबरोबर ह्याची मस्करी कर, त्याची टवाळी कर. कोणाच्या weak point वर हसून मित्रांचा आणि आपला time pass कर. तसा कोणाच्याही मदतीला साहेब तयार. पण त्याचाही हिशेब ठेवायला आणि वेळ प्रसंगी वसूल करायला विसरत नसे. एकदम calculative.
झालं. मन्यादादाचं लग्न झालं आम्हाला आग्रहाचे आमंत्रण होते. पुण्याला आम्ही गेलो होतो. बायको पण छान त्याला साजेशीच होती. अण्णा खूष. आता त्यांची घरातल्या इतक्या वर्षाच्या रामरगाडयातून सुटका होणार होती. म्हणून तर त्यानी नोकरीवाली मुलगी सून न करता गृहकर्तव्यदक्ष केली. अण्णा फणसासारखे बाहेरुन शिस्तीचे कडक पण आतून प्रेमळ. सुनेला अगदी मुलीप्रमाणे त्यानी वागवले. पण आईची खास शिकवणी असलेली सुन त्यांच्या वरचढ निघाली. वाटेल त्यावेळी माहेरची मंडळी येऊन रहायची. अण्णाच्या शिस्तीची आणि टापटीप पणाची वाट लावायची. आणि स्वतःच्या घरांत अण्णाच परके. त्याना वेळेवर चहापाणी नाही कि जेवण नाही. तेव्हा हा मन्या पण नंदीबैल तिचा. हळूहळू अण्णाचे वय व्हायला लागले त्यानी आयुष्यभर काटकसर करुन भरपूर सच्ची कमाई करुन ठेवलेली त्याच्यावर तिचा हक्क. माधुरीताईला काय देतील? यावर लक्ष.पण अण्णाचे करताना कर्तव्याला मागे. बाहेरगावी सगळे फिरुन यायचे आठ, आठ दिवस आणि अण्णा बिच्चारे एकटे घरी. आता त्याना स्वयंपाक करायचा पण कंटाळा यायचा.झेपत नव्हते. मग चहापाव, वडापाव, फळे खाऊन ते आठ दिवस काढायचे एकटे बिच्चारे. तेव्हा कधी मन्यादादाला आपल्या सारख्या आईवेगळ्या मुलाला आयुष्यभर आईबाप दोघांची भूमिका एकट्यानी बजावून मोठे केले याचा विसर पडला. अण्णांनी कधी तरुणपणात स्वतः चा विचार केला नाही. कधी मित्र नाही का सिनेमा, नाटक नाही. मी आणि माझी मुलं. आणि एकाच घरात राहून म्हातारपणी असं एकटेपणं.
पण आता मन्यादादा, आयुष्यभर हुशा-या करणारा लोकांना बोधामृत, पाजणारा, प्रवचन देणारा, मी शहाणा बायकोच्या नंतर मुलांना शिकवलं. त्यांची लग्न केली. जग जिंकले. पण आज तो एकटा पडला अगदी त्या वेळी भरल्या घरांत एकटे पडलेले अण्णा आठवले.
☆ विविधा ☆ पावसातला तो एक दिवस… ☆ सौ. सुजाता काळे☆
आमच्या इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो. इतका की पावसास वेड लागले की काय असेच वाटते. पाऊस थोडीही विश्रांती घेत नाही….संतत धार…. चारीही दिशा धुक्याने वेढलेल्या….सगळीकडे धुकेच धुके…. धुकेच धुके…… मला आसपास कापसाचे गोळेच गोळे उडताना दिसतात…. जणु आपण ढगांतून चाललो आहोत असे वाटते. हिरवेगार भले मोठे डोंगर धुक्याची शाल पांघरून बसलेले दिसतात…!! हे धुक्याने आच्छादलेले शुभ्र डोंगर पाहून वाटते की जणू चंदेरी पंख पसरवून एखादा पक्षी आकाशात झेपावतो आहे…..!! अशा या पावसात घाटामध्ये जाताना किंवा रस्त्यावर चालताना समोरचे काहीही दिसत नाही. अश्याच एका पावसातला तो दिवस होता…
आमच्या इथे दर बुधवारी आठवडी बाजार असतो. या बाजारात आसपासच्या खेडोपाड्यातून बरेचसे शेतकरी आपला भाजीपाला, धान्य, कपडालत्ता, भांडीकुडी वगेरे बरेच काही साहित्य विकण्यास येतात. भाजीपाला एकदम ताजा, सरळ शेतातून आलेला व स्वस्त पण असतो. बाजार घेण्यासाठी लोकही लांब लांबून येतात. म्हणून दर बुधवारी आमच्या इथे खूप गर्दी असते.
ऑगस्ट 2008 सालचा अशाच एका बुधवारचा तो पावसातला दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी पण बाजार भरला होता पण त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. दिवसभर वीजेचा कडकडाट सुरू होता. पावसाबरोबर भयंकर वारा सुटला होता. सकाळ पासून छोटी- मोठी बरीच झाडे पडली होती. त्यात ब-यापैकी झाडे ही सिल्वर ओकची होती. काही झाडे वीजेच्या खांबावर पडली होती. त्यामुळे संपूर्ण भागात लाईट नव्हती.
दुपारी दोन अडीचच्या सुमारास बाजारात सिल्वर ओकचे एक झाड पडले. दुर्दैवाने बरोबर त्याच झाडाखाली एक शेतकरी भाजी विकायला बसला होता. सिल्वर ओकचे ते झाड त्याच्यावरच पडले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. हकनाक एका गरीबाला त्याचा प्राण गमवावा लागला. जेमतेम त्याचे वय 35-38 वर्षे होते. ही बातमी हां…..हां म्हणता संपूर्ण शहरभर पसरली. लोकं गरीब शेतक-याच्या मृत्यूसाठी हळहळली. मला ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले. संध्याकाळी पाऊस थांबला तरीही बाजारात भाजी घेण्यासाठी जाणं अवघड वाटू लागले. पण तरीही नाईलाजास्तव मी गेले. रस्त्यात चालताना सतत मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याचे विचार येत होते. मला वाटले सगळे भाजीवाले निघून गेले असतील. जड अंतःकरणाने मी बाजारात गेले. तो भाजीवाला जिथे बसला होता, त्या रस्त्यावर गेले पण पाहते तर काय! तिथे सगळे यथावत सुरू होते. माझ्या मनात विचार आला की आपण चुकीची बातमी तर ऐकली नाही ना? इथे सगळे व्यापारी, भाजीवाले, शेतकरी वगैरे विक्रीसाठी जसेच्या तसे बसलेले होते. लोकांची गर्दी जशीच्या तशी होती. गजबज पाहून वाटत ही नव्हते की इथे कोणाचा मृत्यु झाला आहे. फक्त जो भाजीवाला मेला ती जागा मोकळी होती. बाकी सगळे नेहमीप्रमाणे दिसत होते. असे म्हणतात की वेळ दुःख विसरायला शिकवते पण इतक्या लवकर विसरायला लावते हे पचने अवघड होते. चार तासात शेतक-याचा मृत्यु सगळे विसरून पुन्हा त्याच्या कामात मग्न होते.
झाड कोसळ्यावर त्याने समोरील कंपाउंड पण तोडले होते.
रस्त्यावर सिल्वर ओकचे आडवे पडले होते. पालिकेचे कर्मचा-यांचे झाड कापणे सुरू होते. एवढ्या अवाढव्य झाड्याच्या छोट्या छोट्या फांद्या कापून काढल्या होत्या. त्याच्या भल्या मोठ्या बुंध्याचे तुकडे केले होते. एवढेच नव्हे तर जोरात पडल्यामुळे त्याच्या ढपल्याही आपटून रस्त्यावर विखुरल्या होत्या. आसपासच्या वसतीमधे राहणारी लोकं त्याच्या छोट्या छोट्या कापलेल्या फांद्यांच्या मोळ्या करून घरी घेऊन जात होते. तितक्यात मी पाहिलं की एक आजीबाई आपल्या चार-पाच वर्षांच्या नातीच्या फ्राॅकच्या ओटीत झाडाच्या ढपल्या भरून देत होती. त्या चिमुकलीला ‘चुलीमधे जळणासाठी ढपल्या सुकायला ठेव’ म्हणून सांगत होती. हे दृष्य पाहून मला गलबलून आले. त्या चिमुकलीच्या ओटीतील ढपल्यांमधे मला शेतक-याचा जीव दिसत होता.
मला गलबलून आले. मी पाहिले की ज्या झाडामुळे एका माणसास त्याचा जीव गमवावा लागला, लोकं त्याच झाडाची लाकडे घरी नेत होती. एका लहानग्या चिमुरडीने मृत्युच्या कारणाला स्वतःच्या ओटीत गोळा करून नेले होते. त्यांच्या घरची चुल त्याच ढपल्यांनी पेटणार होती. चार माणसांच्या पोटात दोन घास अन्न जाणार होते.
मला वाटले की कधी -कधी मरण सुध्दा इतरांना जीवन देऊन जातं…!!
काय आल डोळ्यासमोर मस्त गोल गोल तिळाचे लाडू ना?? आहाहा…. छान गोल आणि गोड त्यात मधेमधे डोकावणारे दाणे आणि वेलदोड्याचा सुवास.
चिक्की गूळापासून बनवलेले लाडू तर अफलातून लागतात. ते असे जेव्हा दाताला चिकटतात तेव्हा ते ओढत खायला खूप मजा येते. एकजीव झालेले तीळ आणि गूळ ह्यांचा खमंग वास कसा घरभर दरवळतो.
काहीजणांना मात्र मऊ वडी आवडते खोबरे आणि दाण्याच कूट घालून केलेली. तोंडात सहज विरघळणारी, पण ती खाण्यात गंमत नसते.
त्याच बरोबर गुळपोळीही आपली उपस्थिती लावते. खमंग खुसखुशीत.. त्यातला गूळ, खोबरे, बेसन पीठ, तिळ कूट, खसखस, जायफळाची पूड दाण्याचे कूट कसे छान एकजीव होते . ही पोळी खाऊन आपले मन कसे तृप्त होते आणि डोळ्यांवर अनावर झापड येते आणि नकळत आपण झोपेच्या स्वाधीन होतो.
गुळपोळी कमी म्हणून की काय, ती बाधू नये म्हणुन काही जण त्याबरोबर गाजराची खीर खातात. म्हणजे भर दुपारी मध्यांरात्र ही ठरलेली.
दुपार सरते ना सरते तो वर बालगोपाळ वर्दी लावतात आणि तिळगूळ वाटप कार्यक्रम सुरू होतो. छान नटूनथटून गोपाळ कृष्ण, राधा घरी येतात आणि घराचे गोकुळ बनवून जातात. प्रत्येकाच्या हातात असतात छान छोट्या छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या डब्या. त्यातून तिळगूळ वाटप करताना खरतर निम्म्याहून अधिक पोटात जात असतो ते वेगळेच.
त्यात घरचे हळदीकुंकू ठरले असेल तर मग काय पहायलाच नको.
एकूण काय हा सण प्रत्येकासाठी काहीना काही तरी वेगळी आठवण घेऊन आलेला असतो.
नवदांम्पत्यानसाठी तो आनंदाचा सण असतो, बाळगोपाळांना बोरन्हाण साजरं करायचं असतं, घराघरातून तिळगूळ वाटायचा असतो, बायकांना मोठा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करायचा असतो, तर काहींना निव्वळ तिळाची वडी तिळगूळ आणि गुळपोळी खायला मिळते म्हणून हा सण साजरा करायचा असतो.
मकर संक्रांतीला सूर्यनारायण देव मकर राशीत म्हणजेच आपल्या मुलाच्या शनिच्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे शनी देव ह्या महिन्यात विशेष आनंदात असतात.
आणखीन एका गोष्टीला कधी नव्हे ते ह्या महिन्यात महत्त्व येते ते म्हणजे काळ्या रंगाला. जिच्या तिच्या अंगावर काळ्या रंगाची साडी दिसू लागते. अनेक महिने कपाटात रुसलेली साडी आनंदाने बाहेर डोकावू लागते. अगदी काळी पैठणी सुद्धा आपला रुबाब दाखवून जाते.
त्या एका काळ्या रंगात सुद्धा किती त्या छटा पहायला मिळतात म्हणून सांगू. ब्लॅकजेट,चारकोल ब्लॅक, स्टोन ब्लॅक, बापरे बाप. काळ्या रंगाला पण इतक्या रंगछटा असतात ते ह्या सणा निमित्ताने समजते.
असा हा अनेक तर्हेने नटलेला आणि सजलेला सण सगळ्यांनसाठी आनंदाचा असतो.
मला एवढेच वाटतेकी जसे गूळ तिळाला घट्ट धरून ठेवतो, जशी गुळपोळी सार्या पदार्थांना एकत्र आणते, जसा तिळगूळ आपली गोडी घरा घरातून पोचवतो, तसाच स्नेह, जिव्हाळा आपुलकी आपल्या प्रत्येकाच्या मनात असुदे. पतंग जसा आकाशात उंच भरारी घेत नवचैतन्य , नवे ध्येय घेऊन उंच नभात विहार करतो तसाच नवे ध्येय, नवे चैतन्य आपण आपल्या मनात रुजवू आणि आनंदाने हा सण गूळ पोळीचा आस्वाद घेत साजरा करू.
“कित्ती सुंदर दिसतोय ना हा? पहातच राहावंसं वाटतंय—” जरा लांबूनच हे वाक्य मला ऐकू आलं आणि नेहेमीसारखंच मी खुद्कन हसलो…. कारण मला बघणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य मी ऐकतो आणि या वाक्याचा मला अजून तरी कंटाळा आलेला नाहीये. उलट ते ऐकतांना दरवेळी मला प्रचंड आनंद होतो. त्यांच्यापैकी कुणीच सहसा माझ्या जवळ येत नसलं, प्रेमाने मला कुरवाळत नसलं, तरी याची मला अगदी पहिल्यापासूनच सवय झाली आहे. मोकळी आणि स्वच्छ हवा, आजूबाजूला प्रसन्न हिरवाई असणाऱ्या या सुंदर जागी मी माझ्या मनाचा राजा असतो. मुळात मला एकटं असायला आवडतं—मग कुणाचंच कसलंच बंधन नसतं मला हुंदडायला. आसपास दोन-पाच भावंडं असतात बरेचदा– पण सगळे स्वतःतच गर्क– तसं शिकवलंच जातं आम्हाला लहानपणापासून– कुणाच्या पायात पाय अडकवायचे नाहीत. स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा आणि हीच माझी वृत्ती झालीये. माझं कुणावाचूनही काहीही अडत नाही. आणि तशी आई सतत असतेच ना माझ्याबरोबर. आईला ना, उन्हाळा अजिबातच सोसत नाही. थंडी सुरु झाली कीच तिला अशक्तपणा जाणवायला लागतो. आणि उन्हाळ्यात ती खूपच हडकुळी दिसायला लागते. बरं आजारी आहे म्हणून ती माहेरीही जाऊ शकत नाही. कारण ते खूप खूप लांब आहे म्हणे. एकदा माहेरघर सोडलं, की पुन्हा कधीच ती तिथे जाऊ शकणार नाही, इतकं लांब–म्हणजे असं तीच म्हणते.
माझे वडील म्हणजे खूप मोठा माणूस आहे म्हणे पण तेही खूप लांब रहातात. मी तर अजून पाहिलेलंही नाही त्यांना. पण त्यांचं सतत आईकडे, तिच्या प्रकृतीकडे लक्ष असतं म्हणे. ती रोडावलेली दिसताच ते काहीही करून तिच्यासाठी औषध पाठवतात.– ते नुसतं पाहिलं तरी बरं वाटायला लागतं तिला आणि ते औषध घेताच ती एकदम ठणठणीत बरी होते–. बाबांची खूप आठवण यायला लागते तिला आणि त्यांच्याकडे जायचं म्हणून लगबग-धावपळच सुरु होते तिची — मग काय, आम्हा भावंडांची चंगळ सुरु होते. अशावेळी आम्ही कुठे किती हुंदडतो याकडे ती लक्षही देत नाही आधी सहा-आठ महिने आम्ही शहाण्यासारखे वागलेलो असतो, घराबाहेर पळण्याचा हट्ट करत नाही, म्हणून असेल बहुतेक–
तसं आमचं कुटुंब–म्हणजे आजोळचं कुटुंब खूप मोठं आहे. मला कित्तीतरी मावश्या आहेत–माम्या आहेत, त्यामुळे मला भावंडेही खूपच आहेत… आणि चुलत-मावस-मामे-आत्ये असे किती आजोबा असतील, ते मोजण्याच्या फंदात मी पडतच नाही कधी. कारण ते सगळेजण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत म्हणे आणि आमच्यातला सर्वात मोठा भाऊ अमेरिकेत आहे-आफ्रिकेत आहे- की आणि कुठे, हे एकाही नातेवाईकाला नेमकं सांगता येत नाही, याचं आश्चर्यच वाटतं मला. पण आम्हा भावंडातला प्रत्येकजणच अगदी देखणा, प्रसन्न, कुणालाही आवडावा असाच आहे, असं आई सांगत असते. पहाताक्षणीच कुणीही प्रेमातच पडतो म्हणे त्याच्या. मला तर खात्री आहे की तुम्ही माझा एक तरी भाऊ कुठे ना कुठे बागडतांना नक्कीच पाहिला असेल—तो लहान असो, मोठा असो–बघत रहावा इतका देखणा असतोच असतो.
काय? अजून पाहिला नाहीत? नक्की?– कमाल आहे खरंच तुमची— मग एक काम करा– तुमच्या त्या सिमेंटच्या खुराड्यातून बाहेर पडा—गावाच्याही बाहेर पडा—डोंगर-दऱ्यात जा. आमच्यापैकी कुणी ना कुणी भेटेलच आणि तुमची चक्कर वाया जायला नको असेल, तर मग पावसाळ्यातच जा. आम्हाला सगळ्यांनाच पावसाळा आवडतो, त्यामुळे अशा ठिकाणी आमच्यापैकी कुणीतरी तिथे पावसात भिजत मनसोक्त हुंदडतांना— अवखळपणे बिनधास्त धडाधडा उडया मारतांना दिसेलच नक्की तुम्हाला आणि खात्रीने सांगतो, रेनकोट- छत्री टाकून देऊन तुम्हीही तो आनंद हमखास अनुभवाल.——- विचारत-विचारत यावं लागेल म्हणता? अहो, माझं नुसतं नाव सांगितलंत तरी जवळपासचं कुणीही सांगेल तुम्हाला—- काय?—माझं नाव काय सांगायचं? आता हद्द झाली तुमच्यापुढे— अहो मी धबधबा—डोळ्यावरची झापडं काढलीत ना, तर पावसाळ्यात डोंगर-दऱ्यात ,आमच्यापैकी कुणीतरी नक्कीच भेटेल तुम्हाला–आणि नावात काय आहे? तुम्हाला हवं ते नाव देऊन टाका की. —मग येताय ना? वाट पहातो –
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का एक अत्यंत विचारणीय आलेख भाग्य बनाम कर्म। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 78 ☆
☆ भाग्य बनाम कर्म ☆
‘भाग्य पर नहीं, कर्म पर उम्मीद रखिए। कर्म उम्मीदों को दुगुन्ना कर देता है।’ सो! हौंसला व रुतबा बनाए रखिए… अच्छे दिन तो आते-जाते रहते हैं। संबंध इंद्रधनुष की भांति हैं, जो दिलों में उमंग-तरंग व आनंदोल्लास जाग्रत करते हैं … अर्थात् प्रेम, खुशी, उल्लास, सत्य व विश्वास उत्पन्न करते हैं– जिसका मूल उद्देश्य है…सम्मान देना। सो! उम्मीद केवल अपनों से अथवा स्वयं से रखिए; दूसरों से नहीं, क्योंकि अपेक्षा को उपेक्षा में बदलने में पल-भर का समय भी नहीं लगता और इंसान की सोच, सिद्धांत व मान्यताएं कांच की तरह पल भर में दरक़ जाती है। वैसे भी दूसरों से उम्मीद रखने से दु:ख प्राप्त होता है और स्वयं से प्राप्त प्रेरणा हमें उत्साह से भर देती है…हमारे अंतर्मन में आत्मविश्वास जगाती है और हम अपने हाथ जगन्नाथ समझकर कर्म करने में निमग्न हो जाते हैं। सो! इसके लिए आवश्यकता है; एक-चित्त, एक-मन होकर एकाग्रता व तल्लीनता से कर्म करने की… जिसके लिए मानव को, स्वयं को किसी से कम नहीं आंकना चाहिए और अपना रुतबा व मान-सम्मान कायम रखना चाहिए, क्योंकि समय बदलता रहता है, कभी ठहरता नहीं। अच्छे दिन तो आते-जाते रहते हैं। सुख सुबह के प्रकाश- सम होता है, जो मांगने पर नहीं, जागने पर ही मिलता है। शाम को थका-हारा सूर्य विश्राम करने के पश्चात् भोर होते अपनी स्वर्णिम रश्मियां धरा पर विकीर्ण कर, संपूर्ण संसार को आह्लादित कर नवीन ऊर्जा से भर देता है और पक्षियों का मधुर कलरव सुन मानव हृदय आंदोलित हो जाता है; खुशी से झूम उठता है। यह सब देखकर मानव ठगा-सा और अचंभित रह जाता है। वह नयी स्फूर्ति व विश्वास के साथ अपनी दिनचर्या में लग जाता है और इस बीच उसके हृदय में कोई नकारात्मक विचार दस्तक नहीं देता; न ही उसे आलस्य का अनुभव होता है, क्योंकि उसे अपनी अंतर्निहित शक्तियों पर भरोसा होता है। अक्सर लोग आजीवन इस उधेड़बुन में उलझे रहते हैं, परंतु फिर भी उनका किसी से कोई भी संबंध-सरोकार नहीं होता।
शायद! इसलिए ही मानव को दो प्रकार के लोगों से सावधान रहने का संदेश दिया गया है। प्रथम व्यस्त व द्वितीय घमण्डी, क्योंकि व्यस्त मनुष्य अपनी मर्ज़ी व फ़ुर्सत रहने पर बात करता है और घमण्डी केवल अपने मतलब से ही बात करता है। सो! दोनों ही अविश्वसनीय हैं और कभी भी अच्छे मित्र नहीं बन सकते हैं। दूसरे शब्दों में इनसे सजग व सचेत ही नहीं; सावधान रहना भी अपेक्षित है। स्वार्थ पर आधारित संबंधों का फल कभी भी मधुर, शुभ व सकारात्मक नहीं होता। वे सदैव आपको ग़लत राहों की ओर ले जाते हैं और पथ-विचलित कर सुक़ून पाते हैं। सो! संबंध तो इंद्रधनुष की भांति हैं, जो दिलों में सतरंगी भावनाएं–प्रेम, उदासी, खुशी, ग़म आदि जाग्रत करते हैं और रंगीन स्वप्न दिखाते हैं। आकाश में छाए इंद्रधनुषी बादल भी अपनी रंगीन छटा दिखाकर मानव-मन को आंदोलित व आकर्षित करते हैं और सत्यम्, शिवम् सुंदरम् की भावनाओं से ओतप्रोत करते हैं। कभी वह प्रेम भाव मानव हृदय को नवचेतना से आप्लावित व उद्वेलित करता है; मान-मनुहार के भाव जाग्रत करता है, तो कभी उदासी व विरह के भाव उसके हृदय में स्वतः प्रस्फुटित हो जाते हैं। प्रेम के अभाव में विरह पनपता है; जो मन में वेदना, दु:ख व पीड़ा को जाग्रत करता है। सो! मानव कभी खुशी से फूला नहीं समाता, तो कभी दु:ख व ग़मों के सागर में अवगाहन करता हुआ डूबता-उतराता है। कभी उसे यह मायावी जगत् सत्य भासता है और संबंध शाश्वत… जो मन में आस्था व विश्वास जाग्रत करते हैं। अक्सर मानव क्षणिक सौंदर्य को सत्य जान, उसकी ओर आकर्षित होकर अपनी सुध-बुध खो बैठता है। सो! वे भाव जीवन में आस्था व विश्वास जाग्रत करते हैं और इंसान उसे सत्य जान आसक्त रहता है। परंतु उस स्थिति में वह भूल जाता है कि ज़िंदगी आदान-प्रदान का दूसरा नाम है …’आप जैसा करोगे, वैसा भरोगे’.. ‘जैसा बोओगे, वैसा काटोगे’ और ‘कर भला, हो भला’ के भाव को पोषित करते हैं। इसलिए जब मानव विनम्र भाव से दूसरों को सम्मान देता है, तो उसके हृदय में अहं भाव नदारद रहता है तथा उसे सम्पूर्ण सृष्टि में सौंदर्य ही सौंदर्य बिखरा हुआ दिखाई पड़ता है। वह उन ख़ुशनुमा पलों को अपने आंचल में समेट लेना चाहता है; बाहों में भर लेना चाहता है। परंतु आदि शंकराचार्य के मतानुसार ‘ब्रह्म सत्यम्, जगत् मिथ्या’ है अर्थात् ब्रह्म के अतिरिक्त समस्त जीव-जगत् मिथ्या है, नश्वर है अर्थात् जो जन्मा है, उसकी मृत्यु निश्चित है; अवश्यांभावी है। इसलिए मानव को सांसारिक आकर्षणों व माया-मोह के बंधनों में लिप्त नहीं होना चाहिए, क्योंकि आसक्ति विनाश का मूल है; जो उसे लक्ष्य-प्राप्ति के मार्ग से भटकाती है।
मानव जीवन का मूल लक्ष्य है… प्रभु अथवा मोक्ष की प्राप्ति; आत्मा का परमात्मा से साक्षात्कार व तादात्म्य, जिसे भुलाने के कारण वह लख चौरासी में भटकता रहता है। वह कभी अपने भाग्य को दोषी ठहराता है; तो कभी नियति पर विश्वास कर, हाथ पर हाथ धर कर बैठ जाता है और सोचता है कि मानव को भाग्य में लिखा अवश्य प्राप्त होता है। सो! वह कर्म में विश्वास नहीं रखता तथा भूल जाता है कि पुरुषार्थ के बिना मानव को मनचाहा प्राप्त नहीं हो सकता। परिश्रम ही सफलता की कुंजी है और निरंतर अभ्यास से मूर्ख भी विद्वान बन कर, संसार में उत्कृष्ट स्थान प्राप्त कर आधिपत्य स्थापित कर सकता है। इसके लिए आवश्यकता होती है…सार्थक उद्देश्य व चिंतन-मनन की; जिसके सहारे मानव आकाश की बुलंदियों को छूने का सामर्थ्य रख सकता है। ‘कौन कहता है, आकाश में छेद हो नहीं सकता। एक पत्थर तो तबीयत से उछालो, यारो!’ दुष्यंत की ये पंक्तियां मानव हृदय को आंदोलित व ऊर्जस्वित करती हैं। सो! आवश्यकता है साहस जुटाने की, आज का काम कल पर न छोड़ने की, क्योंकि ‘काल करे सो आज कर, आज करे सो अब। पल में प्रलय होयेगी, मूर्ख करेगा कब’… अर्थात् प्रलय के आने पर बावरा मन अपने कार्यों को कैसे संपन्न कर पायेगा? इसलिए भाग्य पर नहीं, कर्म पर विश्वास रखिए; आपकी उम्मीदें अवश्य फलित होंगी व रंगीन स्वप्न अवश्य साकार होंगे।
हां! जीवन में समस्याएं दो कारणों से आती हैं… हम बिना सोचे-समझे व विचार-विमर्श किए, कार्य को अंजाम दे देते हैं। दूसरे आलसी व्यक्ति, जो कर्म करते ही नहीं…दोनों की नियति लगभग एक जैसी होती है और उनका परिणाम भी सुखदायक व मंगलकारी नहीं होता। अक्सर हमारी आंखों पर अहं का परदा पड़ा रहता है, जिसके कारण न हमें दूसरों के गुण दिखाई पड़ते हैं, न ही हम अपने अवगुणों से अवगत होकर उन्हें स्वीकार कर पाते हैं। यही मानव जीवन की सबसे बड़ी त्रासदी है। इस स्थिति में मानव में ज्ञान का अभाव होता है और सोचने-समझने की शक्ति भी नहीं होती…उससे भी बढ़कर वह स्वयं से अधिक बुद्धिमान किसी अन्य को स्वीकारता ही नहीं… इसलिए दूसरे की बात को सत्य स्वीकारने व अहमियत देने का प्रश्न ही कहां उत्पन्न होता है?
अहं को मानव का सबसे बड़ा शत्रु स्वीकारा गया है तथा अहंनिष्ठ व्यक्ति से दूर रहने का संदेश दिया गया है, क्योंकि ऐसा व्यक्ति मानव को पतन की राह की ओर ले जाता है। ‘सो! फ़ुरसत में अपनी कमियों पर ग़ौर करना चाहिए; दूसरों में दोष देखने की प्रवृत्ति सदैव के लिए स्वयं छूट जाएगी।’ इस स्थिति में दूसरों को आईना दिखाने में अपना समय नष्ट करने की अपेक्षा, आत्मावलोकन करना अधिक श्रेयस्कर है। आत्मचिंतन करना मानव का सर्वोत्कृष्ट गुण है। मुझे याद आ रही हैं निर्मल वर्मा की ये पंक्तियां… ‘जब मनुष्य के अंदर का देवता मर जाता है, तो वह झूठे देवताओं की शरण में जाता है।’ इसलिए मानव को परमात्म-शक्ति के अस्तित्व को स्वीकार, उसकी सत्ता के सम्मुख सदैव नतमस्तक रहना चाहिए; न कि तथाकथित संतों व देवी-देवताओं की शरण में आश्रय ग्रहण करना।’ पहले तो ऋषि-मुनि जप-तप आदि करते थे, तथा मानव-मात्र को कल्याण का मार्ग सुझाते थे…जीने का अंदाज़ सिखाते थे। उनका जीवन सत्यम्, शिवम्, सुंदरम् से आप्लावित होता था और वे ‘सर्वेभवंतु सुखीनाम्’ के अंतर्गत समस्त वसुधा को अपना परिवार स्वीकार उसके मंगल हित कार्यरत रहते थे। परंतु आज के मानव को निजी स्वार्थों में लिप्त रहने के कारण, अपने व अपने परिजनों के अतिरिक्त कुछ भी नज़र नहीं आता। इसलिए ऐसा व्यक्ति समाज के लिए उपयोगी व हितकारी कैसे हो सकता है?
मौन-चिंतन व एकांत मानव का सर्वश्रेष्ठ गुण है और ख़ामोशी की तहज़ीब है, जो संस्कारों की खबर देती है। संस्कृति संस्कारों की जननी है, जो हमें अज्ञान रूपी गहन अंधकार से बाहर निकालती है और तथाकथित अपनों में से अपनों को खोजने व पहचान करने का मार्ग दर्शाती है। मित्र वे नहीं होते, जो आपकी खामोशी का अर्थ न समझ सकें अर्थात् ‘जो ज़ाहिर हो जाए वह दर्द कैसा/ ख़ामोशी न समझ पाए वह हमदर्द कैसा?’ यहां ख़ामोशी का पर्याय है… सच्चा मित्र व हमदर्द है, जिसे समझने के लिए भाषा की दरक़ार नहीं होती। वह आपके चेहरे को देखकर अंतर्मन के भावों को समझ जाता है।
‘ज्ञान से शब्द समझ में आते हैं और अनुभव से अर्थ।’ इसलिए बहुत दूर तक जाना पड़ता है, सिर्फ़ यह जानने के लिए कि नज़दीक कौन है। यह प्रकृति का नियम है कि जब हमें सब कुछ प्राप्त हो जाता है, ज़िंदगी हमें निष्फल व अस्तित्वहीन लगती है और जब हमें किसी वस्तु का अभाव खलता है; हमें उसकी महत्ता व अहमियत नज़र आती है, क्योंकि लोगों की अहमियत व उनके अस्तित्व का भान हमें उनके न रहने पर अनुभव होता है। इसलिए अहं को अपने शब्दकोश से निकाल बाहर फेंकिए। सब्र व सहनशीलता को जीवन में धारण कर निरंतर प्रयासरत रहिए। इसलिए निष्काम कर्म कीजिए, सहनशील बनिए, क्योंकि जो सहना सीख जाता है, उसे रहना आ जाता है अर्थात् जीना आ जाता है। सो! भाग्यवादी मत बनिये, स्वयं पर भरोसा कीजिए तथा ख़ुद से उम्मीद रखिए, क्योंकि बदलता वक्त व बदलते लोग किसी के नहीं होते। सच्चा व्यक्ति ही केवल आस्तिक होता है, जो स्वयं पर विश्वास रखता है तथा यह अकाट्य सत्य है कि कृत-कर्मों का फल व्यक्ति को अवश्य भोगना पड़ता है। ‘लफ़्ज़ जब बरसते हैं, बनकर बूंदें/ मौसम कोई भी हो, सब भीग जाते हैं।’ इसलिए ‘अंदाज़ से मत मापिए, किसी इंसान की हस्ती/ ठहरे हुए दरिया अक्सर, गहरे हुआ करते हैं।’ इसलिए लोगों को परखिए… अंदाज़ मत लगाइए और सुंदरता दर्पण में नहीं, लोगों के हृदय में खोजिए।
‘सफल व्यक्ति सीट अथवा कुर्सी पर आराम नहीं करते, उन्हें काम करने में आनंद आता है और वे सपनों के संग सोते हैं और प्रतिबद्धता के साथ जाग जाते हैं ‘ अर्थात् वे सदैव लक्ष्य के प्रति समर्पित होते हैं और यही होता है उनके जीने का अंदाज़… जो सार्थक है, सुंदर है, अनुकरणीय है। इसलिए जीवन मेंं सब्र व सच्चाई का दामन कभी मत छोड़िए, क्योंकि यह आप को गिरने नहीं देती… न किसी के कदमों में, न ही किसी की नज़रों में। व्यवहार ज्ञान से भी बड़ा होता है, क्योंकि जब विषम परिस्थितियों में ज्ञान फेल हो जाता है, तो व्यवहार अपना करिश्मा दिखाकर उसे सफलता के मार्ग तक ले जाता है। इसलिए विशेष बनने की कोशिश कभी मत कीजिए। यदि आप साधारण हैं, तो साधारण बने रहिए…एक दिन आप अतिविशिष्ट बन जायेंगे। इसके लिए ज़रूरी है ‘आप विचार ऐसे रखिए कि आपके विचार पर दूसरों को विचार करना पड़े।’ सोना अग्नि में तप कर ही कुंदन बनता है, उसी प्रकार मानव संघर्ष रूपी अग्नि में तपकर अर्थात् विभिन्न आपदाओं का सामना कर निखरता है; नये मुक़ाम हासिल करता है। इसलिए ‘शक्तिशाली विजयी भव’ से अधिक कारग़र है, उत्कृष्ट है, श्रेष्ठ है, सार्थक है, सुंदर है… अनुकरणीय है, मननीय है… ‘संघर्षशील विजयी भव’, क्योंकि वह भाग्य पर विश्वास रखने का पक्षधर नहीं है, बल्कि कर्मशील बनने का प्रेरक और संदेशवाहक है।
(हमारे आग्रह पर श्री अजीत सिंह जी (पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन)हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए विचारणीय आलेख, वार्ताएं, संस्मरण साझा करते रहते हैं। इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। आज प्रस्तुत है आपका एक अविस्मरणीय संस्मरण ‘याद गली से, एक सत्यकथा- कैमला गांव … 62 साल पुराना। हम आपसे आपके अनुभवी कलम से ऐसे ही आलेख समय समय पर साझा करते रहेंगे।)
☆ संस्मरण ☆ याद गली से, एक सत्यकथा- कैमला गांव — 62 साल पुराना ☆
कैमला, जो चंद रोज़ पहले तक एक अज्ञात सा गांव था, अब मीडिया की सुर्खियों में बना हुआ है। गत रविवार दस जनवरी को हरियाणा के मुख्य मंत्री मनोहरलाल खट्टर ने वहां एक जनसभा को संबोधित करना था पर ग्रामवासियों के एक वर्ग तथा आस पास के गांवों से आए किसान आंदोलनकारियों ने भारी पुलिस बंदोबस्त के बावजूद उस जगह घुस कर धरना दे दिया जहां जनसभा होनी थी। खट्टर का हेलीकॉप्टर वहां नहीं उतर सका और वे वापस जिला मुख्यालय करनाल चले गए।
कैमला गांव और वहां के राजकीय विद्यालय के साथ मेरा पुराना संबंध है। मैंने वहां छटी से लेकर नौवीं कक्षा तक की स्कूली शिक्षा प्राप्त की थी। यह 1958 से 1962 के बीच का समय था। मैं निकटवर्ती पैतृक गांव हरसिंहपुरा से पहले दो साल रोज़ाना तीन किलोमीटर पैदल चलकर और बाद के दो साल साइकिल द्वारा स्कूल जाता था।
बहुत अच्छा स्कूल था। छटी कक्षा में हम टाट पर बैठते थे, सातवीं से आगे बैंच आ गए थे।
अध्यापक भी निष्ठावान थे। वे हमें बगैर पैसे लिए एक्स्ट्रा कोचिंग यानी ट्यूशन देते थे।
बस एक बुरी बात थी। ज़रा सी बात पर पिटाई हो जाती थी। थप्पड़, डंडे से ही नहीं, लात घूंसों से भी। हम भी ढीठ से हो गए थे। सब भूल जाते थे। असल में इसमें हमारे मां बाप का भी हाथ था। वे अक्सर स्कूल में आकर अध्यापक से कह जाते थे, भले ही बच्चे की चमड़ी उतार दो पर इसे सीधा कर दो और कुछ पढ़ा दो। सज़ा मिलने पर हम घर भी नहीं बताते थे।
जो पिटता था, उसका मज़ाक उड़ाते थे पर वो आगे से कहता था, कल तेरी बारी आएगी बच्चू तब पूछूंगा कैसी रही।
एक बात पिटाई से भी खराब थी। बहुत ही खराब। कुछ अध्यापक हमें गालियां भी देते थे। उल्लू का पट्ठा, हरामखोर, हरामजादा तो बात बात पर कहते थे। हम कुछ नहीं कर सकते थे। बस हमने जो अध्यापक जैसी गाली देता था, उसका वही नाम रख दिया और एक तरह से बदला सा ले लिया।
अगर कोई बच्चा दूसरे से पूछता कि अगला पीरियड किसका है, तो जवाब मिलता, उल्लू के पट्ठे का।
एक अध्यापक तो बिल्कुल ही गिरा हुआ था। वह हमें बहन की गाली देने लगा। यह हमारी बर्दाश्त के बाहर था। सातवीं क्लास के हम सभी बच्चों ने इसका विरोध करने का फैसला किया। जिसे भी अध्यापक गाली दे, वही खड़ा होकर विरोध करेगा कि बहन की गाली न दी जाए।
अब इसे मेरी बुरी किस्मत कहिए कि उस दिन उस अध्यापक की गाली का शिकार मुझे बनना पड़ा। मैंने खड़े होकर डरते हुए कहा कि मास्टरजी बहन की गाली मत दीजिए। मास्टरजी ने ज़ोर से कहा, क्या कहा तूने? मैंने अपनी बात फिर दोहरा दी। मास्टर कुछ हड़बड़ा सा गया और मेज़ पर रखा अपना डंडा उठा कर बड़ी तेज़ी से क्लास से बाहर चला गया।
हम सब हैरान थे, डरे हुए भी थे कि अब पता नहीं क्या होगा।
कोई दस मिनट बाद चपरासी आया और मुझे व क्लास मॉनिटर पृथ्वी सिंह को बुला कर ले गया, हेडमास्टर के दफ्तर में। हेडमास्टर ने हमें दो दो थप्पड़ लगाए और ‘मुर्गा’ बना दिया। खुद निकल गए साथ लगते स्टाफ रूम के लिए जहां सभी अध्यापक अपनी कक्षाएं छोड़ कर इकठ्ठा हो गए थे। गर्मागर्म बहस हो रही थी अंदर पर कुछ स्पष्ट सुनाई नहीं दे रहा था। कोई एक घंटे बाद फिर सभी टीचर अपनी अपनी क्लास में आए और बच्चों को समझाने लगे अनुशासन की बातें। हेडमास्टर गाली गलौज करने वाले टीचर के साथ हमारी क्लास में आए। मुझे और पृथ्वी मॉनिटर को भी हेडमास्टर के दफ्तर से क्लास में बुला लिया गया।
“जिस तरह से इस विद्यार्थी ने गुस्ताखी की है, हम चाहें तो इसे अभी स्कूल से निकाल सकते हैं। आखरी चेतावनी दे रहे हैं सभी को। अगर फिर अनुशासनहीनता हुई तो कड़ी सज़ा मिलेगी। टीचर कभी गुस्सा भी करते हैं तो वो तुम्हारी भलाई के लिए ही करते हैं। चलो माफी मांगो मास्टर जी से”।
हम डरे हुए थे। हमने माफी मांग ली। अंदर से बड़ा गुस्सा भी आ रहा था सभी को। ग़लत बात करे मास्टर और माफी मांगे हम।
अगले दिन हम बड़े हैरान थे कि किसी भी अध्यापक ने गाली नहीं दी। हमारा विद्रोह सफल हो गया था। गाली गलौज करने वाले टीचर हार गए थे। बाद में पता चला कि हमारे संस्कृत के अध्यापक राजपाल शास्त्री जी ने स्टाफ रूम मे गाली देने वाले अध्यापकों की कड़ी निन्दा करते हुए उन्हे फटकार लगाई थी।
सभी विद्यार्थी बड़े ही खुश थे। एक बार तो उन्होंने नारे भी लगा दिए।
“विद्यार्थी एकता ज़िंदाबाद”
“गाली गलौज नहीं चलेगी”
“मार कुटाई नहीं चलेगी”।
और इस तरह हम डर डर कर विद्यार्थी नेता बन गए। अब 62 साल बाद किसान आंदोलन के बीच मुझे यह घटना याद आई तो सहसा अपने सहपाठियों की भी याद आई। किसान आंदोलकारियों में मेरे सहपाठियों के बेटे या पोते भी हो सकते हैं। कुछ सहपाठी भी हो सकते हैं। आखिरकार हमने नारे लगाना तो 62 साल पहले सातवीं क्लास में ही सीख लिया था। पता नहीं मेरे सहपाठी या उनकी संतान आंदोलनकारियों के किस गुट में शामिल थे। मुख्यमंत्री को बुलाने वालों में या उसे भगाने वालों में। यह भी संभव है कि एक ही परिवार के कुछ व्यक्ति इधर हों और कुछ उधर। कुछ ऐसा ही तो हुआ था सदियों पहले केवल 50 किलोमीटर दूर कुरुक्षेत्र में।
कैमला में भी एक कुरुक्षेत्र तो बन ही गया। भारत में जब बड़े जन आंदोलनों का नाम आएगा तो किसान आंदोलन का नाम भी कहीं सर्वोपरि स्थानों में होगा। और इस आंदोलन में जब सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर और गाज़ीपुर बॉर्डर का नाम आएगा तो मेरी शिक्षास्थली कैमला गांव का संदर्भ सूत्र भी जुड़ा मिलेगा।
मेरे सहपाठी और उनकी संतान अपने अपने खेमों में किसान एकता जिंदाबाद के नारे लगा रहे होंगे। मैं उनकी सुरक्षा की मंगल कामना करता हूं तो मेरे मन मस्तिष्क में वे पुराने नारे भी गूंजने लगते हैं जब हम कहा करते थे,
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆