हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 45 ☆ माइक, बाइक और लाइक ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

( ई-अभिव्यक्ति संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों / अलंकरणों से पुरस्कृत / अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर रचना “माइक, बाइक और लाइक”। इस सार्थक रचना के लिए  श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन ।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 45 – माइक, बाइक और लाइक ☆

आज के समय में एक बढ़िया सी बाइक हो,  माइक पर बोलने की कला आती हो, और डिजिटल प्लेटफार्म पर लाइक की बरसात हो रही हो, तो आपको किसी भी चुनाव का टिकिट मिल सकता है। बाइक पर जब कोई रैली निकलती है तो युवा शक्ति की दबंगई का अहसास होता है। साथ ही साथ  वहाँ चल रहे राहगीर भी अपनी चाल धीमी कर के एक किनारे खड़े हो जाते हैं, क्योंकि उन्हें ये डर होता है कि कहीं नया खून ज्यादा उबाल न मार दे।

रास्ते थम जाते हैं, और हो हल्ले के बीच बाइक सवार निकल जाते हैं। ये सब देखकर कमजोर दिलवाले लोग वहीं, माथा पकड़ कर बैठ जाते हैं।

नगर  भ्रमण रैली की लाइव प्रस्तुति सारे डिजिटल प्लेटफार्म पर वायरल हो जाती है, अब तो बधाइयों का दौर शुरू हो जाता है। जब तक टिकिट पक्का न हो जाये तब तक ये प्रचार – प्रसार चलता रहता है।

रैली के आयोजक ने ठंडी आह भरते हुए कहा  “मेरा तो दिल ही टूट गया आज के आयोजन से।”  दूसरे ने चुटकी लेते हुए कहा मेरा तो शरीर थक कर चकनाचूर हो गया। अब तो सभी मज़ाक के मूड में आ गए। सबने अपना-अपना अनुभव बताना शुरू कर दिया।

तभी महामंत्री जी ने कहा “अरे  बेचारे को कोई बताने भी तो दो कि आखिर उसका दिल क्यों टूटा ?”

क्या टूटा भाई  जी, कोई मुझे भी तो बताए,  टैंट हाउस के कर्मचारी ने पूछा

हमारी नींद टूट गयी है बे,  और तुझे सामान की पड़ी है,  गुर्राते हुए महामंत्री ने कहा।

टूटे हुए सामान अक्सर लोग उठाकर ले जाते हैं ; सभा में प्रवेश करते हुए बड़े नेता जी ने कहा।

चारों ओर शांति छा गयी। भैय्या जी, नगर निगम चुनाव के लिए मेरी सीट पक्की हुई कि नहीं ? कातर स्वर से नगर महामंत्री जी ने पूछा।

बस पक्की ही समझो, नेता जी ने चिर परिचित मुस्कान बिखेरते हुए कहा। अनयास गम्भीर मुद्रा प्रदर्शित करते हुए कहने लगे,  काँटे की टक्कर रहेगी। पूरा दम खम दिखाना होगा तुमको। आज की रैली में कुछ खास मज़ा नहीं आया।

काहे भैया जी, उदास स्वर से छुटभैय्ये नेता ने पूछा।

इतना भी नहीं जानते,  चलें हैं देश संभालने,  बड़े नेता जी ने अपना कुर्ता ठीक करते हुए कहा। जब तक पुलिस की भागीदारी,  लाठीचार्ज,  आँसू गैस,  हवाई फॉयर न हो तब तक कोई रैली सफल नहीं होती,  इसीलिए कहते हैं पहले बड़ों की चरण वंदना करें, उनके साथ सीखें,  फिर ये टिकिट की आस लगाएँ। अपनी तरफ से तो मैंने अच्छी रिपोर्ट भेजी है हाईकमान के पास, बाकी आप की कुंडली वहीं पढ़ी जायेगी।

जी भैया जी, कहते हुए महामंत्री ने बड़े नेता जी के  चरण पकड़ लिए। आप का आशीर्वाद मिलता रहे बस टिकिट का क्या है,  जनता के सेवक बनना चाह रहे थे।

सिर पर हाथ फेरते हुए बड़े नेता जी ने कहा,  देखिए इस समय दो गज दूरी बहुत जरूरी का पालन करना है इसलिए दूरी बनाएँ रखें,  कहीं ऐसा न हो विपक्षी हमला कर दें। और हाँ कोरोना को रोते रहिए भाषणों में यही आपको मजबूत बनायेगा।   कल फिर से जागरूकता रैली करिए, उसमें एक कवि दो कवि भी रखिए जो बुलट में बैठकर गाते बजाते रहेंगे। और हाँ मास्क भी सब लोग जरूर लगाएँ। वैक्सीन की भी चर्चा आपके मुँह से होती रहनी चाहिए। पुराने वीडियो देखिए,  रैली कैसे आयोजित होती है। छोटी -छोटी बातों को तूल देना सीखें तभी नेतागिरी चलेगी।

अच्छा चलता हूँ, अरे हाँ पेपर वाले से बात कर ली है मैंने,  उसे कुछ खिला – पिला देना। वही तुम्हारी आज की रैली को सफल बना सकता है।

अगले दिन, अखबार की हेड लाइन को पढ़कर बड़े नेता जी मुस्कुराते हुए अपने पी ए से कह रहे थे,  “बहुतय जल्दी या महामंत्री नेतागिरी सीख लिहिस।”

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 52 ☆ नवगीत – कैसा हूँ मैं? ☆ डॉ राकेश ‘चक्र’

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । इस कड़ी में आज प्रस्तुत हैं    “नवगीत – कैसा हूँ मैं? .)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 52 ☆

☆ नवगीत – कैसा हूँ मैं? ☆ 

 

अपने दर्द छुपाता रहता

कैसा हूँ मैं ?

हरदम ही मुस्काता रहता

कैसा हूँ मैं ?

 

जीवन के

बंधन हैं मुश्किल

मेरे आँसू

मरते तिल- तिल

बिछुड़न- मिलना

साथ चल रहा

रोते- हँसते देखे

मन – दिल

 

आँसू को सहलाता रहता

कैसा हूँ मैं ?

हरदम ही मुस्काता रहता

कैसा हूँ मैं ?

 

कुछ समझें

नासमझ बहुत से

कुछ बोझिल हैं

बिना वजन से

नैया डूबी देख रहा हूँ

आज – कल की

सब ही वंचित

बिना भजन से

 

मौन – मौन ही उसे बुलाता

मैं कैसा हूँ ?

हरदम ही मुस्काता रहता

मैं कैसा हूँ ?

 

वनवासी – सा विचर

रहा मैं

हूँ कठोर

पर लचर रहा मैं

समझ रहा हूँ

खुद को हर दिन

आस पास की खबर

रहा मैं

 

क्योंकर प्रेमासक्ति  बढ़ाता

कैसा हूँ मैं ?

हरदम ही मुस्काता रहता

कैसा हूँ मैं ?

 

डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कथा आणि कविता ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ कवितेचा उत्सव ☆ कथा आणि कविता ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कथा आणि कविता

दोघी माझ्या खूप लाडक्या

 

कथा अघळपघळ बोलणारी

कविता नीट नेटकं…

जेव्हढ्यास तेव्हढं!

 

कथा स्पष्ट, रोकठोक, दिलखुलास…

कविता लाजरी….पेक्षा बुजरीच जास्त….

 

कथा एक प्रसंग सांगायला शंभर शब्दांना वेठीस धरते

कविता दोनच ओळीत

शंभर शब्द बोलून जाते.

 

कथा आवडते, कारण

मनानं अगदी मोकळी.

लपवाछपवी हा तिचा

स्वभावच नाही..

सगळं शब्दभांडार लेवून

नखशिखांत सजलेली….

 

कविता ही आवडते, कारण कधी फुलांमागून खुद्कन हसते तर कधी पापण्या मिटून टिपं अडवते. अव्यक्त भावनांना ह्रदयापर्यंत पोचवते……….

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-४ ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-४ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

एकदा ती शरयू ताईंना म्हणाली, “आजी गं, मार्था आजीला बरं वाटत नसेल का? बेडवरून उठता पण येत नसेल का? आजी आपण जाऊन पाहू या ? चल नाऽ.”

असं म्हणत ती आत निघाली सुद्धा. शरयू ताई पण नातीच्या मागून तिच्या घरा पाशी जाऊन पोहोचल्या. बेलच्या बटनावर हात ठेवताना त्यांच्या मनात विचार आला.  इतक्या दिवसापासून तिला भेटतोय त्यामुळे तिच्याबद्दल मनात स्नेहभाव उत्पन्न झालाय. तिची विचारपूस करायला…. माणुसकीच्या नात्याने तिची खुशाली विचारायला काय हरकत आहे? ज्योतीचा व्यवहारीकपणा राहू दे तिच्या जवळच. तिला हे काही नाही सांगायचंच.

बेलचा आवाज ऐकून मार्था आजीनं दार उघडलं. हर्षदाला पाहून तिला इतका आनंद झाला की सांगता सोय नाही. “प्लिज कम् इन” ती म्हणाली.

आपल्या तोडक्या-मोडक्या इंग्लिश मधून शरयू ताईंनी तिची चौकशी केली. वायरल फीवर… मेडिसिन… विकनेस असे शब्द ऐकून काय झालं ते त्या समजल्या. हर्षदा जाऊन तिच्या रॉकिंग चेअरवर बसून आरामात झुलायला लागली. जणूकाही स्वतःचं घर आहे अशा थाटात!  दोघी परत जायला निघाल्या. हर्षदाच्या डोक्यावरून हात फिरवताना मार्था आजीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.’ प्रेमाला शब्दांचं… भाषेचं.. वयाचं.. जाती-धर्माचं.. वंशाचं..  रीतीरिवाजांचं.. कशा कशाचंही बंधन नसतं हेच खरं शरयू ताईंच्या मनात विचार आला.

थोड्या दिवसांनी पुन्हा मार्थाचं बागेत चेअरवर बसणं आणि या जोडगोळीला भेटणं सुरू झालं… पण आता फार दिवस उरले नव्हते. सहा महिने कधी संपत आले त्यांना कळलेच नाही. त्यांची परतीची तयारी सुरु झाली. शॉपिंग आणि ज्योती-प्रकाशच्या फ्रेंडस् कडं डिनरला जाणं असा त्यांचा नवा दिनक्रम सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळचे फिरणे एकदमच बंद झाले.

त्या विमानात बसल्या आणि एखादा चित्रपट पाहावा तसा या सहा महिन्यातील सुखद आठवणींचा पट मनातल्या मनात उलगडून पाहत राहिल्या. त्यावेळी मार्थाला आपण निरोपाचं ही भेटू शकलो नाही ही रुखरुख मात्र त्यांना तीव्रतेने जाणवत राहिली.

भारतात पोचल्यावर फोन वर सुखरुप पोहोचल्याचे बोलणं झाल्यावर त्या म्हणाल्या,” ज्योती बेटा हर्षदाला घेऊन एकदा मार्था आजीला भेटून ये बाई. तिला कोणी नाहीये गं. तिला मी निघायच्या आधी भेटू शकले नाही, याची फार चुटपुट लागून राहिली बघ मला.”

“अगं कालच ती आपल्याकडे आली होती “ज्योती म्हणाली. चार दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून आले म्हणाली. मी पूर्वी पाहिली होती त्यापेक्षा खूपच अशक्त वाटली. थोडा वेळ बोलत बसली. तुमच्या तिघींच्या सेल्फी दाखवल्यान्. तुम्हा दोघींबद्दल फारच जिव्हाळ्याने बोलत होती बघ. जायला निघाली तेव्हा हर्षदा कडं डोळे भरून पाहिलेन्. तिच्या डोक्यावरून हात फिरवून नेहमीप्रमाणे “गॉड ब्लेस यू, माय चाइल्ड!”म्हणून हळूहळू चालत निघून गेली…. खरंच गं, काल तिच्याकडे पाहून माझे पण डोळे पाणावले. हे म्हातारं एकटेपण फारच वाईट नाही?” बोलता बोलता ज्योती पण हळवी झाली, “चहाच्या एका कपाचं पण देणं-घेणं नाही. कसलाही स्वार्थ नाही. छल कपट नाही. दोघींनी एकमेकींना फार जीव लावला आहे गं” भरल्या आवाजात ज्योती म्हणाली.

एक आठवडा पण उलटला नसेल ज्योतीचा अचानक फोन आला, “आई हर्षुला कसं सांगू हेच कळत नाहीये गं. पुन्हा काल संध्याकाळी फिरायला जाऊया… ग्रॅंडमाकडं जाऊया.. म्हणून खूप हट्ट केला तिनं. रडली सुद्धा. पण काय झालंय मी परवा सकाळी बागेत काम करत होते ना तेव्हा मार्थाच्या घरासमोर ऍम्ब्युलन्स उभी असलेली पाहिली. तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय… आणि….”

“आणि काय…?” अधीरपणे शरयू ताईंनी विचारलं.

“बहुतेक बरं वाटायला लागलं की तिला ओल्ड पिपल्स होममध्ये पाठवतील. तिची काळजी आता सरकारच घेईल.. आमच्या या छोट्याशा पाडसाला मात्र पुढं काही दिवस तरी काहीतरी खोटं सांगून गप्प करावे लागणार आहे बघ. अजून अजाण आहे आणि फारच सेन्सिटिव्ह आहे नां ती.” ज्योती रडवेली झाली होती.

फोन ठेवला तरी मार्थाचेच विचार शरयूताईंच्या मनात घोळत होते. ‘खरंच मार्था आजी आणि हर्षूमधलं हे नातं…. अंतकरणातून जुळून आलेले हे प्रेमाचे धागे… या सगळ्या तर्का पलीकडल्या गोष्टी आहेत… दोघींना एकमेकींबद्दल वाटणारी आपुलकी…हे सगळं  परमेश्वरी गूढच नाहीतर दुसरं काय’..? शरयुताई स्वतःचेच काहीतरी हरवल्यासारख्या हळव्या होऊन गेल्या. त्यांना वाटलं आता ती मार्थाआजी हर्षुला भेटणार सुद्धा नाही .हळू हळू शाळा, अभ्यास, मित्र-मैत्रिणी यात गर्क झालेली ती कालांतराने हे सगळे विसरुनही जाईल, पण त्या दोघींच्या निरागस प्रेमाची साक्षीदार असलेल्या आपल्या मनाला मात्र त्यांच्या बद्दलच्या या हळव्या आठवणी अस्वस्थ करत राहतील…..!

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – फसवणूक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – फसवणूक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा १०. फसवणूक

‘याचवर’ नावाच्या गावात ‘सिकतामायी’ नावाचा मनुष्य होता. तो गरिबीतच जीवन व्यतीत करत होता.  एकदा त्याला दुसऱ्या गावी जाण्याची इच्छा झाली.  त्याने एका वस्त्रात वाळू भरून ती उत्तम  प्रकारे गुंडाळून तो प्रवासाला निघाला. त्याच्या गावाच्या जवळच ‘माचवर’  नावाचे गावात होते. तेथे ‘गोमयमायी’  नावाचा दुसरा एक दरिद्री मनुष्य रहात होता. त्यालाही दुसऱ्या गावी जायचे होते. जातांना त्याने चाळीस-एक  गोवऱ्या एका वस्त्रात बांधून घेतल्या होत्या.

दैवयोगाने सायंकाळच्या सुमारास दोघेही  एकाच धर्मशाळेत  मुक्कामाला उतरले. तेव्हा सिकतामायीने गोमयमायी जवळचे वजनदार गाठोडे पाहून ते खाद्यपदार्थाचे  गाठोडे असावे असा विचार केला.  ते गाठोडे कपटाने हरण  करण्याच्या इराद्याने सिकतामायीने विचारले, “अरे मित्रा,  तुझ्या गाठोड्यात काय आहे?” तत्पूर्वीच गोमयमायीने सिकतामायी  जवळचे वजनदार गाठोडे पाहून त्यात नक्कीच तांदूळ असणार या समजुतीने ते मिळवण्याचा पक्का निर्धार केला होता. म्हणून गोमयमायीने “माझ्या गाठोड्यात अन्नपदार्थ आहेत” असे  सांगून  “तुझ्या गाठोड्यात काय आहे?”असे सिकतामायीला  विचारले असता “माझ्या गाठोड्यात तांदूळ आहेत” असे त्याने प्रत्युत्तर दिले व पुढे म्हणाला, “ मी तुझ्या प्रमाणे  भात वगैरे आणला नाही म्हणून मला दुःख होत आहे.  मला खूप भूक लागली आहे. आता काय करावे ते कळत नाही.” ते ऐकून  गोमयमायी म्हणाला, “  मला आता भूक नाही. माझे खाद्यपदार्थांचे गाठोडे तू घे व मला तुझे तांदळाचे गाठोडे दे.” “ठीक आहे” असे म्हणून दोघांनी एकमेकांची गाठोडी घेतली.

आपली लबाडी दुसऱ्याला कळू नये  म्हणून  क्षणभरही न थांबता दोघेही  निघाले.  काही अंतर पार केल्यावर दोघांनी गाठोडी उघडली. आतील वस्तू पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.

तात्पर्य –दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दैवच फसवते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लाखेचे उपयोग एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की थक्क व्हायला होतं. हैद्राबादच्या प्रसिद्ध लाखेच्या बांगड्या या समस्त स्त्री वर्गाच्या आकर्षणाचा विषय आहेत. याच बरोबर दागिने, पेन, खेळणी बनवण्याकरता लाख वापरतात.

परंतु, लाखेचा उपयोग मुख्यत्वे सील करण्यासाठी होतो. मोठं मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सीलबंद करुन परीक्षाकेंद्रांवर पाठवल्या जातात. सरकारी कागदपत्रं, तिजोर्‍या या ही सीलबंद केलेल्या असतात. सरकारी लखोट्यांवर जो लाल शेंदरी रंगाचा मोठा ठिपक्या सारखा आकार दिसतो, तो दुसरं तिसरं काही नसून लाखच असते.

लाख विद्युत निरोधक म्हणूनही वापरतात.

मुद्रणाची शाई तयार करण्यासाठी लाखेचा उपयोग होतो.

लाकडाचं पॉलिश, व्हार्निश करण्यासाठी लाख उपयोगी आहे.

चामडे आणि जोडे यांच्यावरील  संस्करण लाखेनं केलं जाते.

लाकूड, धातू, आणि अन्य पृष्ठभागावरील नक्षीकाम  करण्यासाठी हिचा वापर तर सर्वपरिचित आहे.

इ.स.१९५० पर्यंत शेलॅकचा वापर ग्रामोफोनच्या तबकड्या बनवण्याकरता होत असे.

पातळ व टिकाऊ थर बनू शकेल अशी  जलीय व्हार्निशे तयार करण्यासाठी लाख वापरली जाते.

फर्निचर, वाद्यं, क्रिडासाहित्य आणि खेळणी यांच्या पृष्ठभागावर लावण्यासाठी तसेच धातूच्या आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील चिरा आणि फटी बुजवण्यासाठी स्पिरिट व्हार्निशांचा उपयोग करतात.

कागद आणि धातूंची भांडी, पोटात घ्यायच्या औषधी गोळ्या यांच्यावर थर देण्यासाठी देखील स्पिरीट व्हार्निश वापरतात.

मानवशास्त्रीय तसेच प्राणीवैज्ञानिक नमुने यांना संरक्षक लेप देण्यासाठीही स्पिरीट व्हार्निश वापरलं जातं.

रबरी कापड, मेण कापड इतकच नाही तर आपल्या घरातील फ्लोअर आकर्षक करण्यासाठी अंथरले जाणारं लिनोनियम यांच्या अंत्यरुपणासाठी स्पिरीट व्हार्निशच वापरतात.

डोक्यावर ठेवण्यात येणारी साहेबी थाटाची हॅट कडक बनवणं, मातीच्या भांड्यांना ती

भाजण्यापूर्वी लेप देणं यासाठी लाखच लागते .

रुपांतरीत शेलॅकवर आधारित, चांगली लवचिकता आणि रसायनांना प्रतिरोधक असलेले पॉलियुरेथिन लेपही विकसित करण्यांत आले आहेत.

तुमच्या घरातील शिशवी पलंगाचे पाय, आजोबांची काठी, दिव्यांचे स्टॅंड लाखेच्या करामती  मुळेच आकर्षक बनतात.

सील तयार करण्यासाठी राळ, केओलिन, रंगद्रव्य इत्यादींचे शेलॅक( झाडांच्या फांद्यांवरील लाख गोळा करून धुतल्या नंतर मिळणाऱ्या लाखेला शेलॅक म्हणतात.) बरोबर  मिश्रण  करतात.

उच्च विद्युत रोध, उच्च विद्युत दाबाचे विसर्जन झाल्यास संवाहक मार्गाचे प्रसारण होणे, इतर पदार्थांना चिकटणे या गुणधर्मांमुळे शेलॅकचे विद्युत उद्योगात अनेक  उपयोग आहेत.

विद्युत निरोधक, लाइटचे स्वीचेस, त्यांचे फलक, मुठी, विद्युत ठिणगी संरक्षक आवरणे ही यादी मारुतीच्या शेपटी सारखीच लांबलचक आहे.

रेडिओतील निर्वात नलिका, विद्युत दिव्यांच्या टोप्या यासाठी सुद्धा लाखच लाखमोलाची.

याशिवाय  धातू आणि  काच परस्परांना चिकटवण्यास बंधक द्रव्य म्हणून  लाखेचीच बात.

भारतात  सोन्या चांदीच्या  पोकळ दागिने भरण्यासाठी, बांगड्या बनवण्याकरता लाखच भरली जाते आणि तो  दागिना शब्दशः  लाखमोलाचा  बनतो.

आयुर्वेद म्हणजे  सध्या  लोकमान्यता  मिळालेले देशी वैद्यक शास्त्रात काडी लाख  पोटात घेण्याचं  औषध  म्हणून  देतात.

आहे  ना लाख मोलाची गोष्ट ! पण बरं का, समस्त  भारतीयांसाठी ही लाख केवळ लाख मोलाची नाही तर;  अत्यंत  अभिमानाची लाखातील बात अशी  की ;  या बहुउपयोगी लाखेचे जगाच्या  ऐंशी टक्के  उत्पादन  आपल्या  भारतात  होते . त्यामुळं  भारताला परदेशी  चलन मिळते. काय, झाली ना मान ताठ? मग करा बरं प्रतिज्ञा  भारतातील वनसंपदा टिकवण्याची, वृद्धिंगत  करण्याची!!

जय हिंद!!

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  deepapujari@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत  राग गायन ( भाग १ ) ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग १ )  ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील पांच सहा भागांत काही रागांविषयी लिहिल्यानंतर मनांत आले की वाचकांना राग गायनाच्या विविध ढंगांविषयी थोडी माहिती प्रस्तूत करावी.

पंधरा/सोळाव्या शतकांत अकबर बादशहाच्या नवरत्न दरबारांत संगीत क्षेत्रांतील मिया तानसेन हे एक रत्न होते, हे बहुतेक सर्वांनाच ज्ञात आहे. ह्या तानसेनाची रागदारी संगीत पेश करण्याची जी पद्धत होती तिचा उल्लेख धृपद गायन असा केलेला आढळतो. तानसेनांनाही धृपदिया या विशेषणाने संबोधिले जात असे.हीच गायकी त्या काळांत प्रचलित होऊन अनेक धृपदिये प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी मंदिरांतून ईशस्तूति करण्यासाठी ही धृपद गायन पद्धति होती, परंतु तानसेन आणि त्याचबरोबर राजा मानसिंग या दोघांनी हे गायन देवळांतून राजदरबारी नेले.

ह्या गायकीची खास वैशिष्ठ्येः

गीत रचना चार टप्प्यांमध्ये असते.

१) अस्ताई ~ पुर्वार्ध

२) अंतरा ~ उत्तरार्ध

३) संचारी ~ दुसरा अंतरा

४) आभोग ~ तिसरा अंतरा

गायन सादर करतांना प्रथम रागांतील स्वरांचे तालमुक्त आलाप गातात,आलापीच्या शेवटच्या टप्प्यांत गमकयुक्त ताना घेतल्या जातात. विविध प्रकारची लयकारी आणि बोलताना हे धृपद गायकीचे खास वैशिष्ठ्य आहे. अनिबद्ध आलाप गायन हा धृपदाचा मन लुब्ध करणारा भाग आहे. यांतून रागाचे स्पष्ट स्वरूप श्रोत्यांना दिसून येते.

सरगम गाण्याची प्रथा या ठिकाणी अपेक्षित नाही.आलापीनंतर गीत सादर करतांना पखवाज किंवा मृदुंग हे तालवाद्य साथीला असते. धृपद गायन अत्यंत जोरकस व मर्दानी आवाजात असते त्यामुळे धृपद गायकीत स्री कलावंत आढळत नाहीत. गीतांतील काव्य वीर, शृंगार आणि भक्तिरसाला पोषक असे आहे. ईश्वरस्तुती,संगीत शास्रांच्या नियमांचे वर्णन,निसर्ग सौंदर्य,बादशहाच्या दरबाराचे वर्णन हे प्रामुख्याने गीतांचे विषय.धृपदांत चार प्रकार आढळतात.

गौबरहार बानी,खंडारबानी,डागुरबानी आणि नौहारबानी. मिया तानसेनाची गौबरहारबानी, जी अत्यंत प्रासादिक व शांत रसाचा परिपोष करणारी होती.अकबराच्याच कारकिर्दीतील समोखसिंह नामक बीनकाराच्या खंडहार या निवासस्थानावरून त्याच्या धृपदास खंडारबानी हे नाव पडले. गातांना सरळ स्वर न घेता खंडित स्वराविष्कार करणे ही ह्याची खासियत!व्रजचंद नावाचा धृपदिया डागूर या गावचा,त्यावरून त्याची धृपद गायकी डागूरबानी या नावाने ओळखिली जाऊ लागली.वैचित्र्यपूर्ण व रहस्यमय भाव प्रकट करणे हे याचे गायन कौशल्य! धृपद गायक श्रीचंद रजपूत नौहरगांवचा. त्याची वाणी ती नौहरबानी अशी ओळख!एका स्वरावरून पुढल्या स्वरावर जातांना मधले एखाद दोन स्वर वगळणे ही ह्याची शैली!

चौताल,रुद्रताल,ब्रम्हताल,सूलताल,मत्तताल या तालांमध्ये बहुतेक धृपदांच्या गीतरचना केलेल्या आढळतात.

तानसेनाचे गुरू हरीदास यांनी धृपदांत बर्‍याच रचना केल्या. नमून्यादाखल चौतालात निबद्ध असलेली ही रचना पहावी.

” हरी हरी छाॅंडके फिरहु न आवे तोरे

एक एक घरी तोहे करोरन कीजात है ~ अस्ताई

घरी पल दिन सोये फिरहु न आवे तोरे

छिन भंग देहताको मरन जैसी घात है ~अंतरा

प्रभू को संभार प्यारे तजके अमृत बिष

काहेको खात है~ संचारी

कहे हरीदास यह साॅंसको बिश्वास कहाॅं

एक एक छिनमे वो तो निकस निकस जावत है ~

आभोग.

धृपदाच्या बरोबरीनेच धमार गायन प्रचारांत आले. यांतील रचना चौदा मात्रांच्या धमार याच तालांतील असतात आणि बहुतांशी शृंगार रसप्रधान असतात. होळी रंगपंचमी हे या गीतांचे प्रमूख विषय.

आजकाल धृपद गायकी विशेष प्रचारांत नसली तरी डागर बंधू, गुंडेचा बंधू आणि अगदी आजचे धृपद गायक पं.उल्हास कशाळकर ही नावे या क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत.

अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (75) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता 

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18

( श्रीगीताजी का माहात्म्य )

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्‍गुह्यमहं परम्‌।

योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम्‌॥

 

व्यास कृपा से सुन सका, स्वतः यह अद्भुत ज्ञान

योगेश्वर श्री कृष्ण के मुख निसृत श्रीमान ।।75।।

 

भावार्थ :  श्री व्यासजी की कृपा से दिव्य दृष्टि पाकर मैंने इस परम गोपनीय योग को अर्जुन के प्रति कहते हुए स्वयं योगेश्वर भगवान श्रीकृष्ण से प्रत्यक्ष सुना॥75॥

Through the Grace of Vyasa I have heard this supreme and most secret Yoga direct from Krishna, the Lord of Yoga Himself declaring it.

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’  

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

vivek1959@yahoo.co.in मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ ग़ज़ल – मश्क़ ए सुख़न ☆डॉ. सलमा जमाल

डॉ.  सलमा जमाल 

( सुप्रसिद्ध साहित्यकार डा. सलमा जमाल जी ने  रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त । s 15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन। अब तक १० पुस्तकें प्रकाशित।आपकी लेखनी को सादर नमन।) 

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।

☆ ग़ज़ल – मश्क़ ए सुख़न ☆

पत्थर के सनम से ,

वफ़ा कर रहा हूं मैं ।

इल्ज़ाम लगा है कि ,

ज़फ़ा कर रहा हूं मैं ।।

 

तलाश है मंज़िल की ,

ख़ुदग़र्ज़ी का दौर है ।

रस्ते के ख़ार चुन के ,

सफा कर रहा हूं मैं ।।

 

ज़ुल्म पर खोलूं ज़बां ,

मेरी क्या बिसात ।

बेचा ज़मीर ख़ुद का

नफ़ा कर रहा हूं मैं ।।

 

मेरा दोस्त बेवजह ,

ही बद गुमान है ।

ज़फ़ाओं के बदले ,

वफ़ा कर रहा हूं मैं ।।

 

माँ बाप की ख़िदमत से,

जन्नत है हमारी ।

जानकर भी सलमा ,

ख़फ़ा कर रहा हूं मैं ।।

 

© डा. सलमा जमाल 

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – salmakhanjbp@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ ककनूस ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

पुनर्पाठ-

☆ संजय दृष्टि  ☆ ककनूस ☆

‘साहित्य को जब कभी दफनाया, जलाया या गलाया जाता है, ककनूस की तरह फिर-फिर जन्म पाता है।’

उसकी लिखी यही बात लोगों को राह दिखाती पर व्यवस्था की राह में वह रोड़ा था। लम्बे हाथों और रौबीली आवाज़ों ने मिलकर उसके लिखे को तितर-बितर करने का हमेशा प्रयास किया।

फिर चोला तजने का समय आ गया। उसने देह छोड़ दी। प्रसन्न व्यवस्था ने उसे मृतक घोषित कर दिया। आश्चर्य! मृतक अपने लिखे के माध्यम से कुछ साँसें लेने लगा।

मरने के बाद भी चल रही उसकी धड़कन से बौखलाए लम्बे हाथों और रौबीली आवाज़ों ने उसके लिखे को जला दिया। कुछ हिस्से को पानी में बहा दिया। कुछ को दफ़्न कर दिया, कुछ को पहाड़ की चोटी से फेंक दिया। फिर जो कुछ शेष रह गया, उसे चील-कौवों के खाने के लिए सूखे कुएँ में लटका दिया। उसे ज़्यादा, बहुत ज़्यादा मरा हुआ घोषित कर दिया।

अब वह श्रुतियों में लोगों के भीतर पैदा होने लगा। लोग उसके लिखे की चर्चा करते, उसकी कहानी सुनते-सुनाते। किसी रहस्यलोक की तरह धरती के नीचे ढूँढ़ते, नदियों के उछाल में पाने की कोशिश करते। उसकी साँसें कुछ और चलने लगीं।

लम्बे हाथों और रौबीली आवाज़ों ने जनता की भाषा, जनता के धर्म, जनता की संस्कृति में बदलाव लाने की कोशिश की। लोग बदले भी लेकिन केवल ऊपर से। अब भी भीतर जब कभी पीड़ित होते, भ्रमित होते, चकित होते, अपने पूर्वजों से सुना उसका लिखा उन्हें राह दिखाता। बदली पोशाकों और संस्कृति में खंड-खंड समूह के भीतर वह दम भरने लगा अखंड होकर।

फिर माटी ने पोषित किया अपने ही गर्भ में दफ़्न उसका लिखा हुआ। नदियों ने सिंचित किया अपनी ही लहरों में अंतर्निहित उसका लिखा हुआ। समय की अग्नि में कुंदन बनकर तपा उसका लिखा हुआ। कुएँ की दीवारों पर अमरबेल बनकर खिला और खाइयों में संजीवनी बूटी बनकर उगा उसका लिखा हुआ।

ब्रह्मांड के चिकित्सक ने कहा, ‘पूरी तन्मयता से आ रहा है श्वास। लेखक एकदम स्वस्थ है।’

अब अनहद नाद-सा गूँज रहा है उसका लेखन।अब आदि-अनादि के अस्तित्व पर गुदा है उसका लिखा, ‘साहित्य को जब कभी दफनाया, जलाया या गलाया जाता है, ककनूस की तरह फिर-फिर जन्म पाता है।’

©  संजय भारद्वाज 

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares