श्रीमती सुसंस्कृति परिहार
हिन्दी आलेख – परिवर्तनकामी थे: हरिशंकर परसाई
श्रीमती सुसंस्कृति परिहार
हिन्दी आलेख – परिवर्तनकामी थे: हरिशंकर परसाई
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
प्रथम अध्याय
अर्जुनविषादयोग
(मोह से व्याप्त हुए अर्जुन के कायरता, स्नेह और शोकयुक्त वचन)
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्।।38।।
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ।।39।।
लोभ भरी हुई दृष्टि से हो ये अंधे आप
इन्हें न दिखता ,मित्र वद्य कुल विनाश में पाप।।38।।
कुल विनाश के दोष का लखकर फिर सरकार
पाप से बचने के लिये क्यों न करें उपचार।।39।।
भावार्थ : यद्यपि लोभ से भ्रष्टचित्त हुए ये लोग कुल के नाश से उत्पन्न दोष को और मित्रों से विरोध करने में पाप को नहीं देखते, तो भी हे जनार्दन! कुल के नाश से उत्पन्न दोष को जानने वाले हम लोगों को इस पाप से हटने के लिए क्यों नहीं विचार करना चाहिए?॥38-39॥
Though they, with intelligence overpowered by greed, see no evil in the destruction offamilies, and no sin in hostility to friends. Why should not we, who clearly see evil in the destruction of a family, learn to turn away from this sin, O Janardana (Krishna)? ॥38-39॥
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
भारत स्वतंत्र आहे का ?
(कविराज विजय यशवंत सातपुते का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। पढ़िये श्री सातपुते जी का एक विचारणीय आलेख)
भारत स्वतंत्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर जरी ‘होय, आहे, असे असले तरी, तरी हा प्रश्न लोकसत्ताक राज्यातील प्रत्येक सदस्याला विचार करायला लावणारा आहे. लोकप्रतिनीधी निवडून स्थापन झालेली लोकशाही राजवट, अजूनही सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत गरजांचे निवारण करू शकलेली नाही.
विकसनशील देशात आपल्या देशाचा डांगोरा पिटताना, गरीब, श्रीमंत यांच्या मधील दरीत विषमतेच्या, असंतोषाच्या, भ्रष्टाचाराच्या, विळख्यात सर्व सामान्य माणूस खितपत पडला आहे हे विसरून चालणार नाही. हातावरच पोट असणारी लाखो, करोडो बेरोजगार जनता आज उदरभरणासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळत आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांची भ्रांत असलेला माणूस पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. गुन्हेगारी ही पहिली पायरी आहे. . . पण पैशाची चटक लागलेले पैशाचा गुलाम बनले आहेत.
भारता सारख्या कृषी प्रधान देशात, कर्जबाजारी, शेतमालाला रास्त दर न मिळाल्याने शेतीमालाचे होणारे नुकसान, पतसंस्थाची , भूविकास बॅकांची दिवाळखोरी, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, शिक्षण श्रेत्रातील डोनेशन गीरी या सर्व समस्या सामान्य नागरीकाला अडचणीत आणत आहेत. सरकारी मदतीचा एक रूपया , लाभार्थी पर्यंत पोहोचताना, सरकारी दरबारी त्याच्या तिप्पट खर्च दाखवला जातो. ईमानदारी शब्दाचा वापर काचेवर लावलेल्या पार्यासारखा केला जात आहे. प्रत्येकाच्या नजरेतून हे भीषण वास्तव समोर येत आहे.
मित्र हो, या विदारक वास्तवतेचा उहापोह करण्याचे कारण इतकेच की आपला देश ही आर्थिक, मानसिक, सामाजिक गुलामगिरी सहन करीत येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढीत आहे. ही सहनशीलता त्याला स्वाभिमान विकायला भाग पाडते आहे. आणि जिथे स्वाभिमान विकला जातो तिथे माणूस माणसाला बळीचा बकरा बनवू पहातो. राजकारणी व्यक्ती मनुष्य बळाचा वापर करून सत्ता काबीज करते व त्याच सत्तेचा वापर करून, ‘रंकाला राव आणि रावाला रंक करते’.
ही गुलामगिरी, बळी तो कान पिळी, दाम करी काम ही विचारसरणी आज आमचे विकसनाचे हक्क, तंत्र, हिरावून नेत आहे. बोल्ड कवी, म. भा. चव्हाण म्हणतात,
” इथे कोण लेकाचा कुणाची देशसेवा पाहतो.
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो.”
जर असे इथले वास्तव असेल तर, स्वतंत्रता, स्वराज्य या संकल्पनांना येथेच सुरूंग लागतो. आज कौटुंबिक स्तरावर जर विचार करायला गेलो तर प्रत्येक जण स्वतःच्या कौटुंबिक समस्यामध्ये पुरता गुरफटून गेला आहे. मुलभूत गरजा, सोयीसुविधा उपलब्ध असणारा माणूसच देशाचा, समाजाचा विचार करू शकतो.
शेतकरी कुणबी यांचीअवस्था अतिशय बिकट आहे . वावरात दिवसभर काबाड कष्ट करायचे, घाम गाळायचा आणि पिकलेल्या पिकाचा मोबदला, हमीभाव परस्पर सरकारने,दलालाने ठरवायचा. असे भीषण वास्तव आहे. पण कुचकामी झालेली राजकीय किंवा सरकारी यंत्रणा यांना या वास्तवाचे काहीच सोयर सुतक नाही . केवळ मतांचा बाजार मांडून सत्ता काबीज करणारी ,लाचार भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी देशासाठी नाही तर स्वार्थासाठी इथले मनुष्य बळ वेठीस धरतात .
परिस्थितीने लादलेली गुलामगिरी, आणि वैचारिकता स्वराज्य या संकल्पनेला दूर नेत आहे. आज भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्याचे सर्व मूलभूत हक्क, अधिकार, आरक्षणे सुरक्षित असताना नागरीक सुखी, समाधानी नाही हे स्वतंत्र भारताचे ‘वास्तव’ आहे.
इंग्रजांनी जेव्हा जेव्हा भारत देश ताब्यात घेतला तेव्हा, “फोडा , झोडा , दुही माजवा , एकी तोडा, आणि राज्य करा हे दबाव तंत्र होते. तेव्हा भारत देश संस्थानिकांच्या ताब्यात होता. . . आणि आता राजकारण्यांच्या ताब्यात आहे. शेतकरी शेतात राबला तरच या देशाची आर्थिक घडी सुरळीत होणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा, यातून निर्भर रहाणाराच स्वतंत्र भारतातील समृद्धीचा उपभोग घेऊ शकतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, धर्म, जात पंथ, भाषा, आचार विचार, गरीब, श्रीमंत यामधील तफावत ‘स्वतंत्र भारत’
आहे का? या प्रश्नावर प्रत्येकास चिंताक्रांत करते म्हणून भारत स्वतंत्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय असे जरी दिले तरी मग या देशाचे आजचे चित्र असे का? ही गुलामगिरी का? हे प्रश्न उपस्थित होतात.
“भारत”, या शब्दाचा अर्थ ‘भा -रत’ म्हणजे प्रकाशात रत रममाण झालेला असा सांगितला गेला आहे. बुद्धी च्या आणि सुर्याच्या प्रकाशात रममाण झालेला हा देश आजही ‘परिस्थितीचा गुलाम ‘ आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. कर्जबाजारी ठाळण्यासाठी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही वेठबिगारीची लक्षणे पांढर पेश्या वर्गालाही विचार करायला भाग पाडतात.
परदेशातून उच्च शिक्षण घेणारा भारतीय नागरिक त्याचे ज्ञान, कला,कौशल्य, परकियांना विकतो. . . सुखासीन आयुष्य जगण्यासाठी परदेशात स्थायिक होतो. म्हणजे खत, पाणी, वीज, कच्चा माल सारे देशी आणि उत्पन्न मात्र परकीयांनी घ्यायचे. भारतीयांनी त्यांची बौद्धिकता भारत देशासाठी खर्च केली तर नक्कीच भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. भारतीय विकसित व्हायचा असेल तर ही वास्तवाची गुलामगिरी नष्ट व्हायला हवी. परदेशी गोष्टीच आकर्षण, हव्यास यांनी आणि इथली राजकीय परीस्थिती यामुळं आपण स्वावलंबी नाही. आपले स्वातंत्र आज या वास्तविकतेचे गुलाम बनले आहे. म्हणून म्हणावेसे वाटते,
“.. भारत माझा देश आहे,
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
त्यांना परिस्थितीच्या गुलामगिरीतून
मुक्त करण्यासाठी साठी पुन्हा एकदा संघर्ष करीन. ”
हा जीवन संघर्ष जोवर चालू आहे तोवर खेदाने म्हणावे लागेल.
..”होय, आजही भारत स्वतंत्र नाही. . . !”
जय हिंद. . . !
माझ्यातला माणसाला. . !
स्वतंत्र, स्वावलंबी,
समृद्ध आणि सुखासीन
देशी आयुष्य जगण्यासाठी. . . . !
वंदे मातरम. . . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
प्रथम अध्याय
अर्जुनविषादयोग
(मोह से व्याप्त हुए अर्जुन के कायरता, स्नेह और शोकयुक्त वचन)
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान्।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ।।37।।
इन स्वजनों धृतराष्ट्रों का तो उचित नही वध तात
कैसे सुख दे पायेगा,अपनों का आघात।।37।।
भावार्थ : अतएव हे माधव! अपने ही बान्धव धृतराष्ट्र के पुत्रों को मारने के लिए हम योग्य नहीं हैं क्योंकि अपने ही कुटुम्ब को मारकर हम कैसे सुखी होंगे?॥37॥
Therefore, we should not kill the sons of Dhritarashtra, our relatives; for, how can we be happy by killing our own people, O Madhava (Krishna)? ।।37।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
डा. मुक्ता
शहादत
(डा. मुक्ता जी का e-abhivyakti में स्वागत है। आप हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता ‘शहादत’)
आज मन बहुत हैरान-परेशान सा है
दिल में उठ रहा तूफ़ान-सा है
हर इंसान पशेमा-सा है
क्यों हमारे राजनेताओं का खून नहीं खौलता
पचास सैनिकों की शहादत को देख
उनका सीना फट क्यों नहीं जाता
कितने संवेदनहीन हो गए हैं हम
चार दिन तक शोक मनाते
कैंडल मार्च निकालते,रोष जताते
इसके बाद उसी जहान में लौट जाते
भुला देते सैनिकों की शहादत
राजनेता अपनी रोटियां सेकने में
मदमस्त हो जाते
सत्ता हथियाने के लिए
विभिन्न षड्यंत्रों में लिप्त
नए-नए हथकंडे अपनाते
काश हम समझ पाते
उन शहीदों के परिवारों की मर्मांतक पीड़ा
अंतहीन दर्द, एकांत की त्रासदी
जिसे झेलते-झेलते परिवार-जन टूट जाते
हम देख पाते उनके नेत्रों से बहते अजस्र आंसू
पापा की इंतज़ार में रोते-बिलखते बच्चे
दीवारों से सर टकराती पत्नी
आगामी आपदाओं से चिंतित माता-पिता
जिनके जीवन में छा गया है गहन अंधकार
जो काले नाग की भांति फन फैलाये
उनको डसने को हरदम तत्पर
दु:ख होता है यह देख कर
जब हमारे द्वारा चुने हुये नुमाइंदे
सत्ता पर काबिज़ रहने के लिए
नित नए हथकंडे अपनाते,
शवों को देख घड़ियाली आंसू बहाते,सहानुभूति जताते
सब्ज़बाग दिखलाते,बड़े-बड़े दावे करते
परंतु स्वार्थ साधने हित,पेंतरा बदल,घात लगाते
© डा. मुक्ता,
पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी, माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत,drmukta51 @gmail.com
सुश्री ज्योति हसबनीस
अवचित एका सायंकाळी
(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस जी द्वारा एक सुमधुर संगीत के कार्यक्रम की अति सुंदर व्याख्या । )
कधी कधी ध्यानी मनी नसतांना अचानक एखादा खजिना गवसावा तसं काहीसं काल झालं . सिव्हील लाईन्सच्या वसंतराव देशपांडे हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याचं उत्सवी रूप बघून हरखूनच गेले मी आणि नकळतच पावलं उत्सुकतेने हॉलच्या दिशेने वळली, रस्त्याच्या दुभाजकावर रोवलेले, आणि फडफडणारे रंगीबेरंगी झेंडे, मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेली अत्यंत आकर्षक कमान ,हाॅलपर्यंतच्या रस्त्यावर घातलेला रेड कार्पेट, सुरेख रंगसंगतीतली संस्कारभारतीची रांगोळी, हाॅलच्या प्रवेशद्वारासमोर मंद ज्योतींच्या प्रकाशात जणू कलेचा सारा वैभवशाली इतिहासच उजळून काढणारा भव्य दीपस्तंभ, गच्च मोगऱ्याचं घमघमणारं मुख्य दारावरलं तोरण, आणि आत हाॅलमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सोडलेले मोगऱ्याचे कलात्मक पडदे, सारं वातावरणच गंधभारलं झालं होतं. ‘सूर -वसंत’ च्या रूपांत जणू वसंतच फुलला होता, परिसरात, मनामनात!
आज अगदी मेजवानी होती रसिकांना ! सुरेल वाद्यांची जुगलबंदी, आणि ऊस्ताद रशिदखान यांचे खणखणीत सूर ! डायसवर सारी दिग्गज कलाकार मंडळी आपापल्या वाद्यांशी थोडंसं हितगुज करतांना जाणवत होतं, हळूहळू पडदा उघडला, आणि थोर कलाकारांचा परिचय करून दिल्यानंतर ज्याची रसिक अगदी श्वास रोखून वाट पाहत होते त्या जुगलबंदीस सुरूवात झाली. सॅक्साफोन, बासरी, तबला, मृदुंग, आणि मोरसिंग साऱ्यांच्या आपसात गप्पा सुरू झाल्या. कधी सॅक्साफोन, बासरीचं हितगुज चाललं होतं तर, कधी त्यांच्यात एकदम वादाची ठिणगी पेटल्यासारखी वाटत होती, तबला आणि मृदुंग काळोकाळ न भेटलेल्या मित्रासारखे संवादी सूर आळवत होते तर कधी त्यांच्यातही एखादा विसंवादी सूर लागावा तशी खडाजंगी होत होती, मोरसिंग खट्याळ सारखं अध्ये मध्ये लुडबुडत होतं, चित्र विचित्र आवाजांनी साऱ्यांना ‘अरे ऐकारे माझंही थोडं ‘ जणू असं म्हणत आपलं अस्तित्व दाखवून देत होतं, मध्येच तबल्याला आपलं तेच खरं करायची तल्लफ येत होती तर , मृदुंग देखील हम किसीसे कम नहीं करत बेभान थिरकत होता !मधूनच सुरेल पदन्यासात बासरी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती, तिच्या दैवी सुराच्या चांदण्यात तर सारीच उजळली होती ! अधून मधून शिस्तीत सारे ‘ मिळून साऱ्याजणी ‘ चा साक्षात्कार झाल्यासारखे सूरात सूर
मिसळून, गप्पाष्टकांत गुंग झाल्यासारखे वाटायचे, तर मध्येच एखादा, एकांड्या शिलेदारासारखा किल्ला लढवायचा …..! कलेची साधना म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, याचा साक्षात्कारच झाला मला ! ती थिरकणारी आणि क्षणभर अंतर्धानच पावणारी बोटं, केवळ कानांना जाणवणारी त्यांची थाप त्यातली त्यांची लय, रागाच्या विशिष्ट सुरावटीच्या रिंगणातच त्यांनी एकमेकांबरोबर केलेलं लयबद्ध नृत्य अत्यंत विलक्षण ! माझ्यासारखा संगीताचा सा ही न कळणारा कानसेन अगदी तृप्त तृप्त झाला. उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी मानवंदना दिली त्या थोर कलाकारांना !
जुगलबंदीनंतर ऊस्ताद रशीदखान यांच्या गायकीला सुरूवात झाली. क्षणात उंची खोलीचे पल्ले लीलया गाठणारी त्यांची खणखणीत आवाजातली सुरावट त्यांनी सादर केलेल्या बंदिशीतून झळकत होती. स्वरांबरोबरचा त्यांचा विहार रागांच्या शिस्तीच्या चौकटीत असला तरी अतिशय विलोभनीय होता. जणू सुरांची आणि त्यांची अशी गळामिठी रंगली होती की ती सुटूच नये असं वाटत होतं . आवाजातल्या फिरतीचं गारूड रसिकमनावर अगदी गोंदलं गेलं होतं. साथीला असलेला तानपुरा, तबला आणि गोsड सारंगी, सुरावटीचं ऐश्वर्य अधिकाधिक समृद्ध करत होते …! गुरूबरोबरच साथ संगत करणारा त्यांचा शिष्य देखील आपल्या गानकौशल्याने रसिकमनावर आपला एक वेगळा ठसा उमटवून गेला !
कलेचा समृद्ध आविष्कार माझ्यासारख्या कलाप्रांतातल्या अनभिज्ञ जिवाच्या आयुष्यात एक अनमोल असा खजिना रिता करून गेला. घरी परतले तरी ते सूर होतेच सोबतीला, झोपतांना देखील वाद्यांचं रंगलेलं गप्पाष्टक आठवत होतंच. कदंबाला भेटायला गेलेली मी ..मला नाराज नाही केलं त्याने …माझी पावलं वळवलीत देशपांडे हाॅलच्या दिशेने … त्याच्याचसारख्या सुगंधी स्मृतींच्या खजिन्याच्या दिशेने ..मनातला माझा कदंब अधिकाधिक जिव्हाळ्याचा वाटायला लागलाय आता !!
© ज्योति हसबनीस, नागपूर
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
प्रथम अध्याय
अर्जुनविषादयोग
(मोह से व्याप्त हुए अर्जुन के कायरता, स्नेह और शोकयुक्त वचन)
निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः।।36।।
धृतराष्ट्रों को मारकर क्या हित होगा श्याम
वध इन आताताइयों का होगा पाप का काम।।36।।
भावार्थ : हे जनार्दन! धृतराष्ट्र के पुत्रों को मारकर हमें क्या प्रसन्नता होगी? इन आततायियों को मारकर तो हमें पाप ही लगेगा॥36॥
By killing these sons of Dhritarashtra, what pleasure can be ours, O Janardana? Only sin will accrue by killing these felons.।।36।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
प्रथम अध्याय
अर्जुनविषादयोग
(मोह से व्याप्त हुए अर्जुन के कायरता, स्नेह और शोकयुक्त वचन)
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ।।35।।
इन्हें मारना कब उचित,चाहे खुद मर जाऊं
धरती क्या,त्रयलोक का राज्य भले मैं पाऊं।।35।।
भावार्थ : हे मधुसूदन! मुझे मारने पर भी अथवा तीनों लोकों के राज्य के लिए भी मैं इन सबको मारना नहीं चाहता, फिर पृथ्वी के लिए तो कहना ही क्या है?॥35॥
These I do not wish to kill, though they kill me, O Krishna, even for the sake of dominion over the three worlds, leave alone killing them for the sake of the earth! ।।35।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
श्री मनीष तिवारी
साहित्यिक सम्मान की सनक
(प्रस्तुत है संस्कारधानी जबलपुर ही नहीं ,अपितु राष्ट्रीय ख्यातिलब्ध साहित्यकार -कवि श्री मनीष तिवारी जी का एक सार्थक एवं सटीक व्यंग्य।)
सच कह रहा हूँ भाईसाब उम्र को मत देखिए न ही बेनूर शक्ल की हंसी उड़ाइये, मेरी साहित्यिक सनक को देखिए सम्मान के कीर्तिमान गढ़ रही है, सनक एकदम नई नई है, नया नया लेखन है, नया नया जोश है ये सब माई की कृपा है कलम घिसते बननी लगी, कितनी घिसना है कहाँ घिसना है ये तो अभी नहीं मालूम, पर घिसना है तो घिस रहे है।
हमने कहा- “भाईसाब जरूर घिसिये पर इतना ध्यान रखिए आपके घिसने से कई समझदार पिस रहें हैं।” वे अकडकर बोले- “आप बड़े कवि हैं इसलिए हम पर अत्याचार कर रहें हैं।आपको नहीं मालूम हम पूरी दुनिया में पुज रहे हैं। हमारी रचनाएं दुनिया के अनेक देशों में उड़ते उड़ते साहित्य पिपासुओं द्वारा भरपूर सराही जा रहीं हैं।”
मैंने एक चिंतनीय लम्बी साँस खींची और कहा – “आपकी इसी प्रतिभा का तो हमें मलाल है, जो कविता हमें और हमारे कुनबे को समझ नहीं आ रही है आपकी उसी कविता पर पूरी दुनिया तालियां बजा रही है। ये हिंदी साहित्य की भयंकर बीमारी है। विदेशियों का षड्यंत्र है ।”
मुझे तो लगता है जिस तरह पूरी दुनिया ने भारतीय बाजार पर कब्ज़ा कर कोहराम मचा दिया है वैसे ही अनर्गल प्रलाप को सम्मानित कर भारत के गीत, ग़ज़ल, व्यंग्य, कथा कहानी- नाटक को कुचलने की तैयारी है। और आप अपने सम्मान पर ऐंठे हैं, गर्वित हैं पर मुझे तो इस सम्मान में भी षड्यंत्र की बू आ रही है। श्रीमान जी व्यर्थ के बकवास सम्मान से आपकी छाती फूली जा रही है। माना कि आपको सम्मान का अफीमची नशा है जिसकी हिलोर मारती रंग तरंग में आप पूरी तरह वैचारिक रूप से नङ्ग धड़ंग हैं। मर्यादा का कलेवर आपको ढक नहीं सकता। लेकिन हे साहित्यिक विकलांगो इसे अपने ही बीच रहने दो, वरना 21 सदी के प्रारंभिक तीन दशकों का साहित्यिक सांस्कृतिक अवदान जब भी लिखा जाएगा स्वयम्भू सम्मानित साहित्यिक सनकियों में आपका भी नाम आएगा।
आप आत्ममुग्ध हो अपने सम्मान से स्वयम अभिभूत हो, आप सोचते हो कि आप जीते ही रहोगे, भूत नहीं बन सकते। प्रेमचंद, परसाई, नीरज, महादेवी, दुष्यंत और जयशंकर प्रसाद के वंशज आपके तथाकथित साहित्य को अलाव में भी फेंक दें पर आप भभूत नहीं बन सकते। आपका पेन सामाजिक सांस्कृतिक, कुरीतियों, कुप्रथाओं पर अमोघ बाण नहीं हो सकता, और आप जैसे सनकियों से राष्ट्र का कल्याण नहीं हो सकता।
धन दूषित हो जाये तो शास्त्र में शुद्धि का उपाय है पर साहित्य दूषित होगा तो राष्ट्र की वैचारिक समृद्धि पर प्रश्न चिन्ह लगेगा इसलिये हे माँ सरस्वती या तो इनकी कलम को शुभ साहित्य से भर दो या फिर इन्हें साहित्यिक सनक से मुक्त कर दो।
© कवि मनीष तिवारी, जबलपुर
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
प्रथम अध्याय
अर्जुनविषादयोग
(मोह से व्याप्त हुए अर्जुन के कायरता, स्नेह और शोकयुक्त वचन)
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥
पिता,पितामह,पुत्र औ” सब गुरूजन हो अंध
भूल ससुर साले तथा मामा के संबंध।।34।।
भावार्थ : गुरुजन, ताऊ-चाचे, लड़के और उसी प्रकार दादे, मामे, ससुर, पौत्र, साले तथा और भी संबंधी लोग हैं ॥34॥
There are teachers, fathers, sons and also grandfathers, grandsons, fathers-in-law, maternal uncles, brothers-in-law and relatives.।।34।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)