मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शारदारमणांची सेटी – भाग 2 (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी- भाग 2 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात – जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली.  आता इथून पुढे )

जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली. नंतर त्यावर चहा घेता घेता असं ठरलं की शारंच्या कवितांच्या १० – १५ प्रेस कॉपीज तयार करायच्या आणि आपल्या पुठ्ठयातल्या म्हणजे जवळीक असलेल्या प्रकाशकांना द्यायच्या. इतक्या ठिकाणी खडे मारल्यावर कुठे तरी लागणारच की. प्रत्येकाने खात्रीपूर्वक सांगितले के नवांकूर प्रतिभा मंडळाच्या अध्यक्षांचं काम म्हणजे मंडळातील प्रत्येक सभासदाचं स्वत:चं काम.

पुढच्या १५ दिवसात नवांकूर प्रतिभा मंडळाच्या सभासदांनी शारंकडून माफक प्रवासखर्च घेऊन त्यांच्या कविता आपआपल्या परिचयाच्या प्रकाशकांकडे पोच केल्या. त्यानंतर सहा महीने उलटले. कुणाचं तरी स्वीकृतीचं पत्र आलेलं असेल, या आशेने शारं रोज पोस्टात जाऊ लागले. पण पोस्टमन, त्यांनी कुठे कुठे पाठवलेलं आणि साभार परत आलेलं साहित्यच त्यांच्या हाती ठेवी आणि कधी तरी बदल म्हणजे कुठल्या कुठल्या मासिकाची वर्गणी संपल्याचे पत्र. शारंनी पुरं वर्षभर म्हणजे १२ x ३० x २४ इतके तास दम खाल्ला. मग मात्र त्यांचा धीर खचला. तेव्हा मग नवांककुरांनी ठरवले, दस्तुरखुद्द स्वत:चं प्रकाशकाकडे जाऊन चौकशी करायची. यावेळी त्यांनी शारंकडून प्रवासाचे निम्मेच पैसे घेतले. निम्मे स्वत:चे घालू म्हणाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाऊन आलेले वेगवेगळे अंकुर एकच गोष्ट सांगू लागले, ‘हल्ली आम्ही आमच्या खर्चाने कुणाचाच कवितासंग्रह  काढत नाही. अगदी ज्ञानपीठ विजेत्या कवींचासुद्धा. कवितासंग्रह काढायचाच असेल, तर सर्व खर्च कवीने द्यावा. आम्ही योग्य भावात संग्रह काढून देऊ.’

नअंप्रमचा ( नवअंकुर प्रतिभा मंडळाचा ) उपाध्यक्ष शरद साजणे म्हणाला, ‘खरंच शारंजी तुम्ही स्वत:चं का काढत नाही तुमचा कवितासंग्रह. म्हणजे काय की प्रकाशन संस्थेला तरी पैसे द्यायचेच. त्यापेक्षा आपणच आपल्या देखरेखीखाली अगदी चांगला, उत्कृष्ट, सुबक, सुंदर कवितासंग्रह काढू या कसं?’

‘ते खरं… पण पैसे…’ इति शारं.

‘किती पैसे लागतील असे? आठ नाही तर दहा हजार रूपये फक्त…’ के ज्ञानेश्वरन् याने की ज्ञानेश्वर केडगे, फक्त आठ किंवा दहा रुपये असावेत, अशा थाटात म्हणाला.

शेवटी ठरलं, नअंप्रमंतर्फे शारंजींचा कवितासंग्रह काढायचा. मंडळाचे ५० सभासद आहेत. प्रत्येकाने २०-२० प्रती खपवल्या तरी पुस्तके केव्हाच खपतील. जेवढे पैसे घालू, तेवढेच नव्हे, तर त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील. एव्हाना शारंनी मनात गणित करायला सुरुवात केली होती. समजा हजार प्रती काढल्या, त्यासाठी दहा हजार खर्च आला, पुस्तकाची किंमत फक्त पंचवीस रुपये ठेवली, तरी पंधरा हजार रुपये फायदा. प्रॉव्हिडंड फंडातून पैशाची जुळणी करायचे त्यांनी मनोमन ठरवून टाकले. गिनीज बुकात ‘बहुप्रसव कवी’ म्हणून आपल्या नावाची नोंद व्हावी, यासाठी ज्या अनेकानेक कविता त्यांनी गिनीज बुकच्या ऑफिसकडे रवाना केल्या होत्या, त्याच्या पोस्टेजमधे त्यांच्या रमणीच्या दागिन्यांना वाट फुटली होती. त्यामुळे शारंना आता फक्त प्रॉव्हिडंड फंडाचाच काय तो आधार होता. त्यातून ते नॉन रिफंडेबल लोन घेण्याचा विचार करू लागले.

‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या प्रती गेल्या तर..’

‘गेल्या तर… .म्हणजे जाणारच… म्हणजे गेल्यातच जमा आहेत. ’ नवांकुरांनी शारंना आश्वासन दिले.

नअंप्रमंच्या कार्यकारिणीने शारंचा कवितासंग्रह काढण्याचे काम युद्धापातळीवर हाती घेतले. संस्थेच्या अध्यक्षांचा कवितासंग्रह निघणं म्हणजे संस्थेच्या मानात पिसांचा तुरा… किंवा तुर्‍याचं पीस… किंवा काय असेल ते… समजून घ्या. योग्य असेल ते वाचतो, तो वाचक. कुणी डी.टी.पी. ची जबाबदारी स्वीकारली. कुणी चित्रकार शोधायला गेले.

चित्रकार कोण असावा, पुस्तक छापायला कुणाकडे द्यावं, याबद्दल सस्थेच्या अंकुरांमध्ये बरीच बाचाबाची व वादंग झाले. शेवटी नव्यानेच या व्यवसायात पडलेल्या पासलकरांकडे पुस्तक छापायला द्यायचे ठरले. तो धंद्यात नवा. पक्का मुरलेला नाही. . पैसे कमी घेईल, सवडी-सवडीने देता येतील अशी मंडळींची अटकळ, पण पुस्तक उघडताना शारंना अगदी कृतार्थ वाटत होतं. आपण लिहीलेल्या शब्दांच्या रूपाकडे पाहताना मात्र, ही कृतार्थता पार लोपून गेली. भात खाताना घासाघासाला खडे लागावेत, तसं त्यांना प्रत्येक कविता वाचताना वाटू लागलं. प्रत्येक कवितेत, छे: छे: कवितेतल्या प्रत्येक ओळीत, शुद्धलेखनाच्या चुका होत्या. प्रुफं तपासण्याची जबाबदारी पत्करलेला नामदेव गळ्याजवळची कातडी चिमटीत ताणून म्हणाला,

‘आईच्यान्… मी ओळ न् ओळ, शब्द न् एसएचबीडी करेक्ट केलेला… नंतर या लोकांनी काही तरी गफलत केलीय.’

त्यावर मधु कांडकेची मल्लीनाथी अशी-

‘आता कवितेच्या दारजाविषयी प्रसन्न उपस्थित झाला, तर प्रिंटिंग मिसतेक्समुळे दर्जा उनावल्यासारखा वाटतोय, असं म्हणून वेळ मारून नेता येईल.’

शारंनी पुस्तक बंद केलं. आता त्यांचं लक्स मुखपृष्ठाकडे गेलं.मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूला दोन बोटे रुंदीची पांढरी पट्टी उभी होती. राखी रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक लाल रंगात लिहिलं होतं, ‘बकुळीची फुले’ बकुळीचे अर्धे झाड मुखपृष्ठावर होते, तर अर्धे झाड मलपृष्ठावर. एवढेच नव्हे, तर फुले वेचणारी तरुणीही, अर्धी मुखपृष्ठावर होती, तर अर्धी मलपृष्ठावर होती. पुस्तके स्टीच करणार्‍याने चक्क त्या तरुणीच्या काळजातच पीन खुपसली होती. चित्र दोन बोटे डावीकडे सरकल्यामुळे असं झालं होतं. पुढे दोन बोटांची अपांढरी पट्टी आली होती. याची जबाबदारी छपाईवाल्याने, स्कॅनिंगवाल्यावर, स्कॅनिंगवाल्याने चित्रकारावर आणि चित्रकाराने छपाईवाल्यावर टाकत त्यांच्या अकलेचे दिवाळे काढले आणि त्यांनी धंदा बंद करून घरी बसावं असा अनाहूत सल्लाही दिला.

क्रमश: – भाग ३ ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

३० जानेवारी २०२१ रोजी मी रात्री १०:३० वाजता ‘गिरीदर्शन’ च्या ‘जीवधन’ गड ट्रेक साठी ‘व्याडेश्वर’ समोर पोहोचलो. परंतु नेहमीची बस आलेली नव्हती आणि त्याऐवजीची ठरवलेली बस उशिरा येत आहे असे शुभवर्तमान कळले. पुढे जवळजवळ तासभर मागील ट्रेकच्या एकमेकांच्या रंजक गप्पा मारण्यात / ऐकण्यात वेळ कसा गेला ते मात्र कळले नाही. बदली बस मात्र छोटी होती त्यामुळे सर्वजण सामानासह जेमतेमच मावले. नारायणगाव येथे रात्री १:३० ला चहा घ्यायला थांबली तेवढीच नंतर एकदम पायथ्याच्या घाटघर गावातील मुक्कामाच्या घरीच थांबली.

घराबाहेर हवेतून एक “चर्र चर्र” असा आवाज ऐकू येत होता तो कुठून येतोय हे कळेना.  परंतु तेव्हा पहाटेचे ३:३० वाजलेले असल्याने आधी मिळेल तेवढी झोप घ्यावी आणि आवाजाचे कोडे सकाळी सोडवूयात असे ठरवून पथारी पसरल्या. पण थोड्याच वेळात मी जिथे झोपलो होतो त्याशेजारील बंद दरवाजाच्या फटीतून थंड हवा झुळुझुळू यायला सुरुवात होऊन थंडी वाजायला लागली. सकाळी तारवटलेल्या चेहेर्‍याने उठलो पण खिडकी उघडल्याउघडल्या ‘गुलाबी’ सूर्यदर्शन झाले आणि थकवा पार पळून गेला.  गरमागरम पोहे आणि काळा चहा प्यायल्यावर सर्व तेवीस जण ट्रेकसाठी सुसज्ज होऊन निघालो. त्याआधी थोडे जीवधन गडाबद्दल…

सातवाहन काळात म्हणजे इ. स. पू. पहिले शतक ते तिसरे शतक ह्या काळात बांधलेला हा एक अतिप्राचीन गड आहे. ह्यांच्या काळातच ‘नाणे घाट’ हा व्यापारी मार्ग बांधून काढण्यात आला. घाटाच्या माथ्याशी गुहा असून त्यात ब्राह्मी लिपीत मजकूर कोरला आहे. गुंफेत काही प्रतिमाही होत्या ज्यांचे आज फक्त पायच पहायला मिळतात. जीवधन हा ह्या नाणेघाटचा संरक्षक दुर्ग! चला तर पुढे… बघूयात वर्तमान काळात काय काय पाहायला मिळतंय जीवधन गडावर!

आमच्या आजच्या चमूमध्ये एक मनाने तरुण, गड-इतिहास-प्रेमी तसेच मोडी लिपी तज्ञ असे लळींगकर काका खास नवी मुंबईहून ट्रेकसाठी आले होते. मुक्कामच्या ठिकाणाहून गडाच्या पायथ्याजवळ बस आम्हाला घेऊन निघाली तेव्हापासूनच त्यांनी उत्साहाने आजूबाजूला दिसणार्‍या गडांची माहिती द्यायला सुरुवात केली होती.

त्यांनी बोट दाखवलेल्या दिशेला पहिले तर आम्हाला ‘नवरा-नवरी-करवली-भटोबा’ सुळके दिसले आणि त्यामागे काही ‘वराती’ सुळके दिसले. ह्या सगळ्यांना मिळून  ‘वर्‍हाडी  डोंगर’ असे गमतीशीर नाव आहे.

जंगलातील चढाई सुरुवातीला वाटली तितकी सोपी नव्हती. दगड घट्ट नसल्याने व उंच असल्याने त्यावर पाय जपून ठेवावे लागत होते. तरी बर्‍याच ठिकाणी दगडांवर पाय ठेवायला लोखंडी जाळ्या लावलेल्या दिसल्या.

साधारण ८० टक्के चढाई झाल्यावर श्वास चांगलाच फुलला होता. हयामागे कोरोना लोकडाऊन पोटी घ्यावी लागलेली अनेक महिन्यांची ‘सक्तीची विश्रांती’ कारणीभूत होती. पुढील २० टक्के वाटचालीत दगडी पायर्‍या चढून जाणे होते तसेच एका प्रस्तरावरून पुरातत्वखात्याने टाकलेली शिडी चढून जाण्याचा रोमांचक अनुभवही सर्वांना मिळाला.

साधारण अडीच तासात वर चढून आल्यावर उजव्या हातास थोडे खालच्या अंगास लपलेली धान्याची एक दगडी कोठी दिसते. आतमध्ये पायर्‍या उतरून जवळजवळ चार खोल्या असलेले अंधारे कोठार बघायला तुम्हाला टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घ्यावाच लागतो. आत पायाला सर्वत्र मऊ माती लागते. कोरलेले  दरवाजे आणि कोनाडे असलेले व प्रवेशद्वाराच्या उंबरठावजा पायरीखालून पाण्याची पन्हाळ असलेली ही जागा “पूर्वी एखादे मंदीर असावे का?” अशी एक शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

क्रमशः ….

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

लेखननामा

पुस्तकाचे नाव :लेखननामा

लेखिका :माधुरी शानभाग

पृष्ठ संख्या : 175

मूल्य : रु 210

प्रकाशक : सुप्रिया शरद मराठे, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

‘लेखननामा’  हा माधुरी शानभाग यांनी स्वतःच्या लेखनप्रवासाचा तटस्थपणे घेतलेला मागोवा आहे. तरुण भारत अक्षरयात्रेत प्रसिद्ध होणाऱ्या ‘लेखननामा’ या सदरातील लेखांचा हा संग्रह आहे.

माधुरी शानभाग यांनी वाङ्मयाचे अनेक प्रकार हाताळले आहेत आणि हात लावला, त्या प्रकाराचे सोने केले आहे. उदा.कथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या, ललित लेख, चरित्रं, बालसाहित्य, पुस्तकपरिचय, अनुवाद, एवढंच नव्हे, तर ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ -पोएम्स ऑफ बहिणाबाई चौधरी’ हा बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद वगैरे. केवळ सतरा वर्षांत त्यांची चव्वेचाळीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

सायन्सच्या प्राध्यापिका (आणि नंतर प्राचार्यही)असल्यामुळे ‘लेखननामा’ मधील लेखन पद्धतशीर, मुद्देसूद, शिस्तबद्ध झाले आहे. प्रत्येक प्रकाराविषयी लिहिताना, त्या प्रकारच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, इथपासून ते वापरलेली लेखनाची पद्धत, पायऱ्या यांचे व्यवस्थित विवेचन त्यांनी केले आहे.त्या त्या संदर्भातील पारिभाषिक शब्दांचाही (उदा. अनुवादाची स्रोत भाषा व लक्ष्य भाषा )सामान्य वाचकांसाठी खुलासा केला आहे.

थोडक्यात सांगायचं, तर हे पुस्तक म्हणजे नवलेखकांसाठी उत्तम मॅन्युअल आहे. हे वाचून कोणाला आपली लेखनउर्मी शोधण्याची इच्छा झाली, तर या लेखनचरित्राचे सार्थक झाले, असे  खुद्द माधुरी शानभाग यांनीच म्हटले आहे.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ लेखनी सुमित्र की#44 – होली पर्व विशेष –  दोहे ☆ डॉ राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  लेखनी सुमित्र की #44 – होली पर्व विशेष –  दोहे  ✍

तितली भौरा फूल रस, रंग बिरंगे ख्वाब ।

फागुन का मतलब यही, रंगो भरी किताब ।।

 

औगुनधर्मी देह में, गुनगुन करती आग।

फागुन में होता प्रकट, अंतर का अनुराग ।।

 

फागुन बस मौसम नहीं, यह गुण-धर्म विशेष ।

फागुन में केवल चले ,मन का अध्यादेश ।

 

कोयल कूके आम पर, वन में नाचे मोर।

मधुवंती -सी लग रही, यह फागुन की भोर।

 

मन महुआ -सा हो गया,सपने हुए पलाश।

जिसको आना था उसे, मिला नहीं अवकाश।।

 

क्वारी आंखें खोजती, सपनों के सिरमौर।

चार दिनों के लिए है ,यह फागुन का दौर।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेष कुशल # 21 ☆ व्यंग्य ☆ क्योंकि दादी सास भी कभी बहू थी….. ☆ श्री शांतिलाल जैन

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी  के  साप्ताहिक स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक अतिसुन्दर व्यंग्य  “क्योंकि दादी सास भी कभी बहू थी…..” । इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से हम आपसे उनके सर्वोत्कृष्ट व्यंग्य साझा करने का प्रयास करते रहते हैं । व्यंग्य में वर्णित सारी घटनाएं और सभी पात्र काल्पनिक हैं ।यदि किसी व्यक्ति या घटना से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा। हमारा विनम्र अनुरोध है कि  प्रत्येक व्यंग्य  को हिंदी साहित्य की व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें। ) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेष कुशल # 21 ☆

☆ व्यंग्य – क्योंकि दादी सास भी कभी बहू थी….. ☆

ब्रिटेन का राजघराना अपनी छोटी बहू मेगन मर्केल के खिलाफ साजिश में पूरी तरह सफल नहीं हो पाया तो बस इसलिए कि वो रसोईघर में स्टोव का उपयोग नहीं करता. स्टोव फटे उसके लिए जरूरी है कि स्टोव हो. हमारे देश में ये सुविधा है, केरोसिन भी मिल जाता है और यथा जरूरत फटनेवाले स्टोव भी. सास-बहू कनफ्लिक्ट मुँह दिखाई की रस्म से शुरू होता है और क़यामत तक जारी रहता है. ब्रिटेन में मुराद पूरी करनेवाले ओटले, मंदिर या मजार नहीं होते अपन के इधर होते हैं. सासू माँ बहू के नाम का धागा बाँध आकर आये उसके पहले ही बहू सास के नाम का उल्टा स्वस्तिक बनाकर आ चुकी होती है. काले-जादू के धंधे में सत्तर प्रतिशत रेवेन्य तो सास-बहू प्रकरणों से ही आता है. अपन का देश इस मोर्चे पर हमेशा से बहुत आगे रहा है, लेकिन मोनार्की की ताज़ा कहानी ने बरतानिया को भी इंडिया के बराबर ला दिया है.

क्षिप्रा किनारे से लेकर टेम्स नदी के किनारे तक सास-बहू की दास्तान सुनते-देखते लगता है कि इस जहाँ में अब तक का सबसे सुखी इंसान आदम ही हुआ, जब उसने शादी की तब ईव् की कोई सास नहीं थी. वो दो पाटों के बीच फंसे रहने की बेचारगी से बच गया. बाद में ईव् जब पहली बार सास बनी होगी तो बहू की “साँस” अटका दे जैसा कोड-ऑफ़-कंडक्ट दुनिया को दिया होगा. और बहू ने भी सोचा होगा अब कर ले पैंतरेबाज़ी जितनी चाहे – इसका ‘डियर सन’ तो मेरी मुट्ठी में है. आदम और ईव की संतानों की पैंतरेबाज़ी ने मिलियनेयर किसी को बनाया है तो सुश्री एकता कपूरजी को, बाकी सब तो सिर फुटव्वल में व्यस्त हैं, हाउस ऑफ़ विंडसर भी.

हम तो क्वीन एलिज़ाबेथ को कहेंगे कि वे स्टार प्लस के सीरियल्स जरूर देखें, बल्कि एकाध सीरियल बनवा लें, कुंडली भाग्य टाइप. सोप ऑपेरा के कच्चे माल से बंकिघम पेलेस भरा पड़ा है. बहुएँ हैं, भाभियाँ हैं, बिना माँ के लड़के हैं, जेठ है, जेठानी है, एक सास है, सास की सास है, खाया-पिया-अघाया परिवार है, भद्रलोक है, उनकी टुच्ची हरकतें हैं, तनाव है, साज़िश है, बदला है, षड़यंत्र है, और नागिन तो होगी ही. जरूरत है तो बस एकताजी वाला टच देने की. तो हो जाये कैथरीन, कैमिला, मेगन के गालों पर ढलते आंसूओं से भी खराब नहीं होने वाला मस्करा, बुरुगंडी कलर की लिपस्टिकें, करीने से काली की गई आईलाईनरें, घनघोर ग़मगीन सीन में भी दमकते डिजाईनर नेकलेस और कंगन. सीरियलों की सास-बहू घर के काम नहीं किया करतीं. कभी-कभी वे किचन में जाती भी हैं तो चाय में बेहोशी की दवा मिलाने. और आपबीती ! वो किसी टॉक-शो में ओप्रा विन्फ़्रे के सामने बयां नहीं करना पड़तीं, कामवाली सकुबाई से काम चल जाता है. सचमुच अधकचरीसी है ब्रितानी राजघराने की ताज़ा कहानी, इसे प्रोपर्ली शेप देने की जरूरत है.

मेगन मर्केल की अब तक की कहानी में बेवफाई जैसा इम्पोर्टेंट तत्व गायब है. अपन के इधर हर रिश्ता कुछ कहता है, बल्कि कहता कम है छुपाता ज्यादा है. माँ कोई और है जैविक पिता कोई और, दादी किसी और को पोता मानने लगी है, जिसे खानदान का हक़ मिलना चाहिए वो आत्महत्या करने पर उतारू है. मृत्यु में यमराज का कोई दखल नहीं है, प्रोड्यूसर तय करता है कि अनुज कितने इपिसोड के बाद मरेगा. टीआरपी के हिसाब से मरने की तारीख एक्सटेंड भी हो सकती है. कोई केरेक्टर मर जाये तो ये मत समझयियेगा को बैकुंठधाम चला ही गया है, वो आठ इपिसोड के बाद जिन्दा हो कर वापसी कर सकता है. सीधी सादी संस्कारी बहू एक रात अपने पति से धीरे से कहे – ‘मुझे माफ़ कर दो अमन, हमारा वरुण तुम्हारा बेटा नहीं है.’ किसका है ? इस सवाल का जवाब आपको तीन हजार एक सौ इक्कीसवें इपिसोड में मिलेगा. हाउस ऑफ विंडसर में भी संतान के रंग का रगड़ा तो है ही, आर्ची के डीएनए प्रिंस हैरी के डीएनए से डिफरंट बताकर कहानी में ऐसे ट्विस्ट डाले जा सकते हैं. शाही परिवार एक बार मन बनाले तो पटकथा तो हमारे ‘सी’ ग्रेड न्यूज चैनल ही कर देंगे. ऊपरवाले ने जो पेंच किसी केरेक्टर की जिंदगी में नहीं डाले न्यूज चैनल वाले वो पेंच भी डाल सकते हैं. तो हो जाये एक सीक्वल – ‘क्योंकि दादी सास भी कभी बहू थी…..’

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – होली ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? ‘एक भिखारिन की मौत’ के अंग्रेज़ी संस्करण का विमोचन ?

Book Launch of English Version of Ek Bhikharin ki Maut (Death of a Beggar Woman).

Authored By- Sanjay Bhardwaj

Translated by-Dr Meenakshi Pawha,

Chief Guest- Dr Ashutosh Misal,

Guest of Honour- Dhanashree Heblikar,

Part of play narrated by- Aashish Tripathi and Ankita Narvanekar,

Participation- Veenu Jamuar, Ritesh Anand,

Anchored By-Kritika Bhardwaj.

विगत दिवस सम्पन्न हुए ‘एक भिखारिन की मौत’ के अंग्रेज़ी संस्करण के विमोचन का आयोजन उपरोक्त यूट्युब लिंक पर अपलोड किया है। देखियेगा, सुनियेगा, मित्रों और परिचितों से अवश्य शेयर कीजिएगा। इस सन्दर्भ में हम अलग से एक विशेष लेख देने का प्रयत्न करेंगे।  

ई- अभिव्यक्ति की ओर से  श्री संजय भारद्वाज जी को हार्दिक शुभकामनाएं

? संजय दृष्टि – होली ?

रंग मत लगाना

मुझे रंगों से परहेज़ है

उसने कहा था,

अलबत्ता

उसका चेहरा

चुगली खाता रहा

आते-जाते

चढ़ते-उतरते

फिकियाते-गहराते

खीझ, गुस्से,

झूठ, दंभ,

कूपमंडूकता,

दिवालिया संभ्रांतपन के

अनगिनत रंग

जताता रहा,

और रँग दे,

और.., और,

इंद्रधनुष से सरोबार तन

पहाड़ी झरने-सा कोरा मन

बढ़ चली बच्चों की टोली

होली है भाई होली !

? शुभ होली। ?

©  संजय भारद्वाज

(कवितासंग्रह ‘योंही’ से।)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

9890122603

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 43 – कई धनक रंगों में… ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज पस्तुत है आपका अभिनव गीत “घाटी से उतरी नदी कोई … । )

☆ साप्ताहिक स्तम्भ # 43 ।। अभिनव गीत ।।

कई धनक रंगों में …  ☆

लिये हुये

मत सम्मत

आ गया

तुम्हारा खत

 

देह की विनीता

पथरीली सी भू पर

फुदके हैं रह रह कर

दूधिया कबूतर

 

पूछती

पड़ौसी छत

भूल गये

शक सम्वत?

 

हंस निकल आये

सहमकर अँधेरों से

दूँढते रहे जिनको

कई कई सबेरों से

 

जिसकी लय

उस की गत

रागदार

स्वर सम्मत

 

ऐसे आ गूँजा है

ध्वनि की तरंगों में

और दिखा मुझे स्वतः

कई धनक रंगों में

 

खोजा किया

परबत

भूल गया

शत प्रतिशत

 

लिये हुये

मत सम्मत

आ गया

तुम्हारा खत

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

28-12-2020

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 89 ☆ होली पर्व विशेष – होली के उड़े रंग ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं 9साहित्य में  सँजो रखा है। हमारा विनम्र अनुरोध है कि  प्रत्येक व्यंग्य  को हिंदी साहित्य की व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें। आज प्रस्तुत है होली पर्व पर एक विचारणीय कविता होली के उड़े रंग। )  

☆ जय प्रकाश पाण्डेय का सार्थक साहित्य # 89

☆ होली पर्व विशेष – होली के उड़े रंग☆

टेसू के फूल,

मुरझाए हुए हैं,

फागुनी हवा,

शरमाई हुई है,

कोरोना की अंगड़ाई से,

होली बदरंग हो गई है,

स्थगित हुईं यात्राएं,

राख कर गईं दिशाएं,

सांसों में सुलगता अलाव,

नाक में मास्क का तनाव,

कुतर रहा हर क्षण संशय,

सांसों में घर करता भय,

घुटी घुटी दिन दुपहरिया,

लुटा लुटा सा बंजर मौसम,

डरती लुटती जिंदगी,

ढल रही इक्कीसवीं सदी

 

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ होली पर्व विशेष – माँ, मैं कैसे होली मनाऊँ? ☆ हेमन्त बावनकर

हेमन्त बावनकर

☆ कविता ☆ होली पर्व विशेष – माँ, मैं कैसे होली मनाऊँ? ☆ हेमन्त बावनकर 

जिस बेटे ने बचपन में

तिरंगे में लिपटे पिता को

अग्नि दिया हो

अपने जख्मों को

जिंदगी भर सिया हो

तीन रंगों को ही जिया हो

तुमने अपनाया सफ़ेद रंग

हमें हरा और केसरिया

ही दिया हो

बाकी रंग फीके से लगते हैं

दीवाली के बुझे दिये से लगते हैं

माँ अब तुम्हीं बताओ

बापू प्रतिमा को कौन सा रंग लगाऊँ

माँ मैं कैसे होली मनाऊँ?

 

लोग चौराहे पर शहीदों की

प्रतिमा को लगाते हैं

फिर दिवंगत आत्मा के साथ ही

प्रतिमा को भूल जाते हैं

गाहे बगाहे राष्ट्रीय पर्व पर

फूल माला चढ़ा जाते हैं

तुम पूछती हो न

मैं कहाँ जाता हूँ

रात के अंधेरे में

बापू प्रतिमा तक जाता हूँ

दूर से चुपचाप देख आता हूँ

नहीं जानता बापू को

कौन सा रंग भाता है

कैसे पूछूं तुमसे

उन्हें कौन सा रंग लगाऊँ

माँ मैं कैसे होली मनाऊँ?

 

बापू ने तो बताया था कि

संविधान हमें देता है

सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय,

विचार, अभिव्यक्ति, विश्वास

धर्म और उपासना की स्वतन्त्रता,

प्रतिष्ठा और अवसर की समता

सब में व्यक्ति की गरिमा

राष्ट्र की एकता और अखंडता

सुनिश्चित करने वाली बंधुता

यदि यह सच है

तो

जाति, धर्म और भीड़तन्त्र

का रंग क्या है?

राजनीति का रंग

देश की मिट्टी और मानवता

से भी क्या कुछ नया है?

माँ अब तुम्हीं बताओ

मैं इन अनजान रंगों से

किस रंग का मास्क लगाकर

खुद को कैसे बचाऊँ?

माँ मैं कैसे होली मनाऊँ?

माँ मैं कैसे होली मनाऊँ?

 

© हेमन्त बावनकर, पुणे 

29 मार्च 2021

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी #36 ☆ होली पर्व विशेष – साजन-सजनी की होली ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे 

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है होली पर्व पर एक अतिसुन्दर भावप्रवण कविता “साजन-सजनी की होली”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 36 ☆

☆ होली पर्व विशेष  – साजन-सजनी की होली ☆ 

रंगों की बौछार है

पिचकारीं में प्यार है

सजनी का इनकार है

तो, साजन बेकरार है

पिचकारी डाल रही रंगों को

भिगो रही सजनी के अंगों को

भीगी चोली, भीगी साड़ी

दिल में बढ़ा रही उमंगों को

हाथों से मुखड़ा ढाप रही हैं

सजनी इत उत भाग रहीं हैं

छुपके बैठा है उसका साजन

साजन से लाज उसे लाग रही है

पकड़ी गई जब उन्मुक्त हिरणी

साजन करने लगा मनकी अपनी

भिगो दिया अंग अंग सजनी का

सजनी की देह लगी है तपनी

सजनी ने भी कहां हार है मानी

वो भी तो है शैतान की नानी

डुबों दिया ड्रम में साजन को

करने लगी साजन संग मनमानी

साजन ने सजनी को खींचा

उसकी देह को बाहों में भींचा

रंगों में डूब गये वो दोनों

रंगीन अधेरों को चुंबन से सींचा

रंगों का खेल वो खेल रहे हैं

एक दूसरे का वार वो झेल रहे हैं

झूम रहीं हैं सारी कायनात

मस्ती में एक दूजे को ठेल रहे हैं

आओ,

हम तुम भी यह त्योहार मनायें

शालीनता से रंग लगाये

भूल जायें सारी कड़वाहट

भांग पियें, खुशियां मनायें /

 

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares