प्रेमाच्या या लाल-गुलाबी-निळ्या-पिवळ्या चंद्राला अचानक ग्रहण लागलं. त्यावेळी रोहित सुट्टीवर होता. त्याच्या प्रेमाला पाच महीने झाले होते. कुठल्या तरी पार्टीच्या वेळी मीनाक्षीशी ओळख झाली आणि ही पहिली भेटच प्रेमाच्या अंतहीन कहाणीचा आरंभ होती. मीनाक्षीने या गोर्या-चिट्ट्या, सडसडीत सैनिकापुढे जसा काही आपला जीव आंथरला होता. कॉलेजमधल्या आपल्या मित्रांमध्ये मोठी तोर्यात मिरवायची. दररोज तिचा हॉस्टेलचा लॅंड-लाईन रात्री अकरा वाजल्यानंतर तिच्या फौजीच्या येणार्या कॉलसाठी आरक्षित असायचा. दर दुसर्या-तिसर्या दिवशी आर्ची आणि हॉलमार्क्सच्या कार्डांसोबत लांबच लांब पत्रं पाठवणं मीनाक्षीचा एकमेव उद्योग झाला होता. पहिल्या भेटीनंतर पाच महिन्यांनी रोहितला सुट्टी मिळाली, तेव्हा त्याच्या येण्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली तापणारी संध्याकाळ, मीनाक्षीला थंडगार झुळुकीचा सुखद गारवा देऊन गेली. त्या सुखद गारवयाचा प्रभाव चार दिवसच केवळ राहिला. रेडियो आणि टेलिव्हिजनवर सगळ्या फौजींची सुट्टी रद्द केलेल्याचे संदेश येऊ लागले आणि त्यांना आपआपल्या बटालियनला रिपोर्ट करण्याचे निर्देश मिळाले.
अडीच महीने होऊन गेले होते. फोनवरसुद्धा बोलणं होत नव्हतं. पत्रांचे मात्र ढीग लागत होते. विशेषत: मीनाक्षीची पत्रे. त्याला येणारे रोजचे लिफाफे सगळ्या बटालियनच्या चर्चेचा विषय झाले होते. जेव्हा त्या विशेष मिशनवर जाण्याचं नक्की झालं, तेव्हा नियमांनुसार कमांडिंग ऑफिसरने त्याला काही पत्र लिहून ठेवण्याविषयी सांगितलं. जर मिशनहून परत येणं झालं नाही तर ती पत्रे पाठवली जातील. रोहितने मम्मी आणि मीनाक्षीसाठी एक एक पानभर पत्र लिहून ठेवलं होतं. आता या परतीच्या प्रवासात तो हसत होता. ही पत्रे खूप… खूप वर्षांनंतर तो आपल्या मुला-मुलीला दाखवणार होता.
तीन तासांचा तो प्रवास जेव्हा संपला, तेव्हा सकाळची कोवळी किरणे दूरवर पसरलेल्या त्या वळवंटाला एक वेगळीच चमक प्रदान करत होती. बेसच्या प्रांगणात कमांडिंग ऑफिसर आणि सगळे जवान त्याच्या टीमच्या स्वागतासाठी उभे होते. रोहितला हसू आलं. आत्ता पाचच दिवसांपूर्वी सगळ्यांनी गळ्यात गाळे घालून त्याच्या टीमच्या जवानांना निरोप दिला होता. न जाणे पुन्हा भेट होईल की नाही? कमांडिंग ऑफिसरने पुढे होत रोहीतला गळामिठी घातली आणि म्हणाले, ‘वॉर इज ओवर… बॉय… वेल काम बॅक.’
सगळ्या औपचारिकता संपवून थकला-भागला रोहीत आपल्या टेंटमध्ये… तंबूमध्ये परतला, तेव्हा एक मोठसं पॅकेट चारपाईवर त्याची वाट बघत होतं॰ ते पहाताच थकला-भागला रोहीत एका नव्याच जोशाने, उत्साहाने भारला गेला. रायफलच्या नळीवर लावलेलं लांब, धारदार बॉनेट, शत्रूवर वार करू शकलं नव्हतं, ते सध्या पॅकेटला लावलेल्या सगळ्या टेप्स उस्कटण्यात व्यस्त होतं आणि पॅकेट उघडताच रोहीतच्या हैराणीला पारावार राहिला नाही. ‘शी हॅज गॉन क्रेजी..ऑर व्हॉट..’ असं बडबडत तो पॅकेटमध्ये असलेल्या वस्तूंकडे एकटक बघत राहिला. त्यात तीन-चार ब्रेडचे डबे, दोन-तीन जॅमच्या बाटल्या, बोर्नविटा आणि कॉम्प्लानचा एक एक जार, मॅगीची खूपशी पॅकेटस आणि चॉकलेट्सचा ढीग. पॅकेटच्या एका कोपर्यात एक छोटंसं पत्रही होतं. रडाव्या अक्षरात त्यात लिहीलं होतं,
‘शोना, मला खूप वाईट वाटतं, पाकिस्तानी मीडिया रोज दाखवतेय, इंडियन आर्मीला खायला मिळत नाहीये… तुम्ही लोक रोज फक्त डाळ-भात खाऊन रहाताय. मला माहीत आहे, ही गोष्ट तू मला कधीच सांगणार नाहीस आणि इंडियन मीडिया खरी माहिती देणार नाही. आजपासून मीसुद्धा फक्त डाळ-भातच खायला सुरुवात केलीय. तुझ्यासाठी खाण्याचं काही सामान पाठवते आहे. तुझ्यापर्यंत ते सगळं पोचेल की नाही, मला चिंता वाटतेय. ‘आय अॅम वेरी वरीड अबाऊट यू! प्लीज संधी मिळेल तेव्हा फोन कर. … आय मिसिंग यू लाइक हेल!’
. . . . . . . . . . .
पत्र वाचून रोमिओ टॅंगोचं गडगडाटी हसणं, त्याच्या तंबूमधून बाहेर पडून सार्या बटालियनला आपल्या कवेत घेऊ लागलं.
मूळ कथा – ‘पार्सल’ – मूळ लेखक – श्री गौतम राजऋषि
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
स्वप्न हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. ते जागेपणी बघितलं तर ते एखाद्या चित्रासारखं, रांगोळी सारखं माणूस त्याला हवं तसं रेखाटू शकतो. त्यांत मनासारखे रंग भरु शकतो. क्षणभरासाठी का होईना कृतकृत्य होतो.
एखादी अल्लड तरुणी परीकथेतील राजकुमारला साद घालून स्वप्नात बोलावते. किंवा एखादा जेमतेम सुमार असलेला तरुण त्याच्या समोर राहणारी सुंदर तरुणी आपली जीवनसाथी झाल्याचे स्वप्न रेखाटतो.एखादा देवानंद आपल्या प्रेयसी बरोबर संसाराचे स्वप्न रंगवतो. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है….
एखादं नवदांपत्य, त्याना नुकतीच बाळाची चाहूल लागते.मग त्यांचा स्वप्नाचा चलत् चित्रपट चालू.आपल्याला मुलगा होणार का मुलगी, मग त्या बाळाचे नाव काय ठेवायचं इथपर्यंत ठीक आहे.मग त्याला/तिला कोण बनवायचे? वडिलांचे एक मत तर आईचे दुसरेच मत.मग त्यावर गोड वादविवाद. मग ती मुलगी झाली तर तिला शिकवायचे,लाडाकोडात वाढवायची आणि दुस-याला द्यायची. ह्या कल्पनेनेच आताच डोळ्यांत पाणी.म्हणजे स्वप्न बघायला आणि ते किती काळापर्यंत त्याला मर्यादा नसते.
“मला ना सिनेमा, नाटकात काम करायची लहानपणापासून खूप इच्छा होती. पण आमचे आजीआजोबा जुन्या वळणाचे त्याना पटलं नसतं म्हणून माझंअपुरं लिहिलेलं स्वप्न आता मी माझ्या मुलीकरवी पूर्ण करणार”. मग त्या मुलीला त्याची आवड आहे का? तिचा कल तिची,कुवत आहे का? ह्याचा विचार
न करता आईचं स्वप्न पूर्ण मुलीच्या करवी करायच्या अट्टाहासापायी त्या मुलीवर लादायचे. त्या मुलीच्या स्वतःच्य स्वप्नाची राखरांगोळी होते.तिला काही ध्येय रहात नाही.हे लक्षात घ्यायचे नाही.फक्त आपली स्वप्नपूर्ती. अशा कित्येक मुलांना हेच सहन करावं लागतं. मनाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत धावावं लागतं केवळ आईवडिलांची स्वप्नपूर्ती. जी ते त्यांच्या वेळी करु शकले नाहीत.एखाद्याचे भाषेवर प्रभुत्व असते.आवड असते. पण आई,वडील डाॅक्टरी पेशात म्हणून त्याला विज्ञान शाखेला जायची सक्ती. मग काय डाॅक्टर तर दूरच पण कम्पौडरच्या पण लायकीचा न रहाता गटांगळ्या खाऊन नैराश्याच्या गर्तेत पडतो.
काही माणसे एखादं स्वप्न बघतात आणि मग ते सत्यात उतरवायला पाठपुरावा करतात.यशस्वी होतात.म्हणून स्वप्न नेहमी मोठी बघावी.आणि ती पूर्ण करण्यासाठी झटावं.हीच यशस्वी जीवनाची किल्ली आहे.
रात्रीची स्वप्न मात्र बेभरवंशाची.कधी आपल्या मर्जीची,कधी मनाविरुद्ध. कधी मनाला पटणारी,हवीहवीशी वाटणारी, संपूच नये कोणी झोपेतून उठवू नये.असं वाटणारी.तर कधी भयानक,कल्पना शक्ती च्या बाहेरची घाबरवणारी. घाम फुटवणारी, जाग आल्यावर ‘चला स्वप्न होते, सुटलो म्हणून आनंदी करणारी.
काही स्वप्न इतकी छानच असतात कि देवाघरी गेलेले आपले आईवडील, किंवा अन्य कोणी परत आपल्याला कधीच भेटू शकत नाही,बोलू शकत नाही ते स्वप्नात येऊन खूप वेळ आपल्याशी पूर्वीसारख्या च गप्पा मारतात. आताशा व्हिडिओ काॅल करुन दूर अंतरावर असलेल्या आपल्या मुलाला आईवडील पाहू शकतात बोलू शकतात. पण पूर्वी ही सोय नसल्याने स्वप्नात आलेल्या मुलाला बघून समाधान मानायचे.कधी जागेपणी आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर त्याच्या विवाहाचे स्वप्न रंगवायचे.कधी हे स्वप्न पूर्ण ह्वायचे तर कधी तो परस्पर ठरवून नमस्काराला येऊन ह्यांचे स्वप्नभंग करायचा.
कलियुगात माणूस आपल्या स्वप्नाचा सोईस्कर नेहमीप्रमाणे अर्थ लावतो. सोडून देतो.पण त्रेतायुगात स्वप्नात दिलेल्या वचनाला जागण्यासाठी सत्यवादी हरीश्चंद्राने स्वतःच्या, पत्नीच्या, मुलाच्या जिवाचीही पर्वा केली नाही.
आपण सारखा जो विचार करतो त्याचच झोपल्यावर स्वप्न पडते. कधी त्यामुळे इच्छापूर्ती होते,कधी विरस होतो.
स्वप्न कोणी कसलेही बघावं म्हणजे तो बघू शकतो त्याच्या मर्जीनुसार.त्याला पैसा लागत नाही.स्थळ,काळ,वेळाचं बंधन नसतं.कोण व्यक्ती आपल्या स्वप्नात यावी, कोण नको हे पण स्वातंत्र्य असते.एखादा कंगाल माणूस स्वप्नात स्वर्गात रंभा,उर्वशी बरोबर विहार करतो तर एखादा क्रिकेटवीर गावस्कर, तेंडुलकर बरोबर स्वप्नांत खेळू शकतो.एखाद्या देवभोळ्या माणसाला विठू भेटतो.
संगीत जय जय गौरीशंकर नाटकातील विद्याधर गोखल्यांच्या ‘निराकार ओंकार साकार झाला, तये विश्वसंचार हा रंगविला’ ह्या शब्दांतला साकार होणारा ओंकार म्हणजे वसंत देसाईंनी त्यासाठी योजलेली भटियार रागाची धून! ह्या रागाचं रुपडं ‘पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा’ ह्या शब्दांतही नेमकं जाणवेल. पूर्वी डीडी-नॅशनलवर ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ अधोरेखित करणारं हे सुरेख गीत लागलं कि त्या बालवयातही कान टवकारले जात हातातला उद्योग सोडून डोळे टीव्हीकडं वळायचे ते त्यातील मनाला अक्षरश: खेचून घेणाऱ्या सुरावटीमुळं! पूर्वेला क्षितिजावर साकार होणारं तेजबिंब पियुष पांडेंच्या ह्या शब्दांत उमटलेलं पाहाताना संगीतकार अशोक पत्कींना ते सुरांत सजवताना भटियारची सुरावट आठवावी हे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं सामर्थ्य! ह्या रागाची शास्त्रनिर्धारित गाण्याची वेळ ही सूर्याचा पहिला किरण पृथीवर पडतानाचीच आहे.
आपण मागच्या भागात पाहिलेल्या संध्याकाळच्या संधिप्रकाशी रागांतल्या सर्वपरिचित मारवा रागाची छटा ह्या सकाळच्या संधिप्रकाशाच्या सीमारेषेवरच्या रागातही शुद्ध धैवत, शुद्ध निषाद व कोमल रिषभाच्या स्वरसंबंधांतून दिसून येतेच… अर्थात भटियारची उत्पत्तीही मारवा थाटातूनच झालेली आहे. मात्र पुढे षड्जावरून वादी असलेल्या शुद्ध मध्यमावरची तेजस्वी झेप व शुद्ध मध्यमावरून पंचमाच्या कुशीत शिरून विसावणं ही गोष्ट आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. पंचमावरून परतताना गंधारवरचा क्षणभर थांबा आणि त्यानंतर पंचमावरून कोमल रिषभावर ओघळणारी मींड म्हणजे झेप घेताना विहंगम होत चंचलतेकडे झुकणाऱ्या मनाला पुन्हा गांभीर्याने स्थिरावायला मदत करणारं साधन!
‘जगाच्या पाठीवर’ ह्या चित्रपटातील ‘जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ किंवा संगीत मत्स्यगंधा नाटकामधील वसंत कानेटकरांचं ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ अशा वरकरणी थोड्याशा हताश, उदास शब्दांनाही ह्या रागाचा रंग शोभून दिसतोच. कारण कुठंतरी अशा हताश क्षणांत होणारे साक्षात्कारच काळरात्र दूर सारत नव्यानं (उगवून) उभरून, तेजाळून येण्याची चाहूल आणि चेतना घेऊन येतात… म्हणूनच कि काय भटियारमधल्या चैतन्यमय धैवताची ऊर्जा इथेही किमया घडवते.
भटियार रागातील बंदिशी ते रागधूनीवर आधारित सुगम संगीतातील बहुतांशी रचनांमधे उठून दिसणारा शुद्ध धैवत हा मला आजोबांनी नेटकी व साजिरी, देखणी देवपूजा केल्यानंतर समईच्या प्रकाशात उठून दिसणाऱ्या प्रत्येक देवमूर्तीच्या कपाळावरील मधोमध कुंकवाचा ठिपका ल्यायलेल्या नीटस व रेखीव चंदनी टिळ्याची आठवण करून देतो. भटियार रागाची ओळख सांगणाऱ्या जागांपैकी पधनीपधमप हा हिंदोळ फार लडिवाळ आहे… आपल्या मनाला एक सुखदायी झोका देणारा!
आशाबाईंच्या भावगर्भ सुराने सखोल अर्थासहित आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या, वसंत प्रभूंचा स्वरसाज असलेल्या ‘हरी उच्चारणीं अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे’ ह्या ज्ञानोबारायांच्या रचनेचं सार्थस्मरणही ‘भटियार’निमित्तानेच! भक्तिभावाने केलेली ‘सुर’संगत किंवा ‘सूर’संगत दोन्हींतूनही हे साधत असावे.
किशोरीताई आमोणकरांनी केलेला ‘बोलाला विठ्ठल’ अभंगाच्या स्वररचनेच्या धृवपदातील भटियारचा प्रयोग आपल्या मनाला भक्तिरसात चिंब भिजवणारा आहे. पुढे अंतऱ्यांसाठी मात्र त्यांनी वेगळ्या अनोख्या वाटा धुंडाळल्या आहेत. अर्थातच एखादी स्वरधून ही जेव्हा ‘राग’ म्हणून सादर होत नाही त्यावेळी तिला रागाच्या नियमांचे काही बंधन नसते. ‘राग’ म्हणून गाताना वर्ज्य व विवादी असलेले सूर नजाकतीनं रागाच्याच सुरावटीसोबत वापरून तयार झालेल्या कित्येक रोमांचक स्वररचना आपण उपशास्त्रीय व सुगम संगीतात पाहातो. परंतू एकूणच उपशास्त्रीय व सुगम संगीतातील रचनांकडे स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहायला हवे. एखाद्या रचनेला अमुक एक ‘रागाधारित’ असं आपण म्हणतो कारण ती सुरावट आपल्याला त्या विशिष्ट रागाची आठवण करून देते म्हणून! मात्र केवळ त्या आठवणीपायी त्या रचनांसारखा तो राग आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.
हा विचार मनात ठेवता हिंदी चित्रपटसंगीताला नवे आयाम देणारा संगीतकार ए. आर. रहमानचे ‘वॉटर’ ह्या चित्रपटातील ‘नैना नीर बहाए’ हे गीत आठवल्याशिवाय राहात नाही. पहिली ओळ अगदी भटियारचं चलन घेऊन आलेली, मात्र दुसऱ्या ओळीतली राग ललतची छटा ही अगदीच चपखल आणि सुखद धक्का देणारी! म्हणून सुगम रचनांमधे केलेले रागांचे प्रयोग पाहायला मजा जरूर येते, मात्र शास्त्रदृष्ट्या रागाची व्याख्या पूर्ण वेगळी असते.
प्रभाकर जोगांनी ‘भटियार’वरच बेतलेले यशवंत देवांचे ‘कोटि कोटि रूपे तुझी’ हे शब्द रागाच्या बाबतीतही खरे ठरावेत. एकच सुरावट कुणाला कशी दिसते, कशी उमजते, कशी सजवावीशी वाटते ही गोष्ट ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’इतकी विविधता दर्शविणारी आहे आणि एकाच आरोह-अवरोहाच्या परिघात मुक्त संचार करत खरोखरी श्रेष्ठ अशा विविध संगीतसाधकांनी उभी केलेली एकाच रागाची अनंत रूपं ही किमया म्हणजे ‘त्याची’च विविध रूपं नाहीतर काय म्हणावं!!!
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरिप्रकाश राठी जी ने यूनियन बैंक ऑफ़ इण्डिया से स्वसेवनिवृत्ति के पश्चात स्वयं को साहित्य सेवा में समर्पित कर दिया और अपनी एक विशिष्ट पहचान बनाई। श्री राठी जी अपनी साहित्य सेवा के लिए अब तक कई संस्थाओं द्वारा सम्मानित किए जा चुके हैं। इसके अंतर्गत ‘कथाबिंब’ पत्रिका द्वारा कमलेश्वर स्मृति श्रेष्ठ कथा सृजन पुरस्कार 2018, पंजाब कला साहित्य अकादमी द्वारा विशिष्ट साहित्यकार सम्मान, विक्रमशीला विद्यापीठ द्वारा विद्यावाचस्पति एवं विद्यासागर जैमिनी अकादमी, हरियाणा द्वारा उत्कृष्ट कथा सृजन हेतु राजस्थान रत्न, राष्ट्रकिंकर नई दिल्ली द्वारा संस्कृति सम्मान, मौनतीर्थ फाउंडेशन उज्जैन द्वारा मानसश्री सम्मान, वीर दुर्गादास राठौड़ सम्मान, जोधुपर मेहरानगढ़ से निराला साहित्य एवं संस्कृति संस्थान बस्ती (यूपी) द्वारा राष्ट्रीय साहित्य गौरव सम्मान, पूर्वोत्तर हिंदी अकादमी एवं यूनेस्को द्वारा भी सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है आपकी एक सार्थक कहानी ‘ प्रतिबिम्ब’।)
☆ कथा कहानी ☆ प्रतिबिम्ब ☆ श्री हरिप्रकाश राठी ☆
आसमान की छाती पर विचरने वाला अकेला चांद किससे बतियाता है? वह क्या इतना एकांतप्रिय हो गया है कि उसे किसी का संग नहीं सुहाता? यह भी तो हो सकता है कि ऐसा होना उसकी मजबूरी हो, उसके जैसा अन्य चांद तो विधाता ने रचा ही नहीं। क्या इसीलिए हर रात धरती पर स्वच्छ पानी में तैरते स्वयं के प्रतिबिंबों को वह साथ-साथ लिये घूमता है? क्या पता वे ही उसके मित्र एवं सुहृद हों एवं चांदनी की जुबां से वह गुपचुप उनसे बतियाता हो?
आसमान के चांद की तरह मैं भी इन दिनों बहुत एकांतप्रिय हो गया हूं। मुझे कोई सुहाता ही नहीं। चिड़चिड़ापन स्वभाव में उतर आया है। जिसे देखो काटने को दौड़ता हूं। कभी अखबार वाले, कभी तरकारी वाले तो कभी दूध वाले जिस पर भी मेरा वश चले डपटता रहता हूं। बस कोई मेरे हत्थे चढ़ जाए। ऑफिस के कर्मचारी तो मुझसे दूर ही रहते हैं मानो मैं कोई भेंटी मारने वाला मेढ़ा हूं। हर वक्त अजीब तरह के ख्याल आते रहते हैं। जी में आता है सबकी एैसी-तैसी कर दूं। कभी-कभी तो सोचता हूं मेरे दांत राक्षस जितने बड़े हो जाएं और मैं जिसे चाहूं दांतों के बीच रखकर पीस दूं। मेरे भीतर का पशु अपने दोनों सींग आगे कर खड़ा हो गया है, कोई सामने तो आए, सींग न घुसेड़ दूं तो कहना। सुना है ऑफिस के कुछ लोग मुझे ‘हिड़किया’ कहते हैं। कहते होंगे, मेरी बला से। हिम्मत हो तो सामने आए। ऐसी चटनी बनाऊंगा कि निलम्बन पत्र हाथ में लिये यहां-वहां रोते फिरेंगे। आखिर बॉस हूं मैं उन सबका। वे क्या जाने रात दिन काले करके मैंने प्रशासनिक परिक्षाएं उत्तीर्ण की हैं।
ये बीवियां भी जाने क्यों मैके चली जाती हैं? पांच-दस दिन की बात तो समझ में आती है पर दो-दो महीने घर से पीहर जाकर वे करती क्या हैं? बच्चों की समर वेकेशन क्या आ जाती है, पिल्लों को बगल में दबाओ और उड़ो पीहर। पीछे भले खसम रोता रहे। पीहर में क्या कारू का खजाना रखा है? जाने इन बावरियों को वहां क्या रस आता है? यहां चार कमरे कम पड़ते हैं, वहां एक कमरे में सब भाई-बहन घुस लेंगे। यहां के गाड़ी-घोड़े नहीं सुहाते वहां बाप की साइकल के पीछे कैरियर पर बैठकर रबड़ लेंगी। जब देखो एक ही राग, तुम्हारे मां-बाप से मिलने भी तो हर वर्ष गांव जाते हैं, फिर हमारे मां-बाप से क्यों न मिलें। बड़े-बुजर्गों के प्रति हमारा भी कोई धर्म है कि नहीं। मैंने जब कहा कि इन सब कामों के लिए तुम्हारा भाई जो है तो जुबान और लड़ाती है, फिर तुम्हारी बहनें गांव मां-बाप से मिलने क्यों आती हैं? यूं औरत की सारी अकल चोटी में होती है पर तर्क करती है तो लगता है यह चोटी नहीं तर्क की गठरी है।
इन दिनों ऑफिस से आकर आरामकुर्सी पर अकेला बैठा रहता हूँ। अब कोई कितना पढ़े! अखबार का अक्षर-अक्षर चाट लेता हूँ। खाना होटल से आ जाता है, खेलने-खुलने की मेरी प्रारंभ से ही आदत नहीं थी। मित्र मेरे स्वभाव की वज़ह से बनते नहीं। बस मुझे तो मेरा परिवार ही अच्छा लगता है। शाम को ऑफिस से घर आता हूं तो लगता है सुख एवं सुकून की सेज पर आ गया हूं। पत्नी से, बच्चों से बतियाने में मुझे स्वर्गिक प्रसन्नता मिलती है।
अकेले हो तो कोई मिलने भी नहीं आता और आते हैं तो ऐसे खूसट जिन्हें देखते ही आग लग जाती है। इन दिनों बगीचे में आरामकुर्सी पर बैठता हूं तो ऐसा ही एक बुड्ढ़ा मिलने आ जाता है। घर में ऐसे घुसता है जैसे मकान उसके बाप का हो। मुझे वे लोग जरा-भी नहीं सुहाते जो बिना अपाईंटमेन्ट दूसरों के घर धमक लेते हैं जैसे दूसरों के पास कोई काम धाम ही नहीं है और वे ठाले बैठे हों। इस बुड्ढे को भी किसी की परवाह नहीं। एक बार तो मन में आया आडे़ हाथों लूं , पर जाने उसकी आंखांे में कैसा सम्मोहन है, हिम्मत ही नहीं होती। इतना ही नहीं बिना अभिवादन किये मेरे सामने वाली कुर्सी पर आकर साधिकार बैठ जाता है। जाने क्यूं इस देश में बुजुर्गो के प्रति इतना सम्मान है? बुजुर्ग खूसट हो, बिलावज़ह मीन-मेख निकालता हो, बच्चों को परेशान करता हो, बस इन्हें झेलते जाओ। शुक्र है कि यह बुड्ढा आता तभी है जब मैं अकेला होता हूं। बीवी मैके गई उसके दूसरे-तीसरे दिन से लगातार आ रहा है। कल भी दो घण्टे बतिया कर गया है। बाप रे बाप! कितने प्रश्न, कितने सुझाव, कितनी समस्याएं एवं कितनी चिंताएं है इनके पास? देश-समाज इनके कंधों पर ही है!
कल कह रहा था, ‘कोठारीजी, क्या हो गया है देश की नई पीढ़ी को। बड़े-बुजुर्गों की परवाह ही नहीं। अदब-लिहाज सब भूल गए हैं, जाने किस धुन में खोये रहते हैं। जवानी तो इन्हीं को चढ़ी हैं। पहले तो कोई जवान ही नहीं हुआ। ऐसे व्यवहार करते हैं जैसे ये कभी बुड्ढ़े नहीं होंगे। बरखुरदार उम्र किसी को बख़्शती है क्या? बच्चों को दुख-दर्द बताते हैं तो कहते हैं बैंक से रुपये निकालकर तीर्थ कर आओ। बीमारी का कहते है तो उत्तर मिलता है, ‘सुनते-सुनते हमारे कान पक गए, सामने तीन डॉक्टर हैं, बताकर क्यों नहीं आते? फीस हमसे ले जाओ। हर बात रुपयों से ढकने की कोशिश करते हैं। अरे जवानो! रुपये तो हमारे पास भी है, हम तो किसी बहाने तुम्हारा संग चाहते हैं। दो घड़ी हमारे पास भी बैठा करो। पर ऐसी बातें इनको नहीं सुहाती। फुरसत कहां है इनके पास! बड़ी-बड़ी कंपनियों में काम करते हैं, मोटी पगार लाते हैं, सारा समय तो कंपनियों एवं बॉस की सेवा में लग जाता है। मां-बाप मरे इनकी बला से। हां, हर शनिवार एवं इतवार मित्रों के संग पिकनिक-पार्टियों पर जाने की इनको अवश्य फुरसत है। मां-बाप के अलावा सबके लिए समय है इनके पास।’ कहते-कहते बुड्ढा हांफने लगा। इस दरम्यान उसने तीन बार नकली बत्तीसी भी ठीक की।
मैं चुपचाप सुनता रहा। जी में तो आया उसके प्रश्न का करारा जवाब दूं, ‘आप कम हैं क्या? घड़ी-घड़ी नई पीढ़ी को कोसते रहते हैं। कंपनियां मोटी पगार यूं ही देती है क्या? सारा खून तो वहीं चुस जाता है। बची-कुची ताकत तुम्हारी तीखी नजरों को देखकर निकल जाती है। कुछ कहें तो पेंशन एवं जमा पूंजी की धौंस बताते हो। बस हर बार कांच दिखाते हो, देते कुछ भी नहीं। अरे, तिजोरियों में बंद रकम को हम क्या चाटें? जब देखो एक ही आलाप, मरने पर तुम्हारे ही काम आएगी। हम क्या छाती पर बांधकर ले जाएंगे? अब आपको कैसे समझाएं जवानी रीतने पर इस धन का हम करेंगे क्या? खुद सड़ोगे और औलादों को भी सड़ाओगे। ऊपर से यह शिकायत भी कि हमारे पास बैठते नहीं। अरे किसको पड़ी है तुम खूसटों के पास बैठने की। हर बार वही परम्पराओं का भैरवी आलाप। हमारे जमाने में यह था, वह था। इतना भी नहीं समझते कि अब जमाना बदल गया है, हम भी बदलें, बस हर समय नुक्ताचीं करवालो।’ खुंदक में जो जी मैं आया, कह गया।
आज फिर चले आए हैं जनाब। फिर सुनो इनके उपदेश! पैंतीस साल का युवा कब तक सत्तर साल के बुड्ढे को झेले? आज मैंने तय कर लिया है प्रश्नों का पहला तीर मैं ही डालूंगा। कभी हमारे बारे में भी तो सोचे। इन्हें क्या पता अकेले कैसे जी रहा हूँ। सुबह चाय बनाते हुये हाथ और जल गया। वे कुछ बोलने वाले ही थे कि मैं तपाक से बोला, ‘औरतों में तमीज जरा भी नहीं होती। कोई तरीका है महीनों-महीनों पीहर जाकर बैठने का! बस धूनी रमाती रहेेंगी। इतना भी नहीं सोचती बेचारे पतियों पर क्या गुजरेगी, कैसे अकेले रहते होंगे, मरे इनकी बला से। बस बुड्ढे़ मां-बापों की सेवा करनी है। सास-श्वसुर है कि मुंह फाड़े राक्षस। बस चले तो जंवाई को दांतों से पीस दें।’ अभी मैं इसी तात्कालिक समस्या से पीड़ित था। जो भीतर था, बाहर उडेल दिया।
बुड्ढा कुछ देर तो मुझे चुपचाप देखता रहा फिर बोला, ‘इतना गुस्सा क्यों होते हो? बुड्ढे सास-श्वसुर क्या हमेशा के लिए रहेंगे? उन्हें भी कुछ पल रहने दो बेटी-नातियों के साथ। बुढ़ापे में यही पल तो सुकून देते हैं।’
‘अरे, उनके बुढ़ापे को सुधारने के लिए मैं जवानी पेल दूं? दस साल से गाये जा रहे हैं अब कितने दिन बचे है, हमारी तो उम्र की उल्टी गिनती चालू हो गई है। बस भय बताते रहते हैं। उम्र तो इनकी ऐसे ठहर गई है जैसे गड्ढे में पानी।’ आज मैंने भी करारा जवाब दिया। आखिर कोई कब तक सहन करें।
‘बहुत अधीर हो तुम! कभी तुम भी तो बुड्ढे मां-बाप बनोगे? तुम भी तो अपने बेटी-नातियों की राह तकोगे? तुम्हारी बेटी को तुम्हारे दामाद ने रोक लिया तो? खुद पर पड़ेगी तब समझ में आएगा। तुम भी तो कभी बीमार पड़ोगे, तुम्हारा शरीर भी तो कभी जवाब देगा। उस समय तुम्हें सहारा देने की बजाय कोई सड़-मरने को छोड़ देगा, तब तुम्हें समझ में आएगा कि बुड्ढों को बड़ा घर, धन-दौलत, अच्छे डॉक्टर एवं अस्पताल नहीं चाहिए। उन्हें तो सिर्फ कुछ क्षण चाहिए अपने बच्चों के साथ बिताने के लिए। यही उनकी निधि है। उनकी बीमारी का भी यही इलाज है।’ कहते-कहते बुड्ढे की आंखें गीली हो गई। मैं कुछ कहता उसके पहले ही वे उठे, अपने चोगे के लटकते सिरे को ऊपर कर आंखों की कोर पोंछी एवं चुपचाप चले गए।
मैं चाहकर भी उन्हें नहीं रोक पाया। यहां तक कि मैं कुर्सी से उठ भी नहीं पाया। किसी ने मेरा स्तंभन कर दिया। जाते-जाते उनके पांव डगमगा रहे थे।
क्षणभर के लिए मुझे लगा बुढ़ापे में मेरी भी चाल ऐसी ही हो जाएगी, मेरे चेहरे पर उनकी तरह झुर्रियां उतर आएंगी एवं मैं भी उनकी ही तरह खूसट, परम्परावादी एवं असहाय हो जाऊंगा।
न जाने क्यों आज मुझे उनकी शक्ल मेरी शक्ल से मिलती-जुलती लगी? मैं उन्हें रोकता तब तक वे उठकर चले गए।
मैं सकपका गया। खामख्वाह पंगा लिया। कल आ तो रहे हैं बीवी-बच्चे। अकारण अपनी कुण्ठा एक बुजुर्ग के मत्थे मढ़ दी। अब वो शायद ही आए।
मैंने ठीक ही सोचा था। बीवी-बच्चों को आए आज दस रोज हो गए हैं। इस दरम्यान बुड्ढा न तो कहीं दिखाई दिया न ही फिर आया।
वह आता भी कैसे? कुर्सी के उस पार मैं ही तो बुड्ढा बनकर बैठता था, अपने एकाकीपन का साथी ढूंढ़ने के लिए, स्वयं द्वारा स्वयं के प्रतिरूप से सवाल-जवाब करने के लिए, ठीक वैसे ही जैसे आसमान का अकेला चांद हर रात अपने प्रतिबिंबों से बिना कुछ बोले बतियाता है!
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी के अप्रतिम दोहे “चले गए जो छोड़कर आती उनकी याद“। हमारे प्रबुद्ध पाठक गण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। )
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(हम कैप्टन प्रवीण रघुवंशी जी द्वारा ई-अभिव्यक्ति के साथ उनकी साहित्यिक और कला कृतियों को साझा करने के लिए उनके बेहद आभारी हैं। आईआईएम अहमदाबाद के पूर्व छात्र कैप्टन प्रवीण जी ने विभिन्न मोर्चों पर अंतरराष्ट्रीय स्तर एवं राष्ट्रीय स्तर पर देश की सेवा की है। वर्तमान में सी-डैक के आर्टिफिशियल इंटेलिजेंस और एचपीसी ग्रुप में वरिष्ठ सलाहकार के रूप में कार्यरत हैं साथ ही विभिन्न राष्ट्र स्तरीय परियोजनाओं में शामिल हैं।)
कैप्टन प्रवीण रघुवंशी जी ने अपने उपनाम प्रवीण ‘आफताब’ उपनाम से अप्रतिम साहित्य की रचना की है। आज प्रस्तुत है आपकी ऐसी ही अप्रतिम रचना ताश के महल …
(श्री जयेश कुमार वर्मा जी बैंक ऑफ़ बरोडा (देना बैंक) से वरिष्ठ प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। हम अपने पाठकों से आपकी सर्वोत्कृष्ट रचनाएँ समय समय पर साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता किरायेदार…।)
(It is difficult to comment about young author Mr Ashish Kumar and his mythological/spiritual writing. He has well researched Hindu Philosophy, Science and quest of success beyond the material realms. I am really mesmerized. I am sure you will be also amazed. We are pleased to begin a series on excerpts from his well acclaimed book “Samudramanthanam” . According to Mr Ashish “Samudramanthanam is less explained and explored till date. I have tried to give broad way of this one of the most important chapter of Hindu mythology. I have read many scriptures and take references from many temples and folk stories, to present the all possible aspects of portrait of Samudramanthanam.” Now our distinguished readers will be able to read this series on every Saturday.)
Sura and Asura were now fed up from the churning of ocean of milk ‘Kshirasāgara’. They all were bore from this churning now. They all were missing their actual work and fun. Narada muni is aware of it. He knows that now this churning must stop soon. Soon Amrita will appear but only Lord Vishnu knows how long this will go.
Then after thinking something in his mind Narada muni proceeded towards Lord Brahma and said to him,” Prmapita Parmeshvar, father of all, Lord, are you thinking same which I am? I can see that both the teams are desperately want to end this churning of ocean. They are no more interested in it.”
Lord Brahma said,” your observation is right Narada, actually they are bored from routine task. They want some rest and relaxation and enjoyment of their senses. You do one thing. Go near ‘Indira’ and ‘Bali’ and told them that Brahma has given command to do a short break from this churning. You request Indira that he will order Apsaras do come here and do dance with Gandharva who will play music and also request from ‘Bali’ that he will order their team members to arrange food for everyone.
Narada muni does the same. Now all Sura and Asura were enjoying a surprise party in which many types of sense engagements were present. Different types of foods were available there. Gandharva were playing their music instruments and Apsaras were dancing over their instrument tunes.
Bali looks towards an apsara ‘Urmila’ and said, “you all are very beautiful but your body is lacking the decoration of nature”
Indira interpreted and said, “what do you mean Bali?”
Bali said, “Indira you don’t know how to respect and decorate a woman. Your heaven’s beauties are lacking the natural decoration”
After listing these words of ‘Bali’ a tree starts emerging from ocean ‘Kshirasāgara’. It is night-flowering coral jasmine, or simply fragrance. Tree growing to 10 m (33 ft) tall, with flaky grey bark. The leaves were opposite, simple, 6–12 cm (2.4–4.7 inches) long and 2–6.5 cm (0.79–2.56 inches) broad, with an entire margin. The flowers were fragrant, with a five- to eight-lobed white corolla with an orange-red center; they were produced in clusters of two to seven together, with individual flowers opening at dusk and finishing at dawn. The fruit is a bilobed, flat brown heart-shaped to round capsule 2 cm (0.79 inch) diameter, each lobe containing a single seed. The fragrance of flower of Parijata and its appearance as white and orange color make to lose sense to all people present there.
Bali said to Indira, “this is the tree and flower of Patal lok, underworld which bloom here as a result of ‘Kshirasāgara’ churning only on my request and I am going to give this tree with flowers to my sister and your wife ‘Indrani’ on the day of ‘Bhaiya Dooj’.
Everyone were amazed from Bali’s act. Indira is not believing on it what Bali has done. Even he was still thinking that this must be some trick of Asura. Some Asura thinking that ‘Bali’ has done wrong to give precious tree of underworld to Indira’s wife.