? वाचताना वेचलेले ?

☆ एवढे जमले पाहिजे — ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण असते. कालचा दिवस हा अनुभव असतो, आजचा दिवस हा प्रयोग असतो, तर उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.

जो सर्वात आधी क्षमा मागतो, तो धाडसी असतो, जो सर्वात आधी माफ करतो, तो पराक्रमी असतो, आणि जो सर्वात आधी दुःख विसरून जातो, तो सुखी असतो.

जगात येताना आपल्याकडे देह असतो पण नाव नसते, जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असले तरी देह उरलेला नसतो.  मिळालेल्या देहाचे, नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आपले आयुष्य असते.

जिनकी आँखे आँसू से नम नही, इसका अर्थ ऐसा नही की उन्हे कोई गम नहीं । 

कोई तडप कर रो लेते है, तो कोई अपना गम छुपाके हँसते हैं ।

मुस्कुराने की वजह ना ढूंढो, वरना जिंदगी यूही कट जायेगी, 

कभी बेवजह भी मुस्कुराके देखो, आपके साथसाथ जिंदगीभी मुस्कुरायेगी ।

A person’s most valuable asset is not a brain loaded with knowledge, but a heart full of love, with an ear open to listen, and a hand willing to help.

वेळ संभाळायला, वचन पाळायला, हृदय जोडायला जमले, की परकी माणसेपण नकळत आपली होतात.

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments